भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पांच सामन्यांच्या टी २० मालिकेमध्ये अभिषेक शर्माची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. या दरम्यान भारताचा माझी क्रिकेटपटू इरफान पठाणने अभिषेक शर्माला एक सल्ला दिला.
ऑस्ट्रेलिया मालिका संपल्यानंतर, युवराज सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये त्याने अभिषेकचे सर्वात मोठे रहस्य उघड केले. त्याने म्हटले की अभिषेक कधीही कोणत्याही परिस्थितीत त्याची बॅट सोडत नाही.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने या आव्हानासाठी त्याने कशी तयारी केली? याबाबत भाष्य केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका भारतीय संघाने २-१ अशी आपल्या खिशात टाकली आहे. या मालिकेत काही खेळाडू आपल्या फलंदाजीने तर काही गोलंदाजीने चमकले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज गाब्बा येथे पाचवा टी२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्याची टी20 मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात गिल आणि शर्माने भागीदारीचा विक्रम रचला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने एक इतिहास रचला आहे.
आजच्या मालिकेच्या पाचव्या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघामध्ये आज एक बदल करण्यात आला आहे.
टीम इंडिया हा सामना जिंकून मालिका ३-१ अशी जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर ऑस्ट्रेलिया २-२ अशी बरोबरी साधून मालिका संपवण्याचे लक्ष्य ठेवेल. ब्रिस्बेनमधील पाऊस खेळाडू आणि चाहत्यांच्या आशांवर पाणी फेकू शकतो.
सध्या सोशल मिडियावर सुर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये या सामन्यात १० चेंडूत २० धावा काढणारा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनेही अभिषेकला त्याच्या कमी स्ट्राईक रेटबद्दल ट्रोल केले.
मालिकेतील तिसरा सामना रविवार, २ नोव्हेंबर रोजी होबार्ट येथे खेळला जाईल. दोन सामन्यांनंतर, ऑस्ट्रेलिया मालिकेत १-० ने आघाडीवर आहे, कारण एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील दूसरा सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 12६ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिका २९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका महत्त्वाची मानली जाते. पहिला सामना कॅनबेरा येथे खेळवला जाणार आहे. या…
अभिषेक शर्मा सध्या जगातील नंबर १ टी-२० फलंदाज आहे आणि त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तथापि, त्याला जोश हेझलवूडच्या रूपात मोठे आव्हान असेल, जो सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे.
अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांना सप्टेंबर महिन्यात शानदार कामगिरीचे मोठे फळ मिळाले आहे. या दोघांना आयसीसीकडून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
क्रिकेटच्या मैदानावर चौकार आणि षटकार मारून भारताला गौरव मिळवून देणाऱ्या स्टार फलंदाज अभिषेक शर्माने फेरारी पुरोसांग्यू स्पोर्ट्स एसयूव्ही खरेदी केली आहे, ज्याची किंमत ₹११ कोटींपेक्षा जास्त आहे, वैशिष्ट्ये वाचा
एक अज्ञात पाकिस्तानी गोलंदाज इहसानुल्लाह त्याचा अहंकार दाखवत आहे. त्याने अभिषेक शर्माला ३-६ चेंडूत बाद करण्याचे आव्हान दिले आहे.त्याने शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ आणि अबरार अहमद सारख्या प्रतिभावान गोलंदाजांना धुतलं.…
आशिया कपमधील प्लेअर ऑफ दि टूर्नामेंट अभिषेक शर्माला Haval H9 ही पॉवरफुल कार भेट म्हणून मिळाली होती. या कारला एक महिना होत नाही तोच या क्रिकेटपटूने आणखी एक आलिशान कार…
नुकताच भारताचा संघ आशिया कप स्पर्धा खेळला. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर मात केली. पाकिस्तानला पराभूत करून भारताने आशिया कप स्पर्धेवर नाव कोरले आहे.
३ ऑक्टोबर रोजी त्याची मोठी बहीण कोमल शर्मा लग्नबंधनात अडकली, परंतु त्याचा धाकटा भाऊ अभिषेक या खास दिवशी तिच्यासोबत उपस्थित नव्हता. अभिषेकची निवड खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या भारत अ…