महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर आगारात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ड्युटी व्यवस्थापन, रजा मंजुरी आणि कथित दबावाच्या आरोपांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
महाराष्ट्र सरकारने बाल संगोपन संस्थांतील मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मासूम’ प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. हा उपक्रम आता राज्यभरातील १२१ संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे.
धानोरा परिसरातून अत्यंत दुर्मिळ शोध लागल्याची माहिती समोर आली आहे. वर्धा नदीकाठी सापडलेल्या जीवाश्म, मानवी अवशेष आणि पाषाणयुगीन साधनांमुळे हा परिसर हजारो वर्षांपूर्वी मानवाच्या वस्तीचा भाग होता, असे संकेत मिळत आहेत.
नागभीड येथे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. त्यामुळे घरात आनंदी वातावरण होते. या स्वागत समारंभाच्या तयारीत घरचे सर्वच गुंतले होते. त्यात स्नेहाचाही समावेश होता.
‘लाडकी बहीण’ योजनेत मानधन 1500 वरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यातच सुमारे 50 हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याने लाभार्थींमध्ये नाराजी वाढली आहे.
जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली आहे.
एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाल्याने राज्य शासनाने पात्र शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून पुन्हा केरोसिन देण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरवठ्यासमोर स्टोव्हची अनुपलब्धता आणि साठवणुकीच्या अडचणी मोठे आव्हान ठरत आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना घडल्या आहेत. जिल्ह्यातील बंद घरांना चोरट्यांनी मुख्य लक्ष्य केले आहे. त्यामुळे पोलीसांसमोर मोठे आव्हान आहे.
अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. युद्धामुळे भारतात गॅस सिलींडरची टंचाई निर्माण झाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली असून मुलीनेच आपल्या वडिलांचा काटा काढल्याचे तब्बल 3 वर्षांनंतर उघड झाले असून या प्रकरणाने संपूर्ण पोलीस दल हादरले आहे.
चंद्रपुरातील ग्रामस्थ अजूनही 'बिबट समस्यामुक्त ग्राम' योजनेची अंमलबजावणी कधी होणार याची प्रतिक्षा करत आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात गेल्या 5 वर्षांमध्ये 200 जणांचा मृत्यू झालाचा अहवाल समोर आला आहे.
सोलार बोरवेलच्या मदतीने पाणीपुरवठा करून वाघांसह इतर प्राण्यांना मोठा दिलासा देण्याचा वन विभागाचा प्रयत्न आहे. यासाठीच बफर क्षेत्रात वन्यजीवांसाठी 617 कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
लाखो रुपये खर्चूनही रस्ता खड्डेमय असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अनेक ठिकाणी उखडलेल्या रस्त्यावर केवळ ऑइलमिश्रित डांबराचा पातळ पापुद्रा टाकून दुरुस्ती केल्याचा देखावा करण्यात येत आहे.