आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांची हालचाल सुलभ राहते.
शेवग्याची पाने, फुले, शेंगा शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. शेवग्याची पाने शरीरासाठी नाहीतर त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. जीवनसत्त्वे अ, क, ई, कॅल्शियम, लोह, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स इत्यादी…
छातीत वाढणाऱ्या जळजळकडे वारंवार दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसू येतात. जाणून घ्या अन्ननलिकेच्या कॅन्सरची लक्षणे.
बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यानंतर आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहतात.हे घटक संपूर्ण शरीरावर गंभीर परिणाम करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत.
आजकाल, प्रत्येक दुसरा व्यक्ती पोटाशी संबंधित समस्यांनी त्रस्त आहे. काही लोक सतत आतड्यांच्या हालचालींच्या समस्येने त्रस्त असतात. आध्यात्मिक गुरू जग्गी वासुदेव सद्गुरू यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत
लिव्हर आणि आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि भाज्यांचे सेवन करावे. यामुळे लिव्हर आणि किडनी आतून स्वच्छ होतात. जाणून घ्या सविस्तर.
Gut Health : चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव आपल्या शरीराचे पाचनतंत्र खराब करत असते. अनेकदा आपण खाल्लेले पदार्थ नीट पचत नाही आणि याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो.
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी डिटॉक्स पेयांचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. या पाण्याच्या सेवनामुळे त्वचा आणि केसांची गुणवत्ता सुधारते.
पोटाचे आरोग्य कायमच निरोगी असणे अतिशय महत्वाचे आहे. कारण पोट शरीराचा दुसरा मेंदू आहे. मेंदू संपूर्ण शरीराच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करतो, त्याप्रमाणेच पोट शरीरातील सर्व अवयव निरोगी ठेवण्यासाठी मदत…
चुकीच्या आहारामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात कायमच हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.
एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की अस्वस्थ आतड्यांमुळे दीर्घकालीन दाह, कोलेस्टेरॉल वाढणे आणि रक्तदाब बिघडू शकतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. आतड्यांचे खराब आरोग्य कसे ओळखायचे ते जाणून घेऊया.
वर्षाच्या बाराही महिने आहारात दह्याचे सेवन केले जाते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी दही, ताक किंवा इतर थंड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. दुपारच्या जेवणात नियमित वाटीभर दही खाल्यामुळे आरोग्य…
शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय भरपूर पाण्याच्या सेवनामुळे शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातात.
जर आपले पोट दररोज स्वच्छ केले नाही तर बद्धकोष्ठता होते, ज्यामुळे मूळव्याधदेखील होते. आयुर्वेदिक तज्ज्ञांनी एक उत्कृष्ट घरगुती उपायदेखील सुचवला आहे. जाणून घ्या महत्त्वाची माहिती
आंबट फळांचे सेवन उपाशी पोटी कधीच करू नये. यामुळे अपचनाच्या समस्या वाढू लागतात. शरीरात अपचनाची समस्या वाढू लागल्यानंतर सतत ढेकर येणे, उलटी सारखे वाटणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात.
रोजच्या आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये घाण साचून राहते. आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. त्यामुळे शरीर स्वच्छ करण्यासाठी हे उपाय नक्की करा.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये डायरिया होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे बाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थांचे सेवन करू नये. तसेच डायरियाची समस्या उद्भवल्यास आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे.
रोजच्या आहारात फोडणीची डाळ बनवली जाते. पण डाळ खाल्ल्यानंतर अनेकांना बद्धकोष्ठता किंवा गॅसची समस्या उद्भवू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ॲसिडिटी होऊ नये म्हणून काय करावे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार…
डॉ. योकेश अरुल यांनी काही सामान्य लक्षणे सांगितली आहेत. या लक्षणांकडे लक्ष देऊन तुम्ही वेळेत बद्धकोष्ठतेची स्थिती सुधारू शकता. बद्धकोष्ठता वेळीच तुम्ही आवाक्यात न आणल्यास अन्य आजारही होऊ शकतात, लक्ष…
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण करते. त्यामुळे रोजच्या आहारात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. जाणून घ्या सकाळी उठल्यानंतर कोणती फळे खावीत.