जर तुम्हीही एका उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. याचे कारण म्हणजे Indian Oil Corporation मध्ये 405 पदांसाठी सुरु असलेली भरती. चला याबद्दल जाणून घेऊयात.
मुंबईत १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान 'मुंबई क्लायमेट वीक २०२६' आयोजित होत आहे. युनिसेफ आणि प्रोजेक्ट मुंबईच्या सहकार्याने तरुण पिढी हवामान बदलाच्या संकटावर जागतिक दर्जाचे स्थानिक उपाय मांडणार आहे.
Chhatrapati Sambhajinagar News: श्री गुरुतेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीद समागम वर्षानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३९०० हून अधिक शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने दिलेल्या मोचांची विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी गंभीर दखल घेऊन त्याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली.
प्रादेशिक सेना (Territorial Army) नागरिकांना नोकरी किंवा शिक्षण सुरू ठेवत देशसेवा करण्याची संधी देते. पुरुष व महिला दोघेही या सेनेत अर्ज करू शकतात आणि ती भारतीय सेनेचाच भाग आहे.
दरवर्षी १२ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश स्वामी विवेकानंदांचे विचार, मूल्ये आणि आदर्शांना प्रोत्साहन देणे आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने ४९३ अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे, शून्य अर्ज शुल्कासह. निवडलेल्या उमेदवारांना एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल
Mamata Banerjee's Political Career: आपल्या भाषणांनी विरोधकांना पराभूत करू शकणाऱ्या ममता बॅनर्जी केवळ राजकारणातच नव्हे तर शैक्षणिक क्षेत्रातही अनेक प्रमुख नेत्यांपेक्षा खूप पुढे आहेत.
जर तुम्हीही भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे. याचे कारण म्हणजे रेल्वे भरती मंडळाने 312 आयसोलेटेड श्रेणीतील पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली…
जर तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल आणि रिक्त पदाची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी योग्य आहे. तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे.
आता विद्यापिठात लवकरच CORS स्टेशन्स उभारण्यात येणार असून तांत्रिक सहकार्य वाढविण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे अचूकतेचा एक नवा टप्पा गाठण्यात येऊ शकतो
सिल्लोड तालुक्यातील सावखेडा बु. ग्रामपंचायतीने 'अभ्यासाचा भोंगा' या अभिनव उपक्रमाद्वारे राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. सकाळी आणि संध्याकाळी भोंगा वाजताच गावातील टीव्ही-मोबाईल बंद होतात आणि मुले अभ्यासाला बसतात.
देशात जलद आर्थिक विकास होत असतानाही देश रोजगाराच्या अपुऱ्या समस्यांशी झुंजत आहे. या पार्श्वभूमीवर भारतात पुढील दशकभरात १० कोटी नोकऱ्या निर्माण करण्याचे उद्दिष्ट उद्योग क्षेत्रातील दिग्गज समुहाने ठेवले आहे.
पदवी प्रमाणपत्रांच्या प्रती सादर करणे हा कोणताही भावनिक निर्णय नसून, शासनाच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षाविरोधात घेतलेला प्रतीकात्मक आणि विचारपूर्वक निषेध आहे, असे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले.