भारत पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने आणखी एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताच्या संघाने पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केले आहे. भारताच्या संघाने या विजयासह सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचा पहिला टप्पा पार पडला यामध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 176 धाावांचे लक्ष्य उभे केले होते. इशान किशनने कमालीची कामगिरी केली आणि 77 धावांची निर्णायक…
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने धमाकेदार अर्धशतक झळकावले. आक्रमक फलंदाजी करताना इशानने केवळ २७ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये भारताच्या हितासाठी काही निर्णय घेतले आहेत.
गेल्या काही काळापासून, भारतीय कर्णधार नाणेफेकीदरम्यान पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करण्यापासून दूर आहे. यावेळी टीम इंडिया आपल्या निर्णयावर ठाम राहील की नाही याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्याला काही तास शिल्लक आहेत, भारताचा संघाने पाकिस्तानविरूद्ध मजबूत तयारी केली आहे. हा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोफत कोठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात…
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एक हाय-व्होल्टेज विश्वचषक सामना कोलंबोच्या मैदानावर खेळवला जाईल. आतापर्यत श्रीलंकेमध्ये एकही सामना रद्द झाला नाही पण आज पावसाची शक्यता वर्तवली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी शनिवारी सराव सत्रादरम्यान, सूर्यकुमार यादवने कट्टर प्रतिस्पर्धी संघाच्या फिरकी गोलंदाजाची नक्कल केली. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा यांनी हस्तांदोलनाच्या वादावर एक महत्त्वाचे विधान केले आहे. रविवारी कोलंबोमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ आमनेसामने येतील.
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये आठ सामने झाले आहेत. या आठ सामन्यांपैकी पाकिस्तानला फक्त एकदाच विजय मिळाला आहे, तर भारतीय संघाने सात वेळा विजय मिळवला आहे.
अश्विनने म्हटले आहे की तारिकची कृती नियमांच्या आत आहे त्यामुळे त्याच्या विरोधात कोणीही काही करु शकणार नाही. आता भारतीय फलंदाजांना अश्विनने एक गुरू मंत्र दिला आहे याचा व्हिडिओ सोशल मिडियावर…
टीम इंडियाने पाकिस्तानला मागे टाकत ग्रुप अ मध्ये पुन्हा अव्वल स्थान मिळवले आहे. ग्रुप ब मध्ये श्रीलंका अव्वल स्थानावर आहे, तर ग्रुप क मध्ये इंग्लंड चौथ्या स्थानावर घसरला आहे. कोणते…
टी२० विश्वचषक २०२६ मध्ये क्रिकेट चाहत्यांसाठी एक रोमांचक दिवस होता, ज्यामध्ये भारत, श्रीलंका आणि इटलीने आपापल्या सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवले. या तीनही सामन्याचा थोडक्यात अहवाल वाचा.
कर्णधार सूर्यकुमार यादवने सामन्यात काय चूक झाली हे स्पष्ट केले. त्याने १५ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याबद्दल एक महत्त्वाचा संकेतही दिला. त्याने त्याच्या शेजाऱ्यांना आव्हान दिले.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकात आज १८ वा सामना भारत आणि नामीबिया यांच्यात खेळवण्यात आला. या या सामन्यात भारताने नामेबियाचा ९३ धावांनी धुव्वा उडवून स्पर्धेत सलग दूसरा विजय मिळवला आहे.
आज आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा १८ वा सामन्यात भारत आणि नामिबिया आमनेसामने आहेत.या सामन्यात टॉस गामावणारा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माच्या तब्बेतीबद्दल माहिती दिली.
टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज भारत आणि नामिबिया संघ आमनेसामने आहेत. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात असलेल्या या सामन्यात नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
आज टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत भारत आपला दुसरा दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध खेळणार आहे.या मैदानावर भारतीय संघाची या मैदानावर कामगिरी कशी आहे? जाणून घेऊया.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाकडे १५ फेब्रुवारीपूर्वी पाकिस्तानला हरवण्याची उत्तम संधी आहे. नामिबियाविरुद्धच्या विजयामुळे टीम इंडियाला पुन्हा नंबर १ चे स्थान मिळवण्याची क्षमता मिळू शकते.
नामिबियाविरुद्धच्या सामन्यापेक्षा भारताची चिंता सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माची आहे, अभिषेकच्या अनुपस्थितीत, हा सामना संजू सॅमसनसाठी स्वतःला सिद्ध करण्याची सुवर्णसंधी असू शकतो.