गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. ज्यामध्ये कामिंदू मेंडिसने आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो यापूर्वीही दोन्ही हातांनी गोलंदाजी केल्यामुळे चर्चेत राहिला आहे.
आयपीएलची दणक्यात सुरवात झाली आहे. मागील वर्षी शार्दूर ठाकूरला कोणत्याच टीम ने विकत घेतले नव्हते. या वर्षी त्याचे नशीब उजळले आहे. तो आयपीएल २०२५ मध्ये कमबॅक करणार आहे. त्याला एक खेळाळूच्या जागेवर विकत घेण्यात आले आहे.
लिलावाचा पहिला दिवस संपल्यानंतर दुसऱ्या दिवसासाठी एकूण 132 स्लॉट शिल्लक आहेत. हे स्लॉट भरण्यासाठी सर्व संघांकडे 173.55 कोटी रुपये शिल्लक आहेत, ज्यामुळे पंतचा विक्रमही मोडला जाऊ शकतो.
IPL Auction 2025: आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे होणार आहे. खेळाडूंची संपूर्ण यादी तुम्ही या लेखातून जाणून घेऊ शकता
इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा लिलावापूर्वी वेस्ट इंडिजचा फलंदाज निकोलस पूरनने लखनौ सुपरजायंट्सचे मालक संजीव गोएंका यांची भेट घेतली. तर निकोलस हा 18 कोटींसह पहिला रिटेन्शन प्लेअर ठरला आहे.
मागील आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदावर अनेक वृत्त समोर आले होते, असेही म्हटंले जात होते की, संघामध्ये कर्णधार पदावरून मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत होती. मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू हरभजन सिंगने आता रोहितच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल काहीतरी मोठे वक्तव्य केले आहे.
आयपीएल २०२५ च्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत, त्यामुळे आता आयपीएल २०२५ मध्ये होणाऱ्या मेगा ऑक्शन संदर्भात अनेक वृत्त समोर येत आहेत. मेगा ऑक्शनमुळे आयपीएलमधील संघाला मर्यादित खेळाडूंना रिटेन करता येणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त खेळाडूंना रिलीज करावे लागणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमी...
आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडिअन्सच्या कर्णधार पदावरून मोठे वाद पाहायला मिळाले. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये गटबाजी झाले असे सांगितले जात होते. परंतु अमित मिश्राने यासंदर्भात आता मोठा खुलासा केला आहे. त्याने रोहित शर्माच्या कर्णधार पदावरून मोठे वक्तव्य केले आहे.
१०८ क्रिकेट बोर्डांपैकी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा म्हणजेच बीसीसीआयचा प्रभाव सर्वाधिक आहे. कारण पहिल्या १० अव्वल क्रिकेट बोर्डांपैकी ८५ % टक्के कमाई फक्त बीसीसीआयची आहे. यामुळे बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड देखील म्हटले जाते.
फेसबुकवरची मैत्री आपल्या कधीही अंगलट येऊ शकते. विशेषतः फेसबुक वापरणाऱ्या महिलांनी याबाबतीत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर जे काही विपरीत घडते ते अंगावर काटे आणणारे असते.
दिल्ली – आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. सत्ताधारी भाजप देखील केंद्रातील तिसऱ्या टर्मसाठी जोरदार तयारी करत आहेत. यामध्ये नवनवीन चेहऱ्यांना समोर आणणं आणि नेत्यांना संधी देण्याचे काम सुरु आहे. यामध्ये आता भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचा धडाकेबाज राजक...
संविधानाने संविधानिक पदावरील व्यक्तींना लोकशाहीत विविध स्तरावर स्वतंत्र असे संविधानिक अधिकार बहाल केलेले आहेत. संविधानिक अधिकार असूनही ते अधिकार न वापरणे याला निष्क्रियता म्हणावे की हतबलता? त्याला राजकीय दबाव, अज्ञान अथवा आत्मविश्वासाचा अभाव अशी अनेक कारणे असू शकतात. गेल्या जवळपास दीड वर्ष हीच हत...
रामदास आठवले : आज जळगावमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवले म्हणाले, विरोधक संघ आज मुंबई इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी एकत्र आले आहेत. मुंबईची हवा खावी मुंबईचा समुद्र बघावा. या बैठकीमध्ये इंडिया आघाडीने त्यांच्या पंतप्रधान...