भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात अर्धशतक झळकवणाऱ्या सूर्याने त्याच्या पत्नीच्या सल्ल्याबद्दल खुलासा केला.
काल, शुक्रवारी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने २०९ धावांचे लक्ष्य गाठत न्यूझीलंडचा पराभव केला. यासह भारताने इतिहास रचला आहे.
दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात स्टार फलंदाजाच्या स्फोटक खेळीने तो खेळाच्या सर्वात लहान स्वरूपात जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे सिद्ध केले. आता कर्णधाराच्या खेळीवर शिवम दुबे याने वक्तव्य केले आहे.
कर्णधाराने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच खूश केले नाही तर त्याने पुढे जे केले त्याने सर्वांचे मन जिंकले. सामन्यानंतर, भारतीय कर्णधाराने टीम इंडियाच्या थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट रघुचे पाय स्पर्श केले.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे.रायपूरमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने सूर्यकुमार आणि ईशान किशनच्या अर्धशतकांच्या जोरावर ७ विकेट्सने विजय मिळवला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने अर्धशतक झळकवले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दूसरा सामना आज रायपूर येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
ऑस्ट्रेलियन संघ टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार असून टी-२० मालिकेपूर्वी पाकिस्ताने या मालिकेसाठी एक जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीची भारतीय चाहत्यांकडून खिल्ली उडवण्यात आली.
टीम इंडिया २३ जानेवारी रोजी दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात न्यूझीलंडशी सामना करेल. नागपूरप्रमाणे रायपूरमध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहील की गोलंदाजांचे वर्चस्व राहील हे जाणून घेऊया.
अलीकडेच सूर्यकुमार यादवच्या एका चाहत्याने खुशी मुखर्जीविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. आता, खुशी मुखर्जीने प्रत्युत्तर दिले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने अभिषेक शर्माच्या स्फोटक अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडसमोर २३९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज नागपुर येथे खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना नागपुरात खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव खास विक्रम रचणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका आजपासून सुरू हो होणार आहे. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरच्या मते, टी-२० विश्वचषकापूर्वी भारतात खेळण्याचे महत्त्व अधिक आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमधील पहिला टी-२० सामना २१ जानेवारी रोजी नागपुरात खेळला जाणार आहे. त्याआधी संघातील सदस्य जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. या खेळाडूंचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. नागपूरचे हे मैदान फलंदाजांसाठी स्वर्ग मानले जाते.
२१ जानेवारीपासून भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या पाच सामन्यांची T20 मालिकेसाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.
पुढील महिन्यात ७ फेब्रुवारीला भारत आणि अमेरिका यांच्यातील सलामी सामन्याने टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या सामन्यात अमेरिकन वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकरच्यामते मुंबईमध्ये खेळणे भावनिक असणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूर येथील जामठा स्टेडियमवर खेळला जाणार असून भारतीय संघातील खेळाडू आज नागपूरला पोहचणार आहेत.
अभिनेत्री खुशी मुखर्जी अडचणीत अडकली आहे. तिच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. तिला किमान ७ वर्षांची शिक्षा व्हावी अशी मागणीही करण्यात आली आहे.