आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून एकापेक्षा जास्त हंगामात 500 पेक्षा जास्त रन्स करण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे असा विक्रम करणाऱ्या विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांच्या विशेष क्लबमध्ये तो सामील झाला आहे.
एसआरएचने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा तो निर्णय सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये योग्य ठरला आहे. प्रफुल हिंगेने जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या कर्णधार शुभमन गिलची विकेट पटकावली.
गुजरात टायटन्सचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आणि राजस्थान रॉयल्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे.
राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियन पराग करत आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाची सुरुवात चांगली झाली होती. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली होती.
कागिसो रबाडाने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 रन्स दिल्या. त्यानंतर आलेल्या मोहम्मद सिराजने जॅकब बेथलlआया 5 रन्सवर आउट केले. त्याकहा कॅच राशिद खानने पकडला.
आरसीबी आणि गुजरात टायटन्सचा संघ आतापर्यंत 7 वेळेस आमनेसामने आले आहेत. यामध्ये आरसीबीने 4 तर गुजरातने 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबीचे पारडे जड दिसून येत आहे.
अहमदाबाद येथील खेळपट्टी ही फलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. त्यामुळे आजच्या सामन्यात हाय स्कोअरिंग मुकाबला पाहायला मिळू शकतो. या पीचवर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो.
मुंबई इंडियन्सच्या संघाने केकेआरविरुद्ध पहिला सामना जिंकून 12 वर्षांची परंपरा मोडली होती. मात्र त्यानंतर हार्दिक पंड्या आणि मुंबई पलटणला मिळालेला सूर हरवला असल्याचे दिसत आहे.
2026 च्या हंगामात केकेआरची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. अजिंक्य रहाणेला अजून केकेआरसाठी पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. आतापर्यंत केकेआर 5 सामने खेळले असून 4 सामने हरले आहेत.
गुजरात टायटन्सने दिलेल्या 211 रन्सचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुल आणि पथूम निसांका सलामीला मैदानात खेळण्यासाठी आले. त्यांनी पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 63 धावांची जोरदार खेळी केली.
डावाची सुरुवात करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली.
दोन्ही संघ सध्या मजबूत स्थितीत पाहायला मिळत आहे. शुभमन गिलच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत शुभमन गिलला स्थान मिळाले नव्हते. तसेच श्रेयस अय्यरला देखील स्थान मिळाले…
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल असणार आहे तर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर असणार आहे. दोन्ही संघांची तुलना केल्यास कागदावर तरी पंजाब किंग्ज संघ मजबूत स्थितीत दिसून येत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या न्यूझीलंडच्या विजयावर सुनील गावस्कर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर सुरू आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर २८५ धावांचे लक्ष्य…