सूर्या आणि 'हिटमॅन' यांच्यातील नाते भारतीय चाहत्यांसाठी नेहमीच खास राहिले आहे. जेव्हा सूर्यकुमार यादव अमेरिकेविरुद्धच्या सामन्यासाठी टॉसला पोहोचला तेव्हा एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले.
मोहम्मद सिराजनेही भारताला पराभवापासून वाचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून सिद्ध झालेला सिराज विशेषतः उल्लेखनीय होता. या सामन्यानंतर मोहम्मद सिराज मुलाखतीमध्ये भावूक झाला होता.
विजयानंतर, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने वॉशिंग्टन सुंदर आणि जसप्रीत बुमराह यांच्या फिटनेसबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट दिले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की ते विजयावर खूश नाहीत.
सूर्याच्या लढाऊ खेळी आणि मोहम्मद सिराजच्या घातक सलामीच्या जोरावर भारताने अमेरिकेचा २९ धावांनी पराभव केला. गतविजेत्या भारताने टी-२० विश्वचषक इतिहासात सर्वाधिक सलग विजयांचा विक्रम प्रस्थापित केला.
T20 World Cup 2026: टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सूर्याने कर्णधार म्हणून पदार्पणातच ८४ धावांची शानदार खेळी केली. यामुळे त्याने विराट कोहली आणि बाबर आझमचे विक्रम मोडले आहेत. वाचा सविस्तर…
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला २९ धावांनी धूळ चारली. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताने विजय मिळवत स्पर्धेची विजयी सुरुवात केली.
आज आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत अमेरिकेसमोर १६२ धावांचे आव्हान उभे केले आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध भारतीय संघ अडचणीत आला आहे. भारतीय संघाच्या ४६ धावांवर ४ विकेट्स गेल्या आहेत.
आज आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात मुंबई येथीळ वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका आमनेसामने आले आहेत. अमेरिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ भारतीय संघ आणि यूएसए संघ या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत मिळत आली आहे.
आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ चा शुभारंभ 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. भारत आणि अमेरिका पहिल्या दिवशी त्यांचा तिसरा गट फेरीचा सामना खेळतील. हा सामना कधी आणि कुठे पाहता यावर सविस्तर माहिती…
७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक २०२६ सुरू होत आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज हर्षित राणा सराव सामन्यादरम्या झालेल्या दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे.
७ फेब्रुवारीपासून टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू होत आहे. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामना अनिश्चित मानला जात आहे. यावर आता भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने आपले मौन सोडले आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने सिद्धिविनायक मंदिरात भेट देऊन संघाच्या विजयासाठी प्रार्थना देखील केली.
आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धा ७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. दरम्यान, भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने भाष्य केले आहे.
टी-२० विश्वचषकापूर्वी, टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला एकमेव सराव सामना खेळणार आहे. हा सामना ४ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने ४-१ अशी बाजी मारली. या मालिकेतील कामगिरी भारतासाठी आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी रंगीत तालिम ठरली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. या मालिकेतील पाचवा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 46 धावांनी पराभव केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. तिरुवनंतपुरम येथे खेळला जात असलेल्या या मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर २७२ धावांचे लक्ष्य दिले…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा टी-२० सामना तिरुवनंतपुरमध्ये खेळवण्यात येत आहे, या सामन्यात भारतीय फलंदाज इशान किशनने शतक झळकवले आहे.