रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी दिसून आली आहे. त्यामुळे आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये म्हणजेच एकूण संपत्तीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे.
जागतिक स्तरावर तंत्रज्ञान आणि डेटा सुरक्षेच्या क्षेत्रात एक अत्यंत मोठी क्रांती झाली आहे. एकीकडे भारतातील अब्जाधीश मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे देशात डेटा सेंटर्स उभारण्यासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करत…
Mukesh Ambani Net Worth Drop 2026 : रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरल्याने मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थमध्ये मोठी घट झाली आहे. पगार न घेताही अंबानी कुटुंबाने यंदा लाभांशाद्वारे (Dividend) तब्बल ३,९९६ कोटी…
२०२६ मध्ये सुरुवातीपासून बऱ्याच उलथापालथ होत असताना मात्र हे वर्ष उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरलेलं पाहायला मिळत आहे. त्यात मात्र मुकेश अंबानी यांना मात्र त्यात तोटा सहन करावा…
बाजारातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पहिल्या १० कंपन्यांपैकी चार कंपन्यांचे Market Capitalization ₹२.२० लाख कोटींनी वाढले. रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, TCS आणि बजाज फायनान्स या कंपन्यांना या तेजीचा फायदा झाला.
जगभरातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीमध्ये मुकेशन अंबानी यांचे नाव कायमचे घेतले जाते. मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या अत्यंत साध्या राहणीमुळे आणि शाहाकारी जेवणामुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असतात. मुकेश अंबानी…
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या किताबाबाबत पुन्हा एकदा एक मोठा ट्विस्ट दिसून आला आहे. ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकलं आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजने आता आपले टेलिकॉम युनिट जिओ प्लॅटफॉर्म शेअर बाजारात लॉन्च करण्याची तयारीतआहे. या संभाव्य IPO साठी कंपनी अनेक मोठ्या गुंतवणूक बँकांसोबत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.
भारत आता जगातील तिसरा सर्वांत मोठा 'अब्जाधीश केंद्र' बनला आहे. भारतातील अब्जाधीशांची संपत्ती चिनीपेक्षा जास्त असल्याचा रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. भारत जगातील तिसरे सर्वात मोठे ‘बिलियनेअर हब’ बनले आहे.
रायझिंग भारत समिट २०२६ मध्ये, रिलायन्सने त्यांचे अत्याधुनिक जिओफायनान्स ॲप लाँच केले, ज्यामुळे डिजिटल बँकिंग लँडस्केपमध्ये क्रांती घडली. यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यात सुलभता येणार आहे.
इराण-अमेरिका-इस्रायल युद्धामुळे, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांना एकाच दिवसात जवळजवळ ६ अब्जचे नुकसान झाले.
बीएसएनएलचे संचालक विवेक बंजल यांनी प्रयागराज भेटीबाबत जारी केलेल्या "शाही आदेशामुळे" वाद निर्माण झाला आहे. मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
जिओ आता इंटरनेट युगानंतर भारताला इंटेलिजेंस युगात जोडण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. AI सेवा मोबाईल डेटा प्रमाणे परवडणारी, भारतीय भाषांमध्ये आणि विविध क्षेत्रांसाठी उपलब्ध होणार आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि ब्लॅकरॉकचे संस्थापक लॅरी फिंक यांच्यातील ही ऐतिहासिक करार झाल्याने गुंतवणूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या दिग्गज कंपन्यामध्ये जिओ-ब्लॅकरॉकची भागीदारी झाली आहे.
अस्थिर बाजारामुळे भारतीय कंपन्यांचे २.५१ लाख कोटी रुपये बुडाले. यामध्ये सर्वात जास्त नुकसान रिलायन्सचे झाले असून यानंतर रिलायन्स ने १६ हरित ऊर्जा उपकंपन्यांचे रिलायन्स न्यू एनर्जी लिमिटेड (RNEL) मध्ये विलीनीकरण…
आशियातील श्रीमंत उद्योगपतींच्या यादीमध्ये मुकेश अंबानी यांचे नाव आहे. अंबानी कुटुंबाच्या अँटिलिया निवासस्थानाची सर्वसामान्य व्यक्तींना कायमच मोठे कुतूहल असते. अंबानी कुटुंबीय पूर्णपणे शाहाकारी असल्यामुळे त्यांच्या घरात कायमच व्हेज पदार्थ बनवले…
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी करणं शहाणपणाचं ठरू शकते. कारण या शेअर्समध्ये तेजी होताना पाहायला मिळत आहे. यावर काय आहे तज्ज्ञांचा सल्ला...
२०२५ हे वर्ष भारतीय उद्योगपतींसाठी खूप फायदेशीर ठरले. मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि सुनील मित्तल यांसारख्या दिग्गजांनी नवीन उंची गाठली आणि त्यांच्या एकूण संपत्तीत लक्षणीय वाढ केली.
Mukesh Ambani यांच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजला अमेरिकन सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एका अहवालानुसार, दोन सूत्रांनी सांगितले आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला वॉशिंग्टनकडून एक महिन्याची सूट मिळाली आहे.