नुकत्याच झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदार याच्या कॅचवरून मोठा वाद निर्माण झाला. यावरून विराट कोहली चौथ्या अंपायरशी भिडल्याचे दिसून आले.
आयपीएल २०२६ च्या ४२ व्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीवर विजय मिळवला. सामन्यानंतर, शुभमन गिलने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे विराट कोहली आणि आरसीबीवर टीका केली असल्याचे समोर आले आहे
कागिसो रबाडाने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 रन्स दिल्या. त्यानंतर आलेल्या मोहम्मद सिराजने जॅकब बेथलlआया 5 रन्सवर आउट केले. त्याकहा कॅच राशिद खानने पकडला.
गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल, मोहम्मद सिराज, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा असे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. गुजरात टायटन्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 5 व्या स्थानावर आहे.
IPL 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध RCB च्या विजयानंतर, स्टार फलंदाज विराट कोहलीने मंगळवारी दिल्लीतील DPS, RK पुरम येथे 'वेस्ट दिल्ली क्रिकेट ॲकॅडमी'च्या एका शाखेचे उद्घाटन केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आतापर्यंत 34 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये आरसीबीचे पारडे जड दिसून येत आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 13 सामने जिंकली आहे.
इंडियन प्रीमियर लीगचा ३४ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. सामन्यादरम्यान, गिल फलंदाजी करत असताना, विराट कोहलीने नेहमीप्रमाणे मजेशीर वातावरण निर्माण केले
गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना विराट कोहलीने आपल्या नावावर एक नवा विक्रम रचला आहे. असे करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीचा हा रेकॉर्ड कमालीचा आहे.
वृंदावनमधील विराट आणि अनुष्काच्या अनेक व्हिडिओ समोर आले आहेत आणि सध्या ते लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. प्रेमानंद महाराजांची विराट आणि अनुष्का यांची ही पाचवी भेट ठरली आहे.
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्लेमध्ये बऱ्यापैकी चांगली गोलंदाजी केली. दरम्यान विराट कोहली 19 रन्स वर असताना लुंगी एनगिडीने त्याची विकेट पटकावली.
आयपीएलच्या इतिहासात आरसीबी विरुद्ध डीसी आतापर्यंत 33 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये आरसीबीने 20 तर दिल्लीने 12 सामने जिंकले आहेत. त्यामुळे सध्यातरी आरसीबीचे पारडे मजबूत दिसून येत आहे.
आज बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि एलएसजी आमनेसामने येणार आहेत. एलएसजीचे नेतृत्व ऋषभ पंत करत आहे. तर आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे.
सध्या विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक सामन्यात विराट कोहलीने चांगली खेळी केली आहे. आतापर्यंत 4 सामन्यात विराट कोहलीने 179 रन्स केल्या आहेत.