आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तान संघाचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात कुलदीप यादवने ४ विकेट्स घेऊन संघाच्या विजयात मोठी भूमिका निभावली.
उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याआधी, उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली आणि जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून एक मोठे आणि वादग्रस्त विधान केले आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. विजयानंतर भारताने ट्रॉफी स्वीकारली नाही. त्यानंतर हा वाद आता टोकाला गेला आहे. बीसीसीआयने याबाबत भूमिका घेतली आहे.
Mohsin Naqvi Viral Memes : डेडसो रुपये लेगा, फिर ही ट्रॉफी देगा...! मोहसीन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देताच ते ट्रॉफी घेऊन निघून गेले. पण आता ट्रॉफी चोरच्या नावाने…
आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ५ विसकेट्सने पराभव केला आणि विजेतपद जिंकले. या सामन्यात तिलक वर्माने विजयी पारी खेळली. त्याने म्हटले आहे की पाकिस्तानल शब्दाने नाही तर बॅटने उत्तर दिले.
आशिया कप २०२५ च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यामुळे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे.
आशिया कप स्पर्धेची ट्रॉफी मोहसिन नक्वी यांच्याकडून घेण्यास भारतीय संघाने दिला. त्यानंतर नक्वी यांनी ट्रॉफी ताब्यात घेतली. आता एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वी भरिय संघाला ट्रॉफी देण्यास तयार झाले आहेत पण त्यांनी…
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय फलंदाज अभिषेक शर्माला झेलल्यानंतर, रौफने विमान अपघातासारखा आनंद साजरा केला, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
यादवने दावा केला की पाकिस्तानचा एका विकेटसाठी ११३ धावा आणि त्यांचा १४६ धावांवर पराभव हा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. त्यांनी तिलक वर्मा यांचे कौतुकही केले. त्याने पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून…
आशिया कप स्पर्धे आधी भारताने २०२४ टी२० विश्वचषक, २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद जिंकले होते. या तीन स्पर्धांमध्ये भारताने जेतेपद जिंकल्याने बीसीसीआयकडून आतापर्यंत संघाला २०४ कोटींचे बक्षीस देण्यात आले आहे.
भारताने पाकिस्तानला आशिया कप २०२५ मध्ये ५ विकेट्सने हरवत नवव्यांगा विजेतेपद पटकावले आहे. या ऐतिहासिक विजयानंतर सध्या देशभरात आनंदाचे वातावरण आहे. याच वेळी दोन्ही देशात लोकांच्या वेगवेगळ्या रिॲक्शन पाहायला मिळत…
स्पर्धेदरम्यान भारत आणि पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने आले आणि प्रत्येक वेळी भारताने पाकिस्तानला हरवले. आता आशिया कप जिंकल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी माध्यमांशी संवाद साधला.
आशिया कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना रंजक झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर भारताचा खेळाडू अर्शदीप सिंगकडून पाकिस्तानला अनोख्या पद्धतीने ट्रोल करण्यात आले आहे.
दुबईत झालेल्या या विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि इतर खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अध्यक्ष मोहसिन नक्वी (Mohsin Naqvi) यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
IND vs PAK : भारताकडून लाजिरवाण्या पराभावानंतर पाकिस्तानी खेळाडूंवर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्यक्तीने पाकिस्तान भारताला कधीच हारवू शकत नाही असे…
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने धुव्वा उडवला. या सामन्यात विजी मिळवून भारताने टी २० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. क्रिकेट जगताला हा एक आश्चर्यकारक धक्का म्हणावा…
फायनल जिंकल्यानंतर टीम इंडियाने ACC आणि PCB चे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. टीम इंडिया मोहसिन नक्वी व्यतिरिक्त इतर कोणाकडून ट्रॉफी स्वीकारण्यास तयार होती, तरी नक्वी यांनी नकार…
आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून विजेतेपद जिंकले आहे. या विजयाचा हीरो ठरलेला तिलक वर्माने विक्रम रचला आहे.