भारताने मालिकेत २-१ अशी अजिंक्य आघाडी घेतली. चौथ्या टी-२० सामन्यात शिवम दुबेने बॅट आणि बॉल दोन्हीने थक्क केले. सामन्यानंतर दुबे पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले आणि विजयामागील खरे कारण सांगितले.
चौथ्या टी-२० मध्ये चाहत्यांनी पहिल्यांदाच कॅप्टन सूर्याची संतप्त बाजू पाहिली, जिथे शिवम दुबेच्या चुकीमुळे तो खूप रागावला आणि त्याच्यावर ओरडू लागला. सामन्याशी संबंधित हा क्षण व्हायरल होत आहे.
गोल्ड कोस्टमधील कॅरारा ओव्हलवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय मिळवला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे योगदान दिले आहे. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने ३ बळी घेतले.
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना वादग्रस्त ठरला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता, आयसीसीने या प्रकरणावर आपला पहिला निर्णय जारी केला आहे.
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आज एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. अंतिम सामन्यात विजयासाठी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील सामन्यामध्ये भारतीय संघाची फारच निराशाजनक फलंदाजी राहिली होती.
मालिकेतील तिसरा सामना २ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, तर दुसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात प्लेइंग ११ मध्ये बदल…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बाहेर पडला आहे. जोश हेझलवुड आगामी अॅशेस मालिकेसाठी तयारी करणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दूसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. या पराभवानंतर भारतीय कर्णधार यादवने अभिषेक शर्माच्या खेळीबाबत भाष्य केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील दूसरा टी २० सामना मेलबर्न येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ४ विकेट्सने विजय मिळवला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील दूसरा सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 12६ धावांचे लक्ष्य दिले आहे.
आजच्या सामन्याला सुरुवात झाली आहे या सामन्यामध्ये नाणेफेक पार पडले आहे या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. तथापि, त्याने मालिकेच्या पहिल्या सामन्यात २४ चेंडूत ३९ धावा करत शानदार पुनरागमन केले.
भारतीय चाहत्यांना आशा आहे की सूर्या आणि त्याची टीम त्यांच्या स्फोटक कामगिरीने चमकदार कामगिरी करतील. तथापि, टीम इंडिया आणि चाहत्यांसाठी वाईट बातमी येत आहे. पावसामुळे दुसरा T20I देखील व्यत्यय आणू…
२९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. जो पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील कॅनबेरामध्ये खेळला जात असलेला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघ या सामन्यात मजबूत दिसत होता.
सूर्यकुमार यादवच्या आईने श्रेयस अय्यरच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली, ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. BCCI ने अय्यरच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील T20 आंतरराष्ट्रीय मालिका 29 ऑक्टोबर 2025 पासून खेळली जात आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव सज्ज झाला आहे.