15 फेब्रुवारी रोजी T20 विश्वचषक 2026 रोजी खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तानी क्रिकेटमध्ये अशांतता वाढल्याचे समोर येत आहे.
मैदानात फलंदाजी आणि गोलंदाजीने पाकिस्तानची दाणादाण उडवल्यानंतर, आता सोशल मीडियावर पाकिस्तानी कर्णधार सलमान आगा याच्या इंग्रजी बोलण्याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.
रविवारी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव केला. भारताच्या विजयानंतर दिल्ली पोलिसांनी सोशल मीडियवर एक पोस्ट करत पाकिस्ताची खिल्ली उडवली आहे,
संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या अपयशी कामगिरीमुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने निवडकर्त्यांना आणि व्यवस्थापनाला कठोर धडा शिकवण्याचा सल्ला दिला आहे.
भारत आणि पाकिस्तान २०२६ च्या टी-२० विश्वचषकात ग्रुप अ मध्ये होते. त्यामुळे, १५ फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आलेल्या टी-२० विश्वचषकात दोघांमध्ये किमान एक सामना शक्य होता. पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये सामना…
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानी दिग्गज वसीम अक्रम या समारंभात सहभागी झाले होते. रोहित आणि वसीम तिथे भेटले. त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि एकत्र फोटो काढले.
भारताच्या आशिया कप विजयानंतर ट्रॉफी घेऊन पळून गेलेले पाकिस्तानी गृहमंत्री आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या संघाचा पराभव निश्चित झाल्यानंतर प्रेमदासा स्टेडियम सोडले.
सामन्यानंतर शोएब अख्तर भारतीय वृत्तवाहिनीवर लाईव्ह होता. शोएबने आपल्या विधानात नक्वी यांचे नाव घेतले नाही पण त्याने त्याच्यावर टीका केली आहे आणि त्यांना अक्षम आणि अज्ञानी असे म्हटले आहे.
भारतीय संघाने पाकिस्तानला हरवून सुपर ८ मध्ये स्थान मिळवले, तर दोन वेळा गतविजेता राहिलेला वेस्ट इंडिजही सुपर ८ मध्ये पात्र ठरला. स्पर्धेतून बाहेर पडलेल्या संघांमध्ये ओमान, नेपाळ आणि नामिबिया यांचा…
२०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी पाकिस्तान ग्रुप अ मध्ये आहे. पाकिस्तान व्यतिरिक्त, या ग्रुपमध्ये इतर चार संघ आहेत. पाच संघांपैकी फक्त दोन संघ सुपर ८ साठी पात्र ठरतील. भारत पुढील टप्प्यासाठी…
कुलदीप यादववर हार्दिक पांड्या त्याचबरोबर भारताचा कर्णधार सुर्यकुमार यादव देखील भडकलेलेा पाहायला मिळाला. सामन्यानंतर हस्तांदोलन करताना सूर्यकुमार यादवने कुलदीपवर त्याच्या असभ्य वर्तनाबद्दल टीका केली.
भारत पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाने आणखी एकदा पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताच्या संघाने पाकिस्तानला 61 धावांनी पराभूत केले आहे. भारताच्या संघाने या विजयासह सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याचा पहिला टप्पा पार पडला यामध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 176 धाावांचे लक्ष्य उभे केले होते. इशान किशनने कमालीची कामगिरी केली आणि 77 धावांची निर्णायक…
IND vs PAK सामन्यातून भारतातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या क्रिकेट सामन्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने धमाकेदार अर्धशतक झळकावले. आक्रमक फलंदाजी करताना इशानने केवळ २७ चेंडूत सात चौकार आणि दोन षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले.
आशिया कप २०२५ प्रमाणे, पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान संघांच्या कर्णधारांनी मैदानावर हस्तांदोलन केले नाही. सूर्यकुमार यादवने नो हँडशेक पॉलिसी तशीच सुरू ठेवली असून केवळ मैदानात खेळाला प्राधान्य दिलंय
जेव्हा भारत-पाकिस्तान सामन्याची घोषणा झाली, तेव्हा विमान आणि हॉटेलचे भाडे गगनाला भिडले! पण त्याशिवाय, तुम्ही सामन्याबद्दल आणि या मेगा-स्पर्धेतून किती उत्पन्न मिळते याबद्दल अधिक जाणून घ्या
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या संघाने या सामन्यामध्ये भारताच्या हितासाठी काही निर्णय घेतले आहेत.
गेल्या काही काळापासून, भारतीय कर्णधार नाणेफेकीदरम्यान पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन करण्यापासून दूर आहे. यावेळी टीम इंडिया आपल्या निर्णयावर ठाम राहील की नाही याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.