१५ व्या वित्त आयोगाच्या संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र आणि पेसा (ग्रामीण विकास कार्यक्रम) कायद्यांतर्गत ग्रामपंचायतींना त्यांच्या निधीपैकी किमान २५ टक्के निधी मानव संसाधन विकासावर खर्च करणे बंधनकारक आहे.
प्रवाशांचा प्रवास होणार सोपा! चंद्रपूर-हावडा रेल्वेला मंजूरी दिली आहे. छत्तीसगड बंगाली मित्र समाज संस्थेच्या राज्याध्यक्षा सुमन शील यांनी सांगितले की, चंद्रपूरचे समाजसेवक हरिदास बिस्वास यांचे प्रयत्न लवकरच यशस्वी होतील.
चंद्रपूर महानगर पालिकेसाठी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार व खा. धानोरकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई आहे. प्रचाराची धुरा दोन्ही पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून देखील महापौरपदी मनस्वी संदीप गिहे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. बसपाने काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी ७ नगरसेवकांनी १० नामांकन अर्ज दाखल केले.
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १३०० कामांची निवड करण्यात आली. अनेक ठिकाणची कामे कंत्राटदारांनी अर्धवट सोडली. निधी आला नसल्याने कंत्राटदारांनी कामे थांबवून ठेवली.
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर याबाबत विरोधकांकडून टिका केली जात आहे. अर्थसंकल्पावर अनेकांनी टीका केली आहे. अन्नदात्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे.
ओव्हरलोड तांदळाची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील अनेकदा समोर आल्या होत्या. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) नियमांनुसार शासकीय धान्याचा अपहार हा गंभीर गुन्हा मानला जातो.
मसाळा तुकूमला अजूनही पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. गावातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होत चाललेली आहे.
चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत. महापौरपदासाठी बहुमत मिळवण्यासाठी किमान ३४ नगरसेवकांची आवश्यकता असल्याने काँग्रेसला आणखी चार नगरसेवकांची गरज आहे.
आ. वडेट्टीवार आणि खा. धानोरकर यांच्यातील सुरू असलेल्या वादात शुक्रवारचा दिवस अत्यंत नाट्यमय ठरला. मंगळवारी सर्व २७ काँग्रेस सदस्यांचा गट नोंदणीकृत होईल.
"बदलापूरची घटना ही सत्ताधार्यांना जोरदार चपराक आहे, पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री नसणे, त्यातून अत्याचार गुंडागर्दी किती वाढत चालली, देवेंद्र फडणवीस यांनी याचा विचार करणे गरजेचे आहे
डिजिटल आणि ऑनलाइन युगात प्रवेश करूनही आजही सामान्य ग्राहकांना बँकिंग कामांसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. सामान्य ग्राहक रांगेत अडकलेले असताना दुसरीकडे श्रीमंत व व्यावसायिकांचे व्यवहार मागील दाराने होत आहे.
मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने (RPF) पुन्हा एकदा आपली कर्तव्यदक्षता सिद्ध केली आहे. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांचे प्राण वाचवले आणि धावत्या गाडीत सुरक्षित प्रसूती घडवून आणली.