विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. तरी देखील अनेकांकडून त्याबद्दल बोललं जात आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू मनोज तिवारीने विराटच्या निवृत्तीबद्दल विधान केले आहे.
भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. दरम्यान, दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने सायना नेहवालच्या निवृत्तीबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.
डॅरिल मिशेल विराट कोहलीकडून नंबर-१ चा मुकुट हिसकावून घेईल की नाही याबद्दल चर्चा सुरू झाल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत डॅरिल मिशेलने शानदार कामगिरी केल्यामुळे असे…
अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने केंद्रीय करारांच्या रचनेत मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. समितीने A+ श्रेणी काढून टाकण्याची आणि फक्त तीन श्रेणी कायम ठेवण्याची शिफारस केली आहे.
सुपरस्टार क्रिकेटपटूचा मोठा भाऊ विकास कोहलीने त्याच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्याच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांवर निशाणा साधला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना संपल्यानंतर, भारतीय संघ सामना संपल्यानंतरच्या सादरीकरणासाठी उभा असताना, स्टँडवरून "गंभीर हाय-हाय"च्या घोषणा ऐकू आल्या. काही चाहते "गंभीर हाय-हाय" (गंभीर घोषणा) ओरडत होते.
आता घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेतही भारताचा पराभव झाला. यामुळे भारतीय चाहत्यांचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर राग आला आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर टीका होत आहे..
माजी निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी सामन्यादरम्यान एका खास क्षणाबद्दल सांगितले जेव्हा न्यूझीलंडच्या खेळाडूंचे पाय थरथर कापू लागले आणि त्यांचा कर्णधारही घाबरला. श्रीकांतने सुरुवात विराट कोहलीची प्रशंसा केली.
न्यूझीलंडचा एक खेळाडू टीम इंडियासाठी सर्वात मोठे आव्हान ठरला. डॅरिल मिशेल, ज्याने तिसऱ्या सामन्यातही शानदार शतक झळकावले. मिशेलने टीम इंडियाला किती त्रास दिला हे विराट कोहलीच्या कृतीतून स्पष्ट होते.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये सुरू आहे. या सामन्यादरम्यान भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला राग अनावर झाला आहे.
भारताचे दोन सर्वात मोठे सुपरस्टार कोहली आणि रोहित यांनी कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यानंतर, हिटमॅन आणि किंग पुढील सहा महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहतील.
तिसरा आणि निर्णायक सामना आज, रविवार, १८ जानेवारी रोजी खेळला जाईल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना इंदूर येथील होळकर स्टेडियमवर खेळला जाईल.
भारतीय क्रिकेट दिग्गज विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी महाराष्ट्रातील अलिबागमध्ये जमीन खरेदी केली आहे. या जोडप्याकडे आधीच अलिबागमध्ये एक आलिशान बंगला आहे.
शनिवारी सकाळी उज्जैनमधील महाकालचे दर्शन घेतले आणि भस्म आरतीत भाग घेतला. टीम इंडिया सध्या इंदूरमध्ये आहे, जिथे रविवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसरा आणि निर्णायक सामना खेळणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा निर्णायक सामना १८ जानेवारी इंदूरमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला विश्वविक्रमाची संधी आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका चाहत्याने मैदानात प्रवेश केला आणि विराट कोहलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. नंतर, त्या चाहत्याला बाहेर काढून सुरक्षारक्षकांनी कानशिलात मारली.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दूसरा सामना राजकोटमध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात विराट कोहलीने एक धाव घेताच मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
आयसीसीनकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचा स्टार सलामीवीर रोहित शर्माला नुकसान पोहचले असून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने चार वर्षानंतर अव्वल स्थान मिळवले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला विक्रमाची संधी आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणेच या सामन्यातही सर्वांच्या नजरा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असतील. भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना टीव्ही आणि मोबाईलवर कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहू शकतात?