IND vs NZ चा तिसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना आज खेळला जात आहे आणि यावेळी भारतीय टीमने कमालीचा खेळ दाखवला आहे. टीमने केवळ मध्येच न्यूझीलंडचा डाव गुंडाळलाय. बुमराह, बिष्णोईने अप्रतिम बॉलिंग…
सूर्या ब्रिगेड रविवारी अजिंक्य आघाडी मिळविण्याचा प्रयत्न करेल. तथापि, संघाला काही स्थानांची चिंता असेल, त्यापैकी एक स्थान संजू सॅमसनकडे आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार याचा सविस्तर तपशील देण्यात…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना आज गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारत २-० ने आघाडीवर आहे.
आतापर्यत भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे आज टीम इंडियाकडे न्यूझीलंडचे मोठे आव्हान असणार आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील संघ विजयाची हॅटट्रिक करण्याचे लक्ष्य ठेवेल.
आतापर्यंत भारत-पाकिस्तानसह १२ पैकी ११ संघ सुपर-६ साठी पात्र ठरले आहेत. शेवटच्या स्थानासाठी बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात लढत आहे. सुपर 6 मध्ये संघाची आव्हाने वाढणार आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होता, जिथे त्यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर भारताने बांगलादेशला हरवले. भारतीय संघ आता तिसरा सामना खेळणार आहे. चला सामन्याच्या प्रमुख तपशीलांवर एक नजर टाकूया.
पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अक्षर पटेलला स्वतःच्याच गोलंदाजीविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली. आता प्रश्न असा आहे की अक्षर मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळू शकेल का?
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात धुमाकूळ घातला. त्याने फक्त ३५ चेंडूत ८४ धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली यावर फिलिप्सने वक्तव्य केले आहे.
शुभमन गिलला वगळताच, संघात संतुलन पुनर्संचयित झाले आणि फिनिशर रिंकू सिंगनेही प्रवेश केला. त्याने पहिल्याच सामन्यात २० चेंडूत ४४ धावांची धमाकेदार खेळी खेळून आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले.
टीम इंडियाच्या स्टार ऑलराउंडर अक्षर पटेलला या सामन्यात गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढल्या. यामुळे २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारताचा ताण वाढला आहे.
नागपूर येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडचा एकप्रकारे लगेचच भारताने बदला घेतला आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघांमधील पहिला टी-२० सामना २१ जानेवारी रोजी नागपुरात खेळला जाणार आहे. त्याआधी संघातील सदस्य जंगल सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते. या खेळाडूंचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. नागपूरचे हे मैदान फलंदाजांसाठी स्वर्ग मानले जाते.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना संपल्यानंतर, भारतीय संघ सामना संपल्यानंतरच्या सादरीकरणासाठी उभा असताना, स्टँडवरून "गंभीर हाय-हाय"च्या घोषणा ऐकू आल्या. काही चाहते "गंभीर हाय-हाय" (गंभीर घोषणा) ओरडत होते.
माजी निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी सामन्यादरम्यान एका खास क्षणाबद्दल सांगितले जेव्हा न्यूझीलंडच्या खेळाडूंचे पाय थरथर कापू लागले आणि त्यांचा कर्णधारही घाबरला. श्रीकांतने सुरुवात विराट कोहलीची प्रशंसा केली.
न्यूझीलंडचा एक खेळाडू टीम इंडियासाठी सर्वात मोठे आव्हान ठरला. डॅरिल मिशेल, ज्याने तिसऱ्या सामन्यातही शानदार शतक झळकावले. मिशेलने टीम इंडियाला किती त्रास दिला हे विराट कोहलीच्या कृतीतून स्पष्ट होते.
पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या संघाने भारतामध्ये त्यांना घरच्या मैदानावर मालिका जिंकण्यात यश मिळाले आहे. या सामन्यामध्ये भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या दोन ओव्हरमध्ये विकेट घेतली पण त्यानंतर संघ विकेट घेण्यात अपयशी ठरला.
स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती, ज्यामुळे आयुष बदोनीचा संघात समावेश करण्यात आला. संघात समावेश झाल्यापासून चाहते आणि काही दिग्गज खेळाडूंनी त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आजच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे, यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतामध्ये ठंडिचे वातावरण असल्यामुळे संध्याकाळी गोलंदाजी करण्यासाठी कठिण होते.