Karjat News: कर्जत तालुक्यातील शिंगढोळ गावात खराब झालेल्या रोहित्रामुळे दीड महिन्यांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होता. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रामदास घरत यांच्या पाठपुराव्यानंतर पनवेलहून नवीन रोहित्र आणून महावितरणने तातडीने बसवले…
Matheran News: माथेरानच्या सर्वांगीण विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला. शहरातील प्रलंबित नागरी समस्यांवर पुढील एका महिन्यात सकारात्मक बदल दिसतील, असे…
Bhiwandi building collapse: भिवंडीतील कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाला आहे. महापालिका आयुक्त कार्यालयाला कुलूप ठोकत प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले. दुर्घटनेस जबाबदार…
बसच्या टंचाईमुळे वेळेवर शाळेत जाता येत नसल्याने गोंदियातील धापेवाडा येथे संतप्त विद्यार्थ्यांनी 'लालपरी' अडवून रास्तारोको आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी अतिरिक्त बस सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ३० किमी रस्त्यांची दुरवस्था झाली असून शासनाकडून १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरती डागडुजी करून वाहतूक पूर्ववत केली आहे.
अनेक मार्गावर खड्डे, उखडलेले डांबर आणि अर्धवट कामे दिसत आहेत. यंदाच्या पावसाळ्यात या खड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालक, नागरिक आणि शाळकरी मुलांसाठी धोका निर्माण झाला आहे.
Election Commission News: राज्यातील मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पुन्हा मुदतवाढ! BLO पडताळणी आता १७ ऑगस्टपर्यंत; अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबरला होणार प्रसिद्ध
बीबीटोला येथे शेतात काम करणाऱ्या पृथ्वीराज अंबुले या शेतकऱ्यावर मादी बिबट्याने अचानक हल्ला करून गंभीर जखमी केले. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावून गस्त वाढवली…
बांगलादेशातील फेनी जिल्हा कारागृहात कैदेत असलेल्या अतुल बाबुराव जांभूळकर या तरुणाने स्वतःला महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा दावा केला आहे. या दाव्यानंतर त्याच्या भारतीय नागरिकत्वाची पडताळणी करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाने अहवाल…
आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या फिल्टर प्लांट आणि पाण्याच्या टाकीसाठी लागणारी सुमारे साडेतीन एकर जागा "गुड ऑफ सर्व्हंट" संस्थेने नगरपरिषदेला उपलब्ध करून दिली आहे.
Business Investment: भारतात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी आणि व्यावसायिक गुंतवणुकीसाठी देशातील कोणते राज्य सर्वात योग्य आहे, याबाबत केंद्र सरकारने नवीन रँकिंग यादी जाहीर केली आहे. पायाभूत सुविधा, सरकारी धोरणे आणि…
टपाल विभाग संबंधित लाभार्थ्यांना स्पीड पोस्टद्वारे नोटिसा पाठविणार आहे. त्यामुळे नोटिसा पोहोचण्याचा कालावधी कमी होऊन मोजणीच्या प्रकरणांमध्ये होणारा विलंब टळण्यास मदत होणार आहे.
खासगी चारचाकी व दुचाकी वाहनांवर लाल रंगातील 'पोलीस' पाटी किंवा 'पोलीस' असे नाव लिहून फिरणाऱ्या वाहनांवर राज्यभर विशेष कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने दिले आहेत.
Bavdhan Road: वाई–बावधन–कणूर–दरेवाडी मार्गाची २२ लाख रुपयांत दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पहिल्याच पावसात रस्ता पुन्हा खड्डेमय झाल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून निकृष्ट…
बारामतीमध्ये २०२३ मध्ये सिलबंद करण्यात आलेले काही कत्तलखाने पुन्हा नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेरा फाउंडेशनने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, पर्यावरणीय नियमांचे पालन तपासणे आणि संबंधितांवर कठोर…
गोंदियातील करोडो रुपयांची वडिलोपार्जित मालमत्ता बनावट कागदपत्रांद्वारे बळकावल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी मुकेशकुमार कारड यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. तोतयागिरी आणि कागदपत्रांमधील फेरफार उघडकीस आणण्यासाठी आरोपीची कोठडीत चौकशी आवश्यक असल्याचे…
भंडारा येथील राष्ट्रीय महामार्ग ५६ वरील कोरंभी बायपासवर रविवारी पहाटे दोन ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात पुना नायक (३७, रा. ओरिसा) या वाहकाचा जागीच मृत्यू झाला. चालकाला डुलकी आल्याने कोळशाच्या ट्रकने…
Satara Rain: सातारा जिल्ह्यातील दमदार पावसामुळे कृष्णा नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने वाई येथील प्रसिद्ध ढोल्या गणपतीच्या चरणांना स्पर्श केला आहे. या धार्मिक क्षणाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत असून, सुरक्षेच्या…
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीवर मोठ्या प्रमाणात नागरिक अवलंबून आहेत. त्यामुळे गरीब, मजूर, शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंब रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्यांवर कायमच अवलंबून असतात. त्यामुळे मागील काही दिवसांपासून लाभार्थ्यांना…