यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीमधील भाजपविरुद्ध (BJP) एकनाथ शिंदे शिवसेना, अशी लढत होणार आहे. तसेच अनेक ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे युतीशी लढत आहे.
स्वारगेट बसस्थानकावरील घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेला यापुढे अत्यंत महत्त्व दिले जाणार आहे. प्रवासात बसेसमध्ये प्रवाशांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
हिंगोलीतील वसमत शहरातील मदिना चौक परिसरात ही घटना घडली. कारखाना परिसरातून माती वाहतूक करणारा डंपर ऑटो रिक्षाला धडकून थेट एका दुकानात शिरला. या भीषण अपघातात पाच ते सहा जण चिरडले असल्याची माहिती समोर आली आहे.
शाळेतील शिपाई सेवानिवृत्त झाल्यावर पुन्हा वेतनावर शिपाई भरता येणार नाही. शासनाकडून संस्थांना मिळणारे वेतनेतर अनुदान देखील दरवर्षी पुरेशा प्रमाणात मिळत नाही.
दिनेश खाली पडल्यानंतर त्याच्या डोक्याच्या पाठीमागे लोखंडी फावड्याने वार केला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास अंजलीने एनटीसी भागातील एका उद्यानात ओढणीने गळफास घेतला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
हिंगोलीमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये राज ठाकरे यांच्या पक्षातील पदाधिकारी असणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे राज ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
सावळी गावात विजेची दुरुस्ती करण्याची जबाबदारी असलेल्या एका वायरमनने गावातीलच झिरो वायरमन असलेला तरुण विठ्ठल देमगुंडे याला विजेच्या खांबावर काम करण्यासाठी चढवले.
अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली श्री. सिद्धेश्वर महाराज मंदिर समोरील सभामंडपात प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना बाबत आढावा बैठक पार पडली.
गोविंद याने त्या 'मुलीस तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर मी हात कापून घेतो किंवा आत्महत्या करतो. अन्यथा तुला खतम करतो' अशी धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने सदर प्रकार तिच्या आईला सांगितला.
पाटबंधारे विभागाच्या कार्यालयातील सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे मागण्यांची निवेदन सादर केले. यामध्ये कार्यकारी अभियंता बिराजदार यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यात आला.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचे सरकार असल्याने तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्याच सहमतीने सध्या शासकीय नियुक्त्या, घोषणा केल्या जात आहेत. त्यात नुकतेच विविध जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली.