आजकाल वाढत्या तणावामागची कारणे आपण साधारणपणे ओव्हरथिंकिंग किंवा कामाचा ताण मानतो. मात्र, अलीकडील संशोधनाने या विषयाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन समोर आणला आहे.
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास संपूर्ण दिवस कंटाळवाणा जातो. काम करण्याची सुद्धा अजिबात इच्छा होत नाही. सतत थकल्यासारखे वाटते. बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, वारंवार उद्भवणाऱ्या अपचनाच्या त्रासामुळे पोट व्यवस्थित स्वच्छ…
कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे पचनक्रिया सुधारते, चेहऱ्यावरील ग्लो वाढतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. जाणून घ्या सविस्तर.
दुपारच्या जेवणात किंवा सकाळी उपाशी पोटी नियमित एक ग्लासभर ताक प्यायल्यास आतड्यांमध्ये घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल. जाणून घ्या ताकात कोणते पदार्थ मिक्स करून प्यावे.
पोटाला सूज आल्यानंतर सतत उलट्या, मळमळ, झपाट्याने वजन कमी होणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
वारंवार आंबट ढेकर आल्यामुळे घशाजवळ जळजळ होणे, पित्त वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करावेत.
पोटात वाढलेला जडपणा कमी करण्यासाठी आणि ऍसिडिटीपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. घरगुती उपाय केल्यामुळे आरोग्य सुधारते आणि शरीराला भरमसाट फायदे होतात.
नवीन वैज्ञानिक संशोधनानुसार वयानुसार कमी होणारी स्मरणशक्ती ही फक्त वृद्धत्वामुळे होत नाही, तर तिचा आपल्या आतड्यांतील बॅक्टेरिया आणि पचनसंस्थेशीही जवळचा संबंध असू शकतो.
शरीरात वाढलेल्या बद्धकोष्ठतेचा परिणाम संपूर्ण पचनक्रियेवर लगेच दिसून येतो. यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी आतड्यांमधील तशीच साचून राहते. आतडे स्वच्छ करण्यासाठी नियमित खा ही फळे.
आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या घाणीमुळे अॅसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे स्वयंपाक घरातील या पदार्थांचे सेवन केल्यास आतडे स्वच्छ राहतात आणि पचनाच्या कोणत्याही समस्या अजिबात उद्भवत नाहीत.
अन्ननलिकेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
शरीरात साचून राहिलेल्या विषारी घटकांचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आतडे स्वच्छ असणे फार गरजेचे आहे. आतड्यांमध्ये वाढलेले घातक विषाणू शरीराचे नुकसान करतात.
जेवणानंतर लगेच शौचालयात जाणे हे गॅस्ट्रोकॉलिक रिफ्लेक्समुळे होते. ही एक सामान्य शारीरिक प्रतिक्रिया आहे, परंतु जर ती वारंवार होत असेल किंवा वेदनांसह असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
जीवनशैलीत होणाऱ्या बदलांच्या परिणामामुळे आरोग्य बिघडून जाते. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल आणि विषारी घटक तसेच साचून राहतात. शरीरात साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे आरोग्य बिघडण्यासोबतच पचनक्रिया सुद्धा बिघडते. गॅस, अपचन आणि पचनाच्या…
आतड्यांमध्ये कुजलेली घाण स्वच्छ करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित एक ग्लासभर कोमट पाणी प्यावे. कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीर स्वच्छ होते आणि आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाते.
Healthy Recipe For Gut Health : दही आणि तांदळापासून तयार केलेली फरमेंटेड कांजी पोटाच्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. शरीर निरोगी ठेवायचं तर या रेसिपीचा आहारात नक्की समावेश करा.
सकाळी उठल्यानंतर पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यास आतड्यांमध्ये विषारी घटक जमा होऊन राहतात. शरीरात साचून राहिलेल्या घाणीमुळे पोट फुगणे, गॅस, बद्धकोष्ठता, पोटात दुखणे यांसारखी अनेक लक्षणे दिसून येतात. पोट व्यवस्थित…
सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवत असेल तर उपाशी पोटी बडीशेपचे पाणी किंवा लिंबाचा रस प्यावा. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
आतड्यांमध्ये कुजलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करावा. आहारात कायमच फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही आणि पचनक्रिया निरोगी राहील.