नांदेडमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली, मात्र, तरुण मुलाने असं आयुष्य संपलल्याने वडिलांना धक्का बसला आणि ते या धक्क्यातून सावरू शकले नाहीत. त्यांचाही मृत्यू झाला.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे नांदेड दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी अंबदास दानवे यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली.
नांदेडमध्ये भीषण अपघात झाला आहे. आलेगाव येथील एका शेतामध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये नांदेडमध्ये महिला मजुरांना ट्रॅक्टर कोसळला.हळद काढणी करणारे 09 ते 10 मजूर खोल विहिरीत पडले आहेत.
दहा लाख रूपयांची मागणी त्यांच्याकडे केली. त्यामुळे सुनिल कारामुंगे यांनी खिशात एक चिठ्ठी लिहून ठेवत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली, असे प्रणव कारामुंगे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेवरुन जोरदार राजाकरण रंगले आहे. मात्र महायुतीने अद्याप 2100 रुपये दिले नसल्यामुळे टीका केली जात आहे. याबाबत अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे.
आमदार खासदार पक्ष सोडून जाऊ लागले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. निवडणुकीनंतरही अनेक बड्या नेत्यांनी पक्षांना रामराम केला.
Nanded school Crime News : बदलापूर शाळेत दोन मुलींवर झालेल्या लैंगिक छळानंतर नांदेडमधून एक संतापजनक घटना समोर येत आहे. शाळेतील एका विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला आहे.
राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटाचे निष्ठावंत मानले जात असणाऱ्या राजन साळवी यांनी ठाकरे गटाची साथ सोडली आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
मृग नक्षत्र लागले असूनही वातावरणामध्ये कमालीचे वाढते तापमान आहे. यामुळे सर्वांना उन्हाचा चांगलाच फटका बसला असून घामाच्या धारा सुरु आहेत. तर शेतकऱ्यांना पावसाची अपेक्षा आहे.
खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाले. या गोळीबारात गुरमितसिंघ सेवादार यास आठ गोळ्या लागल्या तर रवींद्र राठोड यास दोन गोळ्या लागल्या. गुरमितसिंग राजसिंग सेवादार याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, तो नुकताच पॅरोलवर सुटला आहे.
अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळवर लढणार असल्याचे संकेत दिले होते. मात्र, त्यांच्या या विधानानंतर महायुतीमधील नेत्यांनी टीका केली होती.
देशभरातील नागरिकांना स्लीपर वंदे भारत ट्रेनची प्रतिक्षा असून लवकरच या ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. देशातील अनेक राज्यात खुर्ची आसन असलेल्या वंदे भारत ट्रेन धावत आहेत.