भारतीय सीमेवर काही ठिकाणी जवान काचेच्या रिकाम्या बाटल्या लटकवतात.ही साधी गोष्ट वाटली तरी ती एक जबरदस्त सुरक्षा युक्ती आहे.जेव्हा कुणी घुसखोर किंवा प्राणी हालचाल करतो, तेव्हा या बाटल्या एकमेकांना धडकतात…
भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त कारवाई करुन उरीमध्ये एका घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार मारले आहे. अजूनही सर्च ऑपरेशन सुरु आहे.
भविष्यातील युद्धात लष्करी एआय आणि किल चेन सिस्टीम महत्त्वपूर्ण मानल्या जातात. चीन आणि पाकिस्तानच्या वाढत्या क्षेपणास्त्र क्षमतेमुळे भारतात रॉकेट आणि क्षेपणास्त्र दल स्थापन करण्याची गरज असल्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय खासगी क्षेत्राचा वाटा सहा पटीने वाढून ३१ टक्क्यांवर पोहोचला असून, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा (पीएसयू) बाटा ५७टक्क्यांवर स्थिर असल्याचे त्यांनी नमूद केले.
मजबूत सैन्य असूनही, लोकशाहीमध्ये अंतिम जबाबदारी राजकीय नेतृत्वाची असते. आदेशांशिवाय, संकटात सैन्य अपंग होते - जनरल नरवणे यांचे पुस्तक हे सत्य उघड करते.
३१ ऑगस्ट २०२० रोजी प्रथम नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांचा मला फोन आला. ते खूप चिंतेत होते. त्यांनी सांगितले की पायदळाच्या मदतीने चार टँक हळूहळू रेचिनलाकडे…
१९ जानेवारीपासून सुरू झालेल्या या प्रशिक्षणाचा उद्देश जटिल आणि बदलत्या सुरक्षा परिस्थितींमध्ये प्रथम प्रतिसाद देणाऱ्या सीआयएसएफ कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि सज्जता वाढवणे हा होता.
गेल्या वर्षी, भारतीय सैन्याने तीन नवीन बटालियन तयार केल्या, त्यापैकी एक भैरव बटालियन होती. प्रत्येक बटालियनमध्ये अंदाजे २५० सैनिक असतात. सध्या १५ बटालियन तयार करण्यात आल्या आहेत, तर आणखी २५…
दबावाखाली निर्णय घेण्याची क्षमता, समन्वय आणि प्रतिसाद वेळेत लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. क्यूआरटी ड्रिल्समध्ये जवानांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे.
सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा आहे ती सलमान खानच्या ‘Battle of Galwan सिनेमाची. सत्य घटनेवर आधारित या सिनेमाच्या टीझरनंतर आता निर्मात्यांनी पहिलं वहिलं गाणं लॉन्च केलं आहे. मातृभूमी असं हे गाणं देशभक्तीवर…
घटनेची माहिती प्राप्त होताच त्या ठिकाणी जम्मू काश्मीर पोलिस आणि आर्मीने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. या घटनेत 10 जवान शहीद झाले आहेत. तर 7 जवान जखमी झाले आहेत.
किश्तवाड जिल्ह्यातील मंडल सिंहपोरा सोनार गावात जैश ए मोहम्मदचे दोन, चार दहशतवादी लपले असल्याची माहिती लष्कराला प्राप्त झाली आहे. त्यानंतर सुरक्षा दलाने या गावाला चारही बाजूने वेढा घातला आहे.
दरवर्षी १५ जानेवारी रोजी भारतीय लष्कर दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय लष्कराच्या शौर्य, समर्पण आणि इतिहासाचे स्मरण करतो. भारतीय लष्कराची स्थापना भारताच्या स्वातंत्र्याच्या सुमारे ५२ वर्षांपूर्वी झाली होती.
साताऱ्यामध्ये भारतीय जवानाचे अपघाती निधन झाले आहे. पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी काढून आलेल्या प्रमोद परशुराम जाधव यांचे निधन झाले. नवजात बाळाने त्यांना निरोप दिला.