दिव्यांग प्रमाणपत्रासंदर्भातील नियमांचे पालन न केल्याने सांगली जिल्हा परिषद प्रशासनाने १४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करत शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे.
शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांनी सामान्य कार्यकर्त्यांना मोठं केलं आणि तोच विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय.
२००८ मध्ये तयार झालेल्या स्फोटक कारखान्यांसंबंधी नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाकडे सविस्तर निवेदन सादर करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
अनेक दिवस गटारांची प्रत्यक्ष साफसफाई न झाल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. दोन महिन्यांपूर्वी साफसफाई केल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र नागरिकांच्या मते ती साफसफाई केवळ कागदोपत्रीच झाली.
माथेरान डोंगर भागात धुळवडी साजरी होत असताना सायंकाळचे वेळी वणवा लागला. वणव्याची व्याप्ती कमी करण्यासाठी स्थानिक आदिवासी लोकांनी प्रयत्न केले. वन संपदा वाचवण्यात आदिवासी लोकांना यश आले नाही.
BJP Rajya Sabha Candidates List News: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील चौघांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
केंद्र सरकारने गाढव किंवा घोडेपालन करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० लाख रुपयांपर्यंत अनुदानाची योजना आणली आहे. देशभरात गाढवांची संख्या झपाट्याने कमी असल्याने केंद्र सरकारने या योजनेत गाढवांचा देखील समावेश केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुबईत अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी आज फुजैराह विमानतळावरून स्टार एअरच्या दोन विमाने रवाना होतील. आज संध्याकाळी एकूण १६४ प्रवासी मुंबईत सुरक्षित पोहोचतील.
९० वर्षांपासून, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील विडा गावात एक अनोखी होळी परंपरा पाळली जात आहे. येथे जावईंना गाढवांवर बसवून मिरवणूक काढली जाते. ही खेळकर परंपरा द्वेष पसरवणाऱ्यांना प्रतिसाद मानली जाते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत पाचही समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.
US-Israel Iran War News : अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे इराणवर सतत हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचाही मृत्यू झाला आहे. परिणामी विमानतळ देखील उड्डाणासाठी…
पुणे शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या भुयारी मार्ग (टनेल) म्हणजेच ‘पाताळलोक’ प्रकल्पाच्या आराखड्यात मोठे फेरबदल होणार आहेत.
भारतातील आघाडीची नैसर्गिक वायू कंपनी, गेल (इंडिया) लिमिटेडने अक्षय ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने महाराष्ट्रात एक मोठा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी १,७३६.२५ कोटींच्या मोठ्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.