आशिया कपपूर्वी टीम इंडियाला विजेतेपदासाठी 'फेव्हरेट' मानले जात आहे. पण कर्णधार सूर्यकुमार यादव या मताशी सहमत नाही. 'टीम इंडियाला नंबर 1 कोणी म्हटले?' असा सवाल त्याने केला आहे. सविस्तर वाचा.
९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया कप २०२५ स्पर्धेत १० सप्टेंबर रोजी भारत आणि यूएई यांच्यात सामना रंगणार आहे. या दोन संघातील टी२० फॉरमॅटमध्ये हेड टू हेड रेकॉर्डमध्ये भारताने बाजी मारली…
आजपासून म्हणजे ९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा खेळाडू शुभमन गिल हा हुकूमी एक्का ठरू शकतो अशी चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे.
आशिया कपपूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. विजयासाठी 'आक्रमकता' खूप महत्त्वाची असल्याचे तो म्हणाला. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी त्याचे हे विधान चर्चेत आहे. सविस्तर वाचा.
आशिया कप स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. आशिया कप २०२५ च्या बक्षीस रकमेत पूर्ण १ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आशिया कप २०२५ च्या…
भारतीय संघ बुधवारपासून आशिया कपमध्ये दुबईमध्ये यूएईविरुद्धच्या मोहिमेला सुरुवात करेल. शुभमन गिल आणि संजू सॅमसन या दोघांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये कसे बसवायचे हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. तर भारतीय संघाच्या उपकर्णधाराची धुरा शुभमन गिलकडे असणार आहे. यावेळी…
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघ प्रायोजकत्वाशिवाय खेळणार आहे. आशिया कपसाठी भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात आली आहे. या जर्सीवर प्रयोजकाच्या जागी 'इंडिया' हे नाव असणार आहे.
९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ स्पर्धा सुरू होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात यष्टीरक्षक जितेश शर्माला संजू सॅमसनपेक्षा अधिक पसंती देण्याची शक्यता आहे.
भारताचा संघ सरावासाठी दुबईला पोहोचला आहे. अशिया कप सुरू व्हायला फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत त्याआधी टीम इंडिया नेटमध्ये सध्या घाम गाळत आहे. सूर्याच्या कॅप्टनसीमध्ये भारताच्या संघ कशी कामगिरी…
आशिया कप २०२५ साठीचा टप्पा सज्ज झाला आहे. हा 'आशिया वर्ल्ड कप' ९ सप्टेंबरपासून सुरू होईल. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आहे, जो पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल.…
संघ व्यवस्थापनाने बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे तयारी शिबिर आयोजित केले नाही आणि त्याऐवजी खेळाडूंना लवकर दुबईला पाठवण्याचा निर्णय घेतला. सर्वांच्या नजरा वरिष्ठ खेळाडूंपैकी एक जसप्रीत बुमराहच्या टी-२० क्रिकेटवर.
चार दिवस शिल्लक असताना भारताच्या संघातील खेळाडू हे आता दुबईला पोहोचले आहेत. सुर्यकुमार यादव हा दुबईला जाताना पपाराझीने त्याला स्पाॅट केले यावेळी तो डॅशिग अवतारात पाहायला मिळाला.
आशिया कप २०२५ स्पर्धेमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. यामध्ये १९२ ही सर्वोच्च धावसंख्या असणारा १३ वर्षाचा विक्रम मोडीत निघू शकतो का? हे पाहणे रंजक असणार आहे.
Asia Cup 2025 : ९ तारखेपासून आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आशिया कपचे आयोजन यूएईमध्ये करण्यात आले आहे. यावेळी आशिया कप टी२० स्वरूपात खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी…
भारताच्या टी-२० विजयांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे, परंतु जेव्हा विजयांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विचार येतो तेव्हा त्याच्या पुढे आणखी एक खेळाडू आहे. या यादीत, आम्ही अशा…
भारतामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे, घरोघरी गणरायाचे स्वागत केले जात आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारताचे क्रिकेट खेळाडू सध्या विश्रांती करत आहेत त्याचबरोबर गणरायाचे स्वागत आणि…
आशिया कप २०२५ स्पर्धेला काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला खुशखबर आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवमने आपण ठीक झाला असल्याचे सांगितले आहे.
भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) संघ एकमेकांसमोर येतील. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. सामन्यापूर्वी माजी पाकिस्तानी खेळाडूने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) रेकॉर्डवर चर्चा सुरू क
आशिया कप २०२५ साठी बीसीसीआयकडून भारतीय संघातून श्रेयस अय्यरला वगळण्यात आले. यावरून भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने नाराजी व्यक्त करून हे आश्चर्यकारक असल्याचे म्हटले आहे.