Nanded News : जायकवाडी पाटबंधारे उपविभागात काम बंद आंदोलन सुरु झाले आहे. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि दीर्घकाळ प्रलंबित प्रश्नांमुळे हे आंदोलन सुरु आहे.
थंड-उष्ण वातावरणामुळे व बदलत्या ऋतूमुळे व्हायरल इन्फेक्शन आणि अॅलर्जी याबरोबरच सर्दी, खोकला, कफ व तापीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या घशाचे विकार वाढले आहेत.
महाराष्ट्रातील पहिल पुनर्वन्यीकरण (Rewilding) प्रयोग हा पैनगंगा वन्यजीव अभयारण्यात करण्यात आला आहे. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाला असून वाघीण जंगलामध्ये सुरक्षित राहत आहे.
घरातून नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी बाहेर पडलेले हालगे यांचा चालता-बोलता झालेल्या या दुर्दैवी अपघातात आकस्मिक मृत्यू झाल्याची बातमी कळताच हालगे परिवारास मोठा धक्का बसला.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे आणि खासदार अशोक चव्हाण यांचा विकासकामांसाठी पाठपुरवठा करत दिल्लीमध्ये नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत.
शासनाच्या विशेष निधीतून उपजिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात विविध उपचार सेवा सुरू झाल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक महत्त्वाच्या सेवा आता वसमतमध्येच मोफत उपलब्ध होत आहेत.
महापौर कविता मुळे यांनी शहरवासिय साखर झोपेत असताना पहाटेच शहरातील विविध भागांना भेट देत त्यांनी स्वच्छता मोहिमेचा सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले.
Nanded Accident News : आकोली पुलावर ईरटीका गाडी आदळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये संवाद साधला केले. नांदेड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते.
नायगाव तालुक्यात २०२६ या वर्षात ८० ग्रामपंचायतींच्या मुदती संपत असून त्यापैकी फेब्रुवारीतच ९० टक्के ग्रामपंचायती निष्प्रभ ठरणार आहेत. ६८ ग्रामपंचायतींवर येत्या दोन दिवसांत प्रशासक नियुक्ती केली जाणार आहे.
भाजपच्या वतीने महापौर पदाच्या उमेदवाराचे नाव उद्या शुक्रवारी अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापौर पदासाठी अनेक महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत.
दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यामध्ये नांदडेमधील राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी अनेक नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीवर त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
किनवटमध्ये लग्नाच्या काही तास आधीच बोहल्यावर चढण्यास सज्ज असलेला नवरदेव विवाहस्थळावरून निघून गेल्याचा प्रकार उघडकीस आला. परस्पर विश्वास आणि कुटुंबातील संवाद यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.