ॲडलेडमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या वनडेदरम्यान पुन्हा एकदा रोहित आणि विराटच्या वनडेमधील निवृत्तीच्या चर्चांनी जोर धरला आहे. या सामन्यात विराट कोहली पुन्हा एकदा खाते न उघडताच बाद झाला.
स्ट्रेलियाने टाॅस जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी अमंत्रित केले. पण भारतासाठी हे घातक ठरले. कारण टीम इंडियाने ५० धावांच्या आतच आपल्या दोन महत्तवाच्या विकेट गमावल्या. कर्णधार शुभमन गिल ९ आणि विराट…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी अॅडलेड ओव्हल खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहलीला विक्रम रचण्याची संधी आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय या मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबर रोजी अॅडलेड ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या मैदानावर भारतीय संघाचा रेकॉर्ड शानदार राहिला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील विराट कोहली आणि रोहित शर्माच्या कामगिरीवरून ही स्टार भारतीय जोडी २०२७ च्या विश्वचषकापर्यंत खेळू शकेल की नाही हे ठरवले जाईल, असे पॉन्टिंगचे मत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मलिका खेळवण्यात येत आहे. या मालिकेतील दूसरा सामना अॅडलेमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ अॅडलेमध्ये पोहचला आहे.
गावस्कर यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि नवीन कर्णधार शुभमन गिल यांच्याबद्दल एक विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अनुभवी खेळाडूने आता स्पष्टीकरण दिले आहे आणि अशा खोट्या बातम्या…
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला सामना भारताने गमावला आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिल धावा काढू शकला नाही. त्याने आपल्या नावावर एक नकोसा विक्रम केला आहे.
माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पर्थ येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध जवळजवळ सात महिन्यांत भारतासाठी पहिला सामना खेळला. दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, कर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर हे सर्व फलंदाज अपयशी ठरले. त्यामुळेच टीम इंडिया निर्धारित २६ षटकांत फक्त १३६ धावाच करू शकली.
कोहलीने तो लंडनला का स्थलांतरित झाला हे स्पष्ट केले आहे. विराट कोहलीने चॅम्पियन ट्राॅफीनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली होती. त्यानंतर तो लगेचच लंडनला रवाना झाला होता. याचसंदर्भात त्याला प्रश्न…
विराट कोहलीला आठ चेंडूंवर मिशेल स्टार्कने एकही धाव न काढता परत पाठवले. सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा विराट कोहली शून्यावर बाद झाला आणि त्याने स्वतःसाठी एक लाजिरवाणा विक्रम रचला.
सध्या सर्वात चर्चेचा विषय म्हणजे विराट कोहली २०२७ च्या विश्वचषकात खेळणार की नाही. याबाबत विराट कोहलीने कोणतेही अधिकृत विधान केलेले नसले तरी, कोहलीने सामन्यापूर्वी चाहत्यांना संकेत दिले आहेत.
१९ ऑक्टोबर रोजी पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळला जात आहे. पर्थमध्ये, टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूला एकदिवसीय पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. माजी कर्णधार रोहित शर्माने त्याला त्याची पदार्पणाची कॅप भेट…
शुभमन गिलकडे एकदिवसीय संघाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. रोहित आणि कोहली यावेळी नवीन कर्णधाराखाली खेळताना दिसतील. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेशी संबंधित काही प्रमुख तपशीलांवर एक नजर टाका.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत विराट आणि रोहित सहभागी आहेत. या जोडीबद्दल अजित आगरकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.