आशिया कपमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्माला फळ मिळाले आहे. अभिषेक शर्माने बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी T20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये त्याने सर्वोच्च रेटिंग पॉइंट्स मिळवून इतिहास रचला आहे.
आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात करत पुन्हा एकदा विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. या आशिया कपमध्ये अभिषेक शर्मा प्लेअर ऑफ ऑफ द टूर्नामेंट ठरला आहे.
अभिषेक शर्माने २०२५ च्या आशिया कपमध्ये गुरू आणि मार्गदर्शक युवराज सिंगचा विक्रमही मोडला. अभिषेक शिकला त्या YSCE मध्ये प्रवेशासाठी तुम्ही कसे अर्ज करू शकता आणि त्याचे शुल्क कसे आहे जाणून…
आशिया कप स्पर्धेत २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान भिडणार आहेत. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्मा मोठा इतिहास रचू शकतो. तसेच त्याला रोहित आणि रिझवान यांना मागे टाकण्याची संधी…
आशिया कप २०२५ स्पर्धेत ४१ वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात भारताला विजय मिळवायचा असेल तर संघातील ५ महत्वाच्या खेळाडूंना जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे.
भारताचा शेवटचा सामना श्रीलंकेविरुद्ध पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने सुपर ओव्हरमध्ये सामना जिंकला. या सामन्यामध्ये दोन्ही संघानी अनेक रेकाॅर्ड मोडले आहेत. आशिया कप २०२५ च्या सुपर फोर फेरीत भारत…
शोएब अख्तर एका कार्यक्रमात अभिषेक शर्माच्या फलंदाजीबद्दल चर्चा करत होता. मात्र, त्याने जीभ घसरवली आणि शर्माऐवजी अभिषेक बच्चनचा उल्लेख केला. अख्तरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
आज आशिया कपमध्ये शेवटचा सुपर ४ सामना श्रीलंका आणि भारत या दोन संघात खेळला जात आहे. नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेसमोर २०३ धावा उभ्या केल्या आहेत.
आशिय कप २०२५ स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक झळकवले.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज सुपर ४ सामन्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश आमनेसामने उभे आहेत. भारताने प्रथम फलंदाजी करत बंगालदेशसमोर १६९ धावांचे लक्ष्य दिले आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आपल्या फलंदाजीने अभिषेक शर्मा सर्वांना प्रभावित करत आहे. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
आयसीसीने ताजी टी २० रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा डंका दिसून आला आहे. तर पाकिस्तान खेळाडूंनी देखील मोठी झेप घेतली आहे.
आशिया कपमधील सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तान संघाला ६ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक पूर्ण केले. आनंद महिंद्रा यांनी त्याच्या खेळीचे खास कौतुक केले.
आशिया कपच्या सुपर ४ फेरीच्या सामन्यात २१ सप्टेंबर रोजी भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.या सामन्यात पाकिस्तानच्या कामगिरिवर शोयब अख्तरने भाष्य केले आहे.
आशिया कपच्या सुपर ४ फेरीच्या सामन्यात भारताकडून पाकिस्तानला ६ विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान अली आगाने मोठी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, आम्ही कमी पडलो आहोत.
रविवारी २१ सप्टेंबर रोजी आशिया कप २०२५ मधील सुपर ४ फेरीतील सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात अभिषेक शर्माने शानदार कहली केली, पण तो एक विक्रम…
आशिया कप २०२५ सुपर-४ फेरीच्या सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान समोरासमोर होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात अभिषेक शर्माने शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला.
हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानला झेलबाद केले. ही विकेट बरीच चर्चेचा विषय बनली.माजी पाकिस्तानी खेळाडू शोएब अख्तरने आता अनेक आरोप केले आहेत.
अभिषेक सामन्यात १०० धावा करण्याच्या अगदी जवळ होता पण ७४ धावांवर बाद झाला. त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याच्या दमदार खेळीबद्दल त्याची बहीण कोमलची प्रतिक्रिया वेगाने व्हायरल होत आहे.