सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास आतड्यांमध्ये विषारी घटक जमा होऊन राहतात. शरीरात साचून राहिलेल्या घाणीमुळे पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता, पोटात दुखणे यांसारखी अनेक लक्षणे दिसून येतात. पोट व्यवस्थित…
सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवत असेल तर उपाशी पोटी बडीशेपचे पाणी किंवा लिंबाचा रस प्यावा. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करावा. आहारात कायमच फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही आणि पचनक्रिया निरोगी राहील.
वारंवार उद्भवणाऱ्या अपचनाच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. कारण यामुळे शरीराला हानी पोहचते आणि आरोग्य बिघडून जाते. जाणून घ्या सविस्तर माहिती.
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास ओव्याच्या पाण्याचे सेवन करावे. ओव्याचे पाणी प्यायल्यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते.
वारंवार पोटाच्या कोणत्याही एका कुशीत वेदना होत असतील तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. पोटात अपचन, बद्धकोष्ठता किंवा पोटाच्या गंभीर समस्या उद्भवल्यानंतर खूप जास्त वेदना होतात.
वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी मुळ्याचे सेवन करावे. मुळा खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यासोबतच आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते आणि संपूर्ण शरीर आतून डिटॉक्स होते.
पचनाच्या समस्या जसे की गॅस, अपचन, बद्धकोष्ठता आणि मळमळ यावर योगातील मुद्रा थेरपी प्रभावी ठरू शकते. योग्य मुद्रांचा नियमित सराव केल्यास पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. यामुळे वारंवार अपचन आणि ऍसिडिटी होऊन आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते. त्यामुळे आहारात…
पोटात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी सकाळी उठून कोमट पाण्यात जिरं आणि ओव्याची पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आतड्या स्वच्छ होतील.
सकाळच्या नाश्त्यात आंबवलेल्या पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. इडली, डोसा, दही, कांजी, लोणचं इत्यादी अनेक पदार्थ आवडीने खाल्लेले जातात. मागील अनेक वर्षांपासून आंबवलेले पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतीय…
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित वाटीभर पपई खावी. पपईच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या पपईचे सेवन करण्याचे फायदे.
दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. बद्धकोष्ठता होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. आतड्यांची हालचाल न झाल्यामुळे चिडचिड, गॅस, डोकेदुखी आणि थकवा…
शरीराचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी चांगले पचन आवश्यक आहे. खराब पचनामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र यासाठी नक्की काय करावे याबाबत अधिक माहिती घेऊया
हल्ली लहान मुलांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळेच पोटाच्या समस्येने त्रस्त आहेत. बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि ऍसिडिटीची समस्या उद्भवल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते.आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे पोटात आम्ल्पित्त वाढते, ज्याच्या…
दररोज पादणे पूर्णपणे सामान्य आहे आणि निरोगी पचनसंस्थेचे लक्षण आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तथापि, जर जास्त गॅस किंवा वेदना किंवा पोटफुगीसारख्या समस्या उद्भवत असतील तर सावधगिरी बाळगणे आवश्यक…
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे शरीरातील घाण सहज बाहेर पडून जाते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल आणि पोटात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल.
आतड्यांचे आरोग्य कायमच निरोगी असणे आवश्यक आहे. कारण आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांचा संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. जाणून घ्या आतड्या निरोगी ठेवण्यासाठी काय खावे.