Bihar Assembly Election: बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार, चिराग पासवान आणि अन्य सहकाऱ्यांसह भाजपने जोरदार विजय प्राप्त केला आहे. एनडीएने बिहारमध्ये आपली सत्ता राखली आहे.
भाजपा महायुतीने तरुणांची फसवणूक केल्याने NSUI ने आक्रमक भूमिका घेतली आहे. नोकरी द्या नाहीतर भत्ता द्या, अन्यथा राजीनामा द्या, हे अभियान NSUI राज्यभर चालवणार आहे.
Delhi Red Fort Blast: सीसीएसच्या बैठकीनंतर तातडीने केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत एक प्रस्ताव संमत करण्यात आला, ज्यात दिल्ली स्फोटाला 'घृणास्पद दहशतवादी घटना' म्हणून जाहीर करण्यात आले.
PM Modi CCS meeting: दिल्ली बॉम्बस्फोटानंतरच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (CCS) एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाला होता. तिथे आढळून आलेले पुरावे किंवा आतापर्यंत अटक करण्यात आलेली आरोपींचे कनेक्शन पाहता हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे.
DelhiBlast:सोमवारी संध्याकाळी भारताची राजधानी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुस्लिम देशांनी भारताला पाठिंबा दर्शवला आहे.
PM Modi CCS Meeting: दिल्लीतील कार बॉम्बस्फोटांनंतर, पंतप्रधान बुधवारी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या चौकशीवर चर्चा केली जाईल, ज्यामुळे 'ऑपरेशन सिंदूर 2.0' ची…
अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आणि जखमींना लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना केली. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत घटनेचा आढावा घेतल्याचे सांगितले.
अजिंठा लेणीतील हे चित्र प्राचीन भारताचा समुद्रमार्गे व्यापार, जहाजबांधणी तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे जिवंत चित्रण करते. या चित्रामध्ये दिसणारे जहाज तीन उंच मस्तूलांसह आणि तीन आयताकृती पालांनी सुसज्ज आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ११ तारखेला होणार आहे. तर १४ तारखेला बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल…
महिला विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंना भेटल्यानंतर भारताच्या खेळाडूंना पंतप्रधान मोदीं यांना अनेक प्रश्न केले त्याचबरोबर त्याचबरोबर काही मजेशीर किस्से देखील शेअर केले आहेत.
PM Kisan चा २१ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. मात्र, हफ्त्याचे २००० रु. मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना e-kyc करावी लागणार आहे. e-kyc करण्यासाठी काय प्रकिया आहे ती खाली जाणून घेऊया..
PM Modi on Bihar Elections: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन बिहारी जनतेला खास आवाहन केले आहे. आधी मतदान नंतर नाष्टा करा असे देखील पंतप्रधान मोदी बिहारी जनतेला…
ट्रॉफी जिंकल्यानंतर, हरमन ब्रिगेड मंगळवारी दिल्लीला आली. बुधवारी संध्याकाळी, संघ ७ लोक कल्याण मार्ग येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचला. भारतीय संघ त्यांच्या अधिकृत औपचारिक पोशाखात पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेला.
भंडारा-गोंदियाचे कॉँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांनी शेतकऱ्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राजकारण तापले आहे.
मुंबई महापालिकेतील मलिदा समोर दिसत असल्याने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मात्र मुंबईकर जनता त्यांचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाहीत, अशी घणाघाती टीका शंभूराज देसाई यांनी केली.
आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम वेंकटेश्वर स्वामी मंदिरात एकादशीनिमित भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मंदिरात चेंगराचेंगरी झाल्याने रेलिंग तुटले. यामध्ये 8 महिला आणि 2 लहान मुले अशा 10 भविकांचा मृत्यू झाला आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मी 1.4 अब्ज भारतीयांना अभिनंदन करतो. स्वातंत्र्यानंतर, सरदार पटेल यांनी 550 हून अधिक संस्थानांना भारतीय संघराज्यात एकत्रित करण्याचे अशक्य वाटणारे काम पूर्ण केले.
पंतप्रधान मोदींकडे नितीश कुमारांचा रिमोट कंट्रोल आहे. नितीश कुमार नरेंद्र मोदी जे काही चॅनेल दाबतील ते चालू करतील. सरकार नितीशने नाही तर मोदी, शहा आणि नागपूरने चालवले आहे.