युद्धातील बदलत्या गरजांचा उल्लेख करताना त्यांनी 'प्रत्येक जवानाकडे ड्रोन' ही संकल्पना मांडली. भविष्यात प्रत्येक सैनिकाला ड्रोन हाताळणे, त्यांचे संचालन करणे आणि ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Gulmarg Rescue Operation : जगातील सर्वात उंच रापवेमध्ये अचानक काही तांत्रिक बिघाड झाल्याने गुलमर्गमध्ये ३०० पर्यटकांचा जीव टांगणीला लागला. यानंतर भारतीय लष्कराच्या मदतीने एक रेस्क्यू ऑपरेशन चालवण्यात आले ज्याच्या मदतीने…
Indian Army : भारतीय सैन्याच्या 'TGC 144' कोर्ससाठी अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात का? ३० जागांसाठी होणाऱ्या या प्रक्रियेत निवड झाल्यानंतर ट्रेनिंग दरम्यान किती स्टायपेंड मिळणार? वाचा संपूर्ण…
दोन वेगवेगळ्या श्रेणीतील व्यक्तींमध्ये समानता असू शकत नाही. हे वर्गीकरण अग्निवीर योजनेच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून संविधानाच्या कलमा १४ अंतर्गत ते वैध आहे.
Indian Army : भारतीय सैन्यात पुजाऱ्यांची भरती प्रक्रिया, आवश्यक शैक्षणिक पात्रता, शारीरिक निकष आणि पगार याबद्दलची सविस्तर माहिती वाचा. ज्युनियर कमिशन ऑफिसर (JCO) म्हणून सैन्यात करिअर करण्याची सुवर्णसंधी.
आपल्या चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या कारकिर्दीत, लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी विविध संघर्ष क्षेत्रांमध्ये आणि विविध भूप्रदेशांमध्ये सेवा बजावली असून, अनेक कमांड, स्टाफ आणि प्रशिक्षण पदांवर काम…
DRDO ने भारतीय लष्करासाठी नवीन स्वदेशी आर्मर्ड व्हीकल विकसित केले आहे. अँटी-टँक मिसाइल आणि हायड्रो जेट तंत्रज्ञानाने सज्ज असलेले हे वाहन शत्रूसाठी काळ ठरणार आहे.
प्रादेशिक सेनेने १६१ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती विशेषतः माजी सैनिक आणि अनुभवी उमेदवारांसाठी आहे. भरतीच्या तपशिलांबद्दल अधिक जाणून घ्या. किती मिळणार पगार आणि कसा करावा अर्ज
भारतीय सीमेवर काही ठिकाणी जवान काचेच्या रिकाम्या बाटल्या लटकवतात.ही साधी गोष्ट वाटली तरी ती एक जबरदस्त सुरक्षा युक्ती आहे.जेव्हा कुणी घुसखोर किंवा प्राणी हालचाल करतो, तेव्हा या बाटल्या एकमेकांना धडकतात…
भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करुन उरीमध्ये एका घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार मारले आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.
भविष्यातील युद्धात लष्करी एआय आणि किल चेन सिस्टीम महत्त्वपूर्ण मानल्या जातात. चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या क्षेपणास्त्र क्षमतेमुळे भारतात रॉकेट आणि क्षेपणास्त्र दल स्थापन करण्याची गरज असल्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय खासगी क्षेत्राचा वाटा सहा पटीने वाढून ३१ टक्क्यांवर पोहोचला असून, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा (पीएसयू) बाटा ५७टक्क्यांवर स्थिर असल्याचे त्यांनी नमूद केले.
मजबूत सैन्य असूनही, लोकशाहीमध्ये अंतिम जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. आदेशांशिवाय, संकटात सैन्य अपंग होते - जनरल नरवणे यांचे पुस्तक हे सत्य उघड करते.