सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या भारतीय संघाने गट टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करत, युएई आणि पाकिस्तानला पराभूत करून सुपर-४ मध्ये आपले स्थान आधीच निश्चित केले आहे.
IND vs OMA: भारत आज ओमानसोबत अबु धाबीमध्ये भिडणार आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वीच सुनील गावस्कर यांनी कर्णधार सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
२०२५ च्या आशिया कपच्या सुपर फोरमध्ये ग्रुप अ मधून भारत आणि पाकिस्तानचा समावेश आहे, तर ग्रुप ब मध्ये श्रीलंका आणि बांगलादेशचा समावेश आहे. २०२५ च्या आशिया कपच्या सुपर फोरच्या संपूर्ण…
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले आहे की जर संघ अंतिम सामना जिंकला तर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेले नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाही, याची कल्पना ACC ला दिली आहे
टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत, शानदार विजय मिळवला ही समस्त भारतीयांसाठी आनंदाची बाब आहेच. पण दुसरीकडे या मॅचभोवती जे सामाजिक, राजकीय कंगोरे आहेत, त्याची सुद्धा दखल घेणं गरजेच आहे.
भारतीय सैन्याने पाकिस्तानचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले, येथे सूर्य कुमार यादवच्या संघाने पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या ११ खेळाडूंना चांगलच धूतलं. पंड्या आणि बुमराह यांनी दोन षटकात पाकिस्तानचे कंबरडे मोडले.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांसोबत एकता व्यक्त केली. गंभीरने प्रसारकांशी बोलताना ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे आभार मानले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईमध्ये सामना खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने ७ विकेट्सने मोठा विजय मिळवला. भारतीय संघाच्या शानदार विजयाचा हिरो कुलदीप यादव होता, ज्याच्यासमोर पाकिस्तानी फलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत…
विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला पहलगाम दहशतवादी हल्ल्याची आठवण झाली. सामन्यानंतर त्यांनी एक मोठे विधान केले आहे आणि विजय भारतीय सैन्याला समर्पित केला आहे.
हाय-व्होल्टेज सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा सात विकेट्सने पराभव केला. यासह, टीम इंडियाने दोन्ही सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व सलमान आघा…
सध्या आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. पण सूर्या फक्त त्यांच्या फलंदाजीमुळे नाही तर त्याच्याकडे असणाऱ्या आलिशान कारमुळे देखील चर्चेत असतो.
आज आशिया कप 2025 मध्ये टीम इंडिया आपला दुसरा मुकाबला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा बहुचर्चित सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर आज खेळवला जाणार आहे.
आशिया कप २०२५ मध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी दिग्गज गोलंदाज शोएब अख्तरने पाकिस्तान उद्धानंतर पहिल्यांदा खेळणार आहे.
आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. याबाबत आता भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली. ते म्हणाले की, आमचे लक्ष सामन्यावर आहे.
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी मुकाबला होणार आहे. या सामन्यापूर्वी माजी पाकिस्तान कर्णधार रशीद लतीफ यांनी त्यांच्याच संघाचीच पोल खोल केली आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. यावरून वादंग निर्माण झाले आहेत.आता योगराज सिंग यांनी भारत-पाकिस्तान या सामन्याला राजकारणापासून दुर ठेवा म्हटले आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पहिल्या सामन्यात यूएईला पराभूत केले. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून इतिहास रचला आहे.
आशिया कपमध्ये १४ सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना होणार आहे, या सामन्यावर भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने बहिष्कार टाकला असून तो हा सामना पाहणार नाही.
आशिया कप २०२५ स्पर्धेतील दूसरा सामना भारत आणि यूएई यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेआधी ९ सप्टेंबर रोजी सर्व संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वीसोबत हस्तांदोलन केले.