दीपा भाटी यांनी संसार, ३ मुलांची जबाबदारी, समाजाच्या टीकेवर मात करत वयाच्या ४० व्या वर्षी UPPCS परीक्षा उत्तीर्ण केली. लहान वयात लग्न झाल्यामुळे शिक्षणात खंड पडला होता, पण जिद्द मेहनतीच्या…
"Delhi EWS Quota Admission 2026: दिल्लीतील नामांकित खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) मुलांना मोफत शिक्षण मिळते. यासाठी पालकांच्या उत्पन्नाची अट काय ?
हेल्थकेयर क्षेत्र आता केवळ डॉक्टरांपुरते मर्यादित नसून, कुशल मॅनेजर्सचीही मोठी गरज निर्माण झाली आहे. MBA इन हेल्थकेयर केल्यास वैद्यकीय आणि व्यवस्थापन कौशल्यांचा संगम साधता येतो .
PNB ने देशभरातील विविध राज्यांमध्ये 5,138 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. पदवीधर उमेदवार 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होणार आहे.
मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन २०२५-२६ या वर्षासाठीच्या प्रशिक्षण आराखड्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार यापूर्वी ६० कोटी निधी वितरित करण्यात आला होता.
CURAJ ने विविध विषयांसाठी प्राध्यापक पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह हार्ड कॉपी 23 मार्च 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
रेल्वे भरती बोर्ड (RRB) ग्रुप डी परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर झाली असून, त्यावर आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2026 आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून आक्षेप नोंदवावा.
भारत सरकारची 'बढना है तो यहाँ जुड़ना है' मोहीम ही तरुणांना स्किल इंडिया डिजिटल हबशी जोडून डिजिटल युगासाठी तयार करण्याचा एक उपक्रम आहे. तुम्हाला नोकरी जाण्याची भीती राहणार नाही, नक्की…
फोटोग्राफी आजच्या काळात छंदापासून करिअरमध्ये बदलले असून या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. कॅमेरा, लाईटिंग, फ्रेमिंग आणि एडिटिंगचे बेसिक ज्ञान घेणे अत्यावश्यक आहे.
देशातील १२ राज्यांमध्ये पसरलेली तब्बल ३२ विद्यापीठे 'बनावट' (Fake Universities) असल्याचे आयोगाने स्पष्ट केले असून, विद्यार्थ्यांनी या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये, असा कडक इशारा दिला आहे.
सीबीएसई बोर्डाने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 2026-27 पासून APAAR ID अनिवार्य केला जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक डेटा एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात राहील.
GATE 2026 परीक्षेचे निकाल 19 मार्च 2026 रोजी प्रकाशित होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून उत्तर कागदपत्रे आणि आन्सर की पाहता येतील. परीक्षा सामान्यतः एका किंवा अधिक शिफ्ट्समध्ये…
केवळ कॅमेरे लावणे पुरेसे नसून, प्रत्येक पेपरच्या दिवशी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी आणि परीक्षा संपल्यानंतरही रेकॉर्डिंग सुरू ठेवणे बंधनकारक राहील.
बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळांनी कडक बंदोबस्त केला आहे. यंदा ५ हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी राज्यस्तरावर १० समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळ स्तरावर जिल्हानिहाय दोन समुपदेशक उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठ यांनी शून्य विद्यार्थी नोंदणी आणि कालबाह्य अभ्यासक्रमांमुळे ३०४ परीक्षा निष्क्रिय घोषित केल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षांत एकाही विद्यार्थ्याने नोंदणी न केलेल्या १२५ परीक्षा बंद करण्यात आल्या.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात उच्च शिक्षणासाठी २०२६-२७ साठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. पदव्युत्तर, पदविका आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी एकूण ४० विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.
वाशिम जिल्हा पोलिस दलातील रिक्त पदांसाठीची भरती प्रक्रिया बुधवार (दि. ११) पासून सुरू होत असून, ती चिखली मार्गावरील नवीन पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर पारदर्शकपणे राबवली जाणार आहे.