कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिक आणि शेतकऱ्यांना अद्यापही शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठी नाट्यव्यवस्थापन संघाने रंगयात्रा ॲपद्वारे होणाऱ्या सांस्कृतिक भवनांच्या तारखांचे ऑनलाईन आरक्षण बंद करण्याची मागणी करत महापौर मंजुषा नागपुरे यांना निवेदन दिले आहे.
डोंगराच्या पायथ्यापासून १,५०० फूट उंचीपर्यंत जड काव वाहून नेणे हे एक मोठे आव्हान होते. या आव्हानावर मात करण्यासाठी, मंदिराच्या फाउंडेशनतर्फे तीन केन आणि एका फ्युनिक्युलर रोपवेचा प्रभावीपणे वापर करण्यात आला…
महापालिकेच्या ‘पे अँड पार्क’ धोरणाला कापड बाजार व्यापारी असोसिएशनने तीव्र विरोध दर्शवला आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक व व्यावसायिक अडचणी निर्माण होत आहे.
खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथे सुरू असलेल्या भेसळयुक्त मँगो पल्पच्या गोरखधंद्यावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत तब्बल अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उत्तरदायी बनवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.
मंचरजवळील निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथे महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे भरवस्तीत चार घरांना आग लागल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी ( दि.१०) दुपारी घडली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते यांनी नुकतीच राष्ट्रीय समाज पक्षाची प्रदेश कार्यकारणी अधिकृत जाहीर केली असून, जतचे अजित पाटील यांची पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी संघटना सातारा जिल्हा शाखेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणुकीत संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने १३ विरुद्ध ० असा एकतर्फी विजय मिळविला आहे.
वाई येथे एका धोकादायक रस्त्यामुळे वारंवार अपघात होत असून तो मृत्यूचा सापळा ठरत आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ कारवाईची जोरदार मागणी…
Indian National Congress पक्षाच्या ‘सृजन अभियानाची’ सुरुवात सातारा येथे करण्यात आली. या कार्यक्रमाला हिमाचल प्रदेशचे आमदार Malinder Rajan यांची प्रमुख उपस्थिती होती.
मे महिन्यात तुळजाभवानी मंदिरातील विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती पालकमंत्री सरनाईक यांनी दिली आहे.
म्हसोबाची वाडी येथे ९४ व्या नारळी सप्ताहाचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे १ लाख भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.