भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये आज टी20 विश्वचषक 2026 चा फायनलचा सामना आज खेळवला जाणार आहे, या सामन्याआधी भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी अभिषेक शर्माबद्दल संताप व्यक्त केला आहे.
टीम इंडियाचा ट्रम्पकार्ड वरुण चक्रवर्ती सध्या फार्मशी झुंजत आहे. सुपर ८ स्टेजपासून वरुण चक्रवर्तीने फक्त चार विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी२० वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये खराब कामगिरी केली.
कमिन्सप्रमाणेच सँटनरनेही एक विधान केले. भारतीय कर्णधार सूर्याने आता त्याच्याच शैलीत उत्तर दिले आहे. सूर्य म्हणतो की प्रत्येकजण तीच ओळ पुन्हा सांगत आहे. त्याने सँटनरला योग्य उत्तर दिले.
मागील 2 वर्षामध्ये भारताच्या संघाने टी20 क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी केली आहे. आज त्याच्या कामगिरीवर चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे, चाहत्यांना पावसाची काळजी करण्याची गरज आहे का? की सामना विनाव्यत्यय होईल?…
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघ अद्याप मायदेशी परतलेले नाहीत, परंतु उपांत्य फेरीत पराभवानंतर विश्वचषकातून बाहेर पडलेले इंग्लंड मायदेशी परतले आहे. वॉनने या मुद्द्यावरून आयसीसीवर निशाणा साधला आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना ८ मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाने बोल्ड विधान केले आहे.
२०२६ च्या टी२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठीची खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल असू शकते. अंतिम सामना ज्या अहमदाबादच्या खेळपट्टीवर खेळला जाईल त्याची माहिती समोर आली आहे. तर, अहमदाबादची खेळपट्टी कशी असेल ते…
IND vs NZ चा तिसरा आंतरराष्ट्रीय टी२० सामना आज खेळला जात आहे आणि यावेळी भारतीय टीमने कमालीचा खेळ दाखवला आहे. टीमने केवळ मध्येच न्यूझीलंडचा डाव गुंडाळलाय. बुमराह, बिष्णोईने अप्रतिम बॉलिंग…
सूर्या ब्रिगेड रविवारी अजिंक्य आघाडी मिळविण्याचा प्रयत्न करेल. तथापि, संघाला काही स्थानांची चिंता असेल, त्यापैकी एक स्थान संजू सॅमसनकडे आहे. हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार याचा सविस्तर तपशील देण्यात…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना आज गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारत २-० ने आघाडीवर आहे.
आतापर्यत भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे आज टीम इंडियाकडे न्यूझीलंडचे मोठे आव्हान असणार आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील संघ विजयाची हॅटट्रिक करण्याचे लक्ष्य ठेवेल.
आतापर्यंत भारत-पाकिस्तानसह १२ पैकी ११ संघ सुपर-६ साठी पात्र ठरले आहेत. शेवटच्या स्थानासाठी बांगलादेश आणि अमेरिका यांच्यात लढत आहे. सुपर 6 मध्ये संघाची आव्हाने वाढणार आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
पहिला सामना अमेरिकेविरुद्ध होता, जिथे त्यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर भारताने बांगलादेशला हरवले. भारतीय संघ आता तिसरा सामना खेळणार आहे. चला सामन्याच्या प्रमुख तपशीलांवर एक नजर टाकूया.
पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अक्षर पटेलला स्वतःच्याच गोलंदाजीविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना गंभीर दुखापत झाली. आता प्रश्न असा आहे की अक्षर मालिकेतील दुसरा टी-२० सामना खेळू शकेल का?
टीम इंडियाचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात धुमाकूळ घातला. त्याने फक्त ३५ चेंडूत ८४ धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली यावर फिलिप्सने वक्तव्य केले आहे.
शुभमन गिलला वगळताच, संघात संतुलन पुनर्संचयित झाले आणि फिनिशर रिंकू सिंगनेही प्रवेश केला. त्याने पहिल्याच सामन्यात २० चेंडूत ४४ धावांची धमाकेदार खेळी खेळून आपली निवड योग्य असल्याचे सिद्ध केले.
टीम इंडियाच्या स्टार ऑलराउंडर अक्षर पटेलला या सामन्यात गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढल्या. यामुळे २०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारताचा ताण वाढला आहे.
नागपूर येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडचा एकप्रकारे लगेचच भारताने बदला घेतला आहे.