आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित वाटीभर पपई खावी. पपईच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या पपईचे सेवन करण्याचे फायदे.
दैनंदिन आहारात सतत तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. बद्धकोष्ठता होणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. आतड्यांची हालचाल न झाल्यामुळे चिडचिड, गॅस, डोकेदुखी आणि थकवा…
शरीराचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी चांगले पचन आवश्यक आहे. खराब पचनामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र यासाठी नक्की काय करावे याबाबत अधिक माहिती घेऊया
हल्ली लहान मुलांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळेच पोटाच्या समस्येने त्रस्त आहेत. बद्धकोष्ठता, अपचन, गॅस आणि ऍसिडिटीची समस्या उद्भवल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडून जाते.आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांमुळे पोटात आम्ल्पित्त वाढते, ज्याच्या…
दररोज पादणे पूर्णपणे सामान्य आहे आणि निरोगी पचनसंस्थेचे लक्षण आहे हे जाणून घेणे महत्वाचे आहे. तथापि, जर जास्त गॅस किंवा वेदना किंवा पोटफुगीसारख्या समस्या उद्भवत असतील तर सावधगिरी बाळगणे आवश्यक…
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्यावे. यामुळे शरीरातील घाण सहज बाहेर पडून जाते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे संपूर्ण शरीर डिटॉक्स होईल आणि पोटात वाढलेली जळजळ कमी होण्यास मदत होईल.
आतड्यांचे आरोग्य कायमच निरोगी असणे आवश्यक आहे. कारण आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घटकांचा संपूर्ण आरोग्यावर गंभीर परिणाम दिसून येतो. जाणून घ्या आतड्या निरोगी ठेवण्यासाठी काय खावे.
चुकीच्या पद्धतीने नॉनव्हेज पदार्थांचे सेवन केल्यास आतड्यांच्या कॅन्सरचा धोका वाढून शरीराचे गंभीर नुकसान होते. याशिवाय आतड्यांमध्ये तयार झालेल्या विषाणूमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोमट पाण्यात एरंडेल तेल मिक्स करावे. यामुळे शरीर स्वच्छ होते. जाणून घ्या एरंडेल तेलाचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे.
आतड्यांमध्ये जमा झालेला गॅस कमी करण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात खाल्लेल्या छोट्या मोठ्या बदलांचा परिणाम पोटाच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे कायमच सहज पचन होणारे पदार्थ खावेत.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी प्रेमानंद महाराजांनी सांगितलेला सोपा उपाय करावा. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच शरीर डिटॉक्स होईल.
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात भरपूर पाणी, फायबर युक्त पदार्थ इत्यादींचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात.
दैनंदिन आहारात सतत तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे वारंवार छातीत जळजळ, ढेकर येणे किंवा आम्लपित्त इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात उष्णता वाढण्यासोबतच…
आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांची हालचाल सुलभ राहते.
शेवग्याची पाने, फुले, शेंगा शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. शेवग्याची पाने शरीरासाठी नाहीतर त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. जीवनसत्त्वे अ, क, ई, कॅल्शियम, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी…
छातीत वाढणाऱ्या जळजळकडे वारंवार दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू येतात. जाणून घ्या अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे.
बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यानंतर आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात.हे घटक संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
आजकाल, प्रत्येक दुसरा व्यक्ती पोटाशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहे. काही लोक सतत आतड्यांच्या हालचालींच्या समस्येने त्रस्त असतात. आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव सद्गुरू यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत
लिव्हर आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि भाज्यांचे सेवन करावे. यामुळे लिव्हर आणि किडनी आतून स्वच्छ होतात. जाणून घ्या सविस्तर.