शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्य सरकारने गुणांकन पद्धतीत सुधारणा केली आहे. ‘मुलाखतीसह निवड’ प्रक्रियेत उमेदवारांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन होत नसल्याचे निदर्शनास आले होते.
कर्मचारी निवड आयोग (SSC) संयुक्त पदवी स्तर (CGL) परीक्षा २०२६-२७ साठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहे. आयोग लवकरच ssc.gov.in वर या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करेल.
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ने १०वी-१२वी विद्यार्थ्यांसाठी संयुक्त प्रमाणपत्राची नवी व्यवस्था लागू केली आहे. आता स्वतंत्र मार्कशीट आणि प्रमाणपत्राऐवजी एकच प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
प्रत्येकाचं स्वप्न असतं चांगले नोकरी मग लग्न त्यानंतर संसार आणि मग रिटार्यमेंट आणि उरलेलं आयुष्य शांतपणे व्यतित करावं. पण अमेरिकेत तर याच्या उलट होताना दिसतंय. अमेरिकेत एक नवीन trend समोर येत आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या क्षेत्रांमध्ये विमानन क्षेत्र म्हणजेच Aviation Sector वेगाने वाढत आहे आणि त्यासोबतच, 'एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग' म्हणजे AME व्यावसायिकांची मागणीही सातत्याने वाढत आहे.
राज्यातील ४१२ शाळांना ‘भारतरत्न Dr. Babasaheb Ambedkar आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा उपक्रम Dr. Pankaj Bhoyar यांच्या संकल्पनेतून राबवला जात आहे.
तुम्ही संसदेबद्दल कधी ना कधी नक्कीच ऐकले असेल, किंवा निदान त्याचे छायाचित्र तरी पाहिलं असेल. मात्र, ते पाहिल्यानंतर, तिथे नोकरी कशी मिळवायची किंवा नेमक्या कोणत्या पदांसाठी भरती केली जाते, हा विचार तुमच्या मनात कधी आला का
केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) फेब्रुवारी २०२६ चा निकाल जाहीर; एकूण निकाल २५.६८% लागला. २६.४९ लाख नोंदणीपैकी २३.२४ लाख उमेदवारांनी परीक्षा दिली, त्यापैकी ५.९७ लाख पात्र ठरले.
शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागा ठेवण्यात येतात. यामध्ये प्रवेशासाठी राज्यभरातून यंदा २ लाख ८९ हजार ६०९ बालकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
वैद्यकीय शिक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञान व संकल्पनांचा समावेश अद्याप अपुरा असल्याने सुधारणा करण्याची गरज व्यक्त होत आहे. एका अभ्यासात वैद्यकीय शिक्षणात या अत्याधुनिक संकल्पनांचा समावेश अद्याप अपुरा आहे.
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सैन्य, MCL, BSNL आणि SSB मध्ये मोठी भरती जाहीर झाली आहे. अग्निवीर अंतर्गत २५,००० पदांसाठी अर्जाची शेवटची तारीख १ एप्रिल २०२६ आहे.
आजच्या डिजिटल युगात पारंपरिक करिअरपेक्षा ‘ऑफबीट’ क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. सायबर सुरक्षा आणि एथिकल हॅकिंगमध्ये उच्च पगारासह मोठी मागणी वाढली आहे.