रत्नागिरी तालुक्यामध्ये मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या दोन पाईल जेट्टींच्या बांधकामांना मान्यता देण्यात आली आहे. मत्स्यव्यवसाय, बंदरे आणि खनिकर्म मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या…
कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या आरोग्य, सुरक्षितता आणि आत्मसन्मानासाठी विशेष ‘पिंक रूम’ची उभारणी करण्यात आली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमाचे…
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कॉफी टेबल पुस्तकात आगरी-कोळी भूमिपुत्रांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाची उपेक्षा झाल्याचा आरोप करत आगरी-कोळी समाज आक्रमक झाला आहे. वादग्रस्त पुस्तक तात्काळ रद्द करून त्याचे पुनर्लेखन करावे, तसेच पुस्तक…
माहिती अधिकारातून (RTI) धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील जनगणना कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचे कोणतेही विमा संरक्षण नाही. महाराष्ट्रात ८ शिक्षकांचा मृत्यू झाला असून फेब्रुवारी २०२७ च्या कामावर बहिष्काराचा इशारा देण्यात…
केवळ एकमेकांकडे पाहिल्याच्या कारणावरून एका तरुणावर टोळक्याने तलवारीने आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यस्थी करणाऱ्या त्याच्या नातेवाईक तरुणावर देखील तलवारीने वार करून गंभीर जखमी केले…
राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटखा साठवणूक आणि वितरणाचे कथित रॅकेट सुरू असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
सातारा जिल्ह्यातील परमाळे परिसरातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य मंडपघळ पर्यटनस्थळाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे. परिसरात वाढलेला कचरा, मद्याच्या बाटल्या आणि अस्वच्छतेमुळे या प्राचीन…
Chandrashekhar Bawankule : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली असून, महिला बचत गटांना १ हेक्टर जमीन देण्यासोबतच १ लाख रुपयांचे अनुदान देण्याची नवी योजना जाहीर करण्यात आली आहे.…
सोलापूर महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी कक्षात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. जन्म दाखला, मृत्यू दाखला, नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच इतर कामांसाठी आलेल्या नागरिकांना 'सव्र्व्हर डाऊन' असल्याचे सांगितले, त्यामुळे अनेकांना आपली…
देहूगाव येथील भैरवनाथ चौक पुलावरून इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवाहितेचे प्राण वाचवण्यात पुणे महानगर प्रदेश आपत्कालीन प्रतिसाद दल (पीडीआरएफ) आणि पोलिसांना यश आले आहे.
Maharashtra new RTO offices: राज्यातील नागरिकांना परिवहन विभागाच्या सेवा अधिक जलद आणि सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नवीन प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयांसाठी निकष निश्चित करण्याचा मोठा निर्णय…
Maharashtra Tourism : महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. इथे फिरण्यासाठी अनेक सुंदर, लोकप्रिय आणि प्राचीन ठिकाणे आहेत, ज्यांना कमी बजेटमध्येही भेट देता येऊ शकते. चला यात कोणकोणत्या ठिकाणांचा…
ST bus fare Maharashtra : वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) साध्या बससेवांसाठी लागू केलेल्या १० टक्के हंगामी भाडेवाढीस आणखी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. यामुळे वाढीव…
प्रलंबित वेतनवाढ, महागाई भत्त्याची थकबाकी आणि इतर आर्थिक मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीच्या वतीने सातारा विभागासह जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये घंटानाद व महाआरती आंदोलन करण्यात आले.
राज्यात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा वाढली असताना 20 जूनपर्यंत पाऊस दाखल होणार का, याबाबत चर्चा सुरू आहे. ग्रेटर मुंबईत प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झाले असून, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा (हीटवेव्ह)…
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तब्बल पाच महिन्यांनंतर सोमवारी(दि. १५) पासून पुन्हा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मंदिर सुरू होताच पहिल्याच दिवशी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची उत्साहपूर्ण गर्दी पाहायला मिळत…
मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयासमोर महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी कृती समितीचे नेते श्रीरंग बरगे यांनी ‘एसटी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी आणि गरीबांची गोमाता असून…
राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ च्या चौपदरीकरणासाठी शेकडो वर्षे जुनी विशाल वृक्षसंपदा संपवण्याचा घाट घातला जात असतानाच भंडाऱ्यातील पर्यावरणप्रेमींनी तीव्र आंदोलन छेडले आणि अखेर प्रशासनाला निर्णय बदलावा लागला जिल्हाधिकारी सावंत कुमार…
देशभरात विविध कारणांमुळे मागील ५ वर्षांमध्ये तब्बल २ लाख ९४ हजार एडसग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण कालावधीत एकूण मृत्यूंच्या बाबतीत महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर असून राज्यातील स्थिती चिंताजनक…