गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये संबंध बिघडले असल्याचे समोर येत आहे. सीमा वाद आणि दहशतवादाच्या आरोपामध्ये पुन्हा एकदा दोन्ही देशांचे संबंध बिघडले आहेत.
"पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मंत्र्याने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या PMML कार्यालयाला भेट दिली. या भेटीमुळे शहबाज शरीफ सरकारचे दहशतवाद्यांशी असलेले 'अधिकृत संरक्षण' पुन्हा एकदा उघड झाले आहे.
१९७१ नंतर पहिल्यांदाच बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधात वाढ झाली आहे. ढाका आता पाकिस्तान गुप्तचर संस्था आयएसआयचा नवीन तळ बनल्याची माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टातील कोर्ट नंबर 6 ला जास्त नुकसान झाले आहे. कोर्टात सुनावणी सुरू होती. मात्र तेथे उपस्थित असणाऱ्या कोणालाही दुखापत झालेली नाही.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक दावा केला आहे. उत्तर कोरिया, रशियासोबतच आता पाकिस्तान-चीनसुद्धा गुपचूप अण्वस्त्र चाचण्या करत असल्याचा गंभीर खुलासा केला असून भारतासाठी ही धोक्याची घंटा असू शकते.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द केल्याने पाकिस्तानवर जलसंकट येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची पाणी साठवण्याची क्षमता कमी असून 80% शेती सिंधू नदीवर अवलंबून आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाक अडचणीत…
भारताचा सर्वात वजनी संचार उपग्रह CMS-03 २ नोव्हेंबर रोजी प्रक्षेपित होणार. LVM3 रॉकेट घेऊन जाईल हा ४४०० किलोचा उपग्रह. भारतीय नौदलाला मिळेल मोठी मदत, समुद्री क्षेत्रावर अंतराळातून तीव्र नजर ठेवता…
भारतीय गुप्तचर संस्थांनी इशारा दिला आहे की पाकिस्तान हळूहळू इस्लामिक स्टेट खोरासान प्रांतातील (ISKP) काही दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्मीरकडे वळवू शकतो. काय आहे नक्की कट वाचा
पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात सध्या घुसखोरी वाढली आहे. तथापि, मुनीर यांनी त्यांच्याच देशात सुरू असलेल्या कारवायांवर मौन बाळगले आहे, असा आरोप करण्यात येत आहे.
पाकिस्तानी लष्कराचे मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने ठार झालेल्या सैनिकांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. हा हल्ला बुधवारी रात्री झाल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बुधवारी अफगाण तालिबानला उघडपणे धमकी दिली आहे. आसिफ यांनी कठोर शब्दांत इशारा दिला की, जर पाकिस्तानमध्ये कोणताही दहशतवादी हल्ला झाला, तर...
AFG vs PAK War News :- तुर्की आणि कतारच्या मध्यस्थीने झालेल्या या चर्चेचा उद्देश सीमावरील हिंसा थांबवून स्थायी शांतता प्रस्थापित करणे हा होता, परंतु दोन्ही देशांमधील अविश्वास आणि परस्पर आरोपांमुळे…
गेल्या आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अनेक दशके सरकारी कंपन्यांनी संरक्षण क्षेत्रात वर्चस्व गाजवले आहे. पण आता खाजगी कंपन्यांना सरकारी कंपन्यांप्रमाणेच समान संधी दिली जाईल
मुलतान सुल्तान्स संघाचे मालक अली खान तरीन यांनी अनेक वेळा PSL व्यवस्थापनावर टीका केली आहे, ज्यात त्यांनी प्रकरणे हाताळण्यात वारंवार चुका केल्याचे म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेली आणि पाकिस्तानचा पाठिंबा असलेली जैश-ए-मोहम्मद ही संघटना जमात उल-मुमिनत नावाची महिला ब्रिगेड तयार करण्याची तयारी करत असल्याचे उघड झाले.
काबूलला इस्लामाबादसोबत चांगले शेजारी संबंध आणि व्यापारी विस्तार हवा आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. एका मुलाखतीत भारताच्या कथित भूमिकेबद्दल विचारलेल्या प्रश्नावर अफगाण संरक्षण मंत्र्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
यापूर्वीही बलुचिस्तानने पाकिस्तानमध्ये असेच हल्ले केले होते. सप्टेंबरच्या सुरुवातीला, बलुचिस्तानमधील मास्तुंग येथील दश्त भागात रेल्वे ट्रॅकवर झालेल्या हल्ल्यात जाफर एक्सप्रेसवर हल्ला करण्यात आला.
रावळपिंडी ATC न्यायालयाने अलिमा खानला अटक करण्याचे आदेश दिले, पीटीआय निषेधाशी संबंधित प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले, इम्रान खान ऑगस्ट २०२३ पर्यंत तुरुंगात आहेत.