बस्तरसारख्या दुर्गम भागातून 'लाल आतंक'ची सावली हटली आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार आहे; जे कोणी देशाविरुद्ध शस्त्र उचलतील, त्यांचा हिशोब चुकता केला जाईल. असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
भारताने नेहमीप्रमाणे एका खऱ्या आणि विश्वासार्ह मित्राची भूमिका बजावत श्रीलंकेला मदतीचा हात दिला आहे. भारताने तातडीने 38,000 मेट्रिक टन पेट्रोलियम पदार्थांचा मोठा साठा कोलंबोमध्ये पोहोचवला आहे.
Maan Ki Baat today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून आपले विचार मांडले. 132 व्या एपिसोडमधून पंतप्रधानांनी आखाती देशांतील युद्धावर भाषण केले.
काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रा’ आयोजित केली असून, सोमवारी ३० मार्च रोजी धाराशीव जिल्ह्यातील सुरतगाव ते तुळजापूर अशी पदयात्रा निघणार आहे.
नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनाबद्दल आभार मानले आणि संबंध अधिक दृढ करण्यासाठी व सामायिक विकासाला चालना देण्यासाठी भारतासोबत काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले.
India Bangladesh relations 2026 : बांगलादेशने भारताला त्याच्या ५६ व्या स्वातंत्र्यदिनी सुरक्षेचे आश्वासन दिले आहे. ढाका भारताच्या हिताच्या विरोधात कोणतीही कारवाई करणार नाही, असे त्यांनी सांगितले.
इराण युद्धाच्या सावटाखाली पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतली महत्त्वाची बैठक. इंधन तुटवड्याच्या अफवा रोखण्यासाठी 'टीम इंडिया' मॉडेलवर भर आणि देशातील पेट्रोल-डिझेल साठ्याचा आढावा.
Trump Statement on PM Modi: इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ट्रम्प म्हणाले की, अनेक लोकांबद्दल....
भारत सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. या बैठकीवर भाष्य करताना, शिवसेना (UBT) च्या खासदार प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी म्हटले की, ही बैठक बोलावण्यात विलंब झाला आहे.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी भारताच्या वाढत्या ताकदीची दखल घेत, भारत आता खऱ्या अर्थाने 'ग्लोबल एआय सुपरपावर' बनल्याची कबुली दिली आहे.
US-Israel Iran War: इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाचा आज 25 वा दिवस आहे. 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून होणाऱ्या सागरी वाहतुकीत आलेला व्यत्यय ही संपूर्ण जगासाठी अत्यंत गंभीर चिंतेची बाब बनली…
आज राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत देशातील नागरिकांना माहिती दिली. अनेक भारतीय जहाजे युद्धामुळे अडकली असल्याचे त्यांनी सांगितले. मोदी संसदेत नेमके काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
Rahul Gandhi : मध्य पूर्व आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये भाषण केले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी या भाषणावर टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेनंतर आता राज्यसभेमध्ये भाषण करणार आहेत. सध्या सुरु असलेल्या युद्धपरिस्थितीवर ते भारताची भूमिका आणि परिस्थिती मांडणार आहेत.
इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अनेक जण अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच संस्कृती व नैतिकतेचा ढोल बडवत असतो, त्याच नैतिकतेच्या आधारे संघाने नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
Global Crisis 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लोकसभेत मध्य-पूर्वेतील परिस्थितीवर बोलणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत.
नरेंद्र मोदी याचा हा कार्यकाळ दोन टप्प्यामध्ये विभागलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ रोजी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती,
मध्यपूर्वेतील युद्धामुळे भारताची ऊर्जा सुरक्षा धोक्यात येऊ नये, यासाठी पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. पेट्रोलियम आणि खत पुरवठा अखंड राखण्यावर सरकारचा भर.