भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्धचा एकदिवसीय विक्रम १२-० असा सुधारला आहे. भारतीय महिला संघाने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयानंतर, भाजपने इंस्टाग्रामवर एक पोस्ट पोस्ट केली, जी वेगाने व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिजच्या या महान खेळाडूच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. १९७५ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात वेस्ट इंडिजला महत्त्वाची भूमिका बजावणारे बर्नार्ड ज्युलियन यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.
सिराज जगातील कोणत्याही फलंदाजाला घाबरत नाही, परंतु असा एक फलंदाज आहे ज्याचा सामना तो सामन्यादरम्यान करू इच्छित नाही. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून इंग्लंडचा स्टार कसोटी फलंदाज जो रूट…
अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये तीन सामन्यांची t20 मालिका पार पडली. या मालिकेमध्ये अफगाणिस्तानच्या संघाची फारच निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. जाकिर अली याला बांगलादेश संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आले होते.
भारतीय संघाने मोठ्या फरकाने विजय मिळवला, परंतु तिसऱ्या पंचाने पाकिस्तानी फलंदाज मुनीबा अलीला नाबाद घोषित केल्याने वाद निर्माण झाला. हा रन-आउटचा मुद्दा होता ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यामध्ये पाकिस्तानची गोलंदाज नशरा संधू ही भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर तिच्याकडे रागात पाहत असताना तिच्याच भाषेत हरमनने तिला उत्तर दिले आहे.
ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेविरुद्धचा पाठलाग सामना रद्द करण्यात आला होता ज्यामुळे कांगारू संघ ३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. दुसरीकडे, पाकिस्तानला हरवून भारत ४ गुण मिळवणारा पहिला संघ बनला आहे.
माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने टीम इंडियाचा विजय त्याच्या अनोख्या पद्धतीने साजरा केला, अगदी पाकिस्तानलाही ट्रोल केले. भारतीय महिला संघाने कमालीचे कामगिरी केली टीम इंडियाने आत्तापर्यंत पाकिस्तानला बारा वेळा पराभूत केले…
ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत भारत अ संघाने अपवादात्मक कामगिरी केली. भारत अ संघाने केवळ ४६ षटकांत २ विकेट राखून सामना जिंकला. यासह, श्रेयस अय्यरच्या संघाने एकदिवसीय मालिका २-१…
भारतीय महिला संघ विरुद्ध पाकिस्तान महिला संघ यांच्यामध्ये हा सामना झाला होता. या सामना भारताच्या संघाने 88 धावांनी विजय मिळवला. यामध्ये दीप्ती शर्मा आणि क्रांती गौड यांची कौतुकास्पद कामगिरी राहिली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान क्रिकेटच्या मैदानात एक अत्यंत लाजिरवाणी आणि विचित्र घटना पाहायला मिळाली. मैदानावर डास आणि उडणाऱ्या कीटकांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे दोन्ही संघांच्या खेळाडूंना त्रास जाणवत होता
महिला विश्वचषकाचा सहावा सामना खेळवला जात आहे, या सामन्यात भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघ पाकिस्तानपेक्षा मजबुत आहे.
भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर वीकेंड का वार या कार्यक्रमात दिसणार आहे. निर्मात्यांनी एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे ज्यामध्ये दीपक चहर सलमान खानसोबत बिग बॉस १९ च्या स्टेजवर दिसत आहे.
धर्माने हिंदू असलेले दानिश कनेरिया यांनी भेदभावाला सामोरे जावे लागत असल्याचे मान्य केले आणि त्यांच्या पाकिस्तानी नागरिकत्वाबद्दल अभिमान व्यक्त केला. नागरिकत्वाच्या इच्छेने प्रेरित असल्याच्या अटकळींना त्यांनी उत्तर दिले.
एकदिवसीय मालिकेसाठी रोहितच्या जागी गिलची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यानंतर सोशल मिडियावर यावर सध्या हा विषय चर्चेचा आहे. गिल कर्णधार होताच, रोहित शर्माचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे. यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केलेली आहे यामध्ये भारताचे कर्णधारपद हे रोहित शर्मा सांभाळताना दिसणार नाही. तर शुभमन गिल…
माजी अंडर-१९ फलंदाज हरजस सिंगचा क्रूर फॉर्म सिडनी ग्रेड क्रिकेटमध्ये दिसून आला, जिथे त्याने विरोधी गोलंदाजांना चिरडून टाकले. हरजस सिंगने सिडनी ग्रेड क्रिकेट सामन्यात वेस्टर्न सबर्ब्सकडून खेळताना त्रिशतक झळकावले.
महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ पुन्हा आमनेसामने येणार आहेत. म्हणूनच सर्वांचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तान संघाच्या फातिमा सना यांनी विजयाची शपथ घेतली आहे.
पावसामुळे श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रद्द झाल्यामुळे दोन्ही संघांमध्ये प्रत्येकी १ गुण विभागण्यात आला आहे. या एका गुणासह ऑस्ट्रेलिया आयसीसी महिला विश्वचषक पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भव्य सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. २०२५ च्या विश्वचषकातील या सहाव्या सामन्यावर पावसाची शक्यता आहे.