Ravindra Jadeja: विजय हजारे ट्रॉफीमध्ये आता रवींद्र जडेजाची एन्ट्री झाली आहे. सौराष्ट्रकडून खेळताना जडेजा आपला जुना फॉर्म परत मिळवण्याचा प्रयत्न करेल. रोहित-विराटनंतर जडेजाच्या पुनरागमनामुळे स्पर्धेचा रोमांच वाढला आहे.
रोहित आणि विराट दोघांच्याही उपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये स्पर्धेबद्दलची उत्सुकता वाढली आहे. हिटमॅन आणि द किंग या स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळतील असे वृत्त आहे. त्यांचे सामने कधी, कुठे आणि कसे पहायचे…
भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अष्टपैलू शिवम दुबे विजय हजारे ट्रॉफी गटातील मुंबईच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये खेळतील. झारखंडचा कर्णधार म्हणून स्टार विकेटकीपर-फलंदाज इशान किशनची निवड करण्यात आली आहे.
Rohit-Virat News: विजय हजारे ट्रॉफी ही बीसीसीआयने आयोजित केलेली लिस्ट ए स्पर्धा आहे. या घरगुती स्पर्धेत हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसणार आहे. कोहली शेवटचा २०१० मध्ये खेळला होता.
बीसीसीआय आयोजित २४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी विदर्भ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या १७ सदस्यीय संघाच्या कर्णधारपदी हर्ष दुबेची निवड करण्यात आली आहे.
विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीने यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतची कर्णधार म्हणून निवड केली आहे. विराट कोहलीचाही दिल्लीच्या संघात समावेश करण्यात आला आहे. इशांत शर्मा आणि नवदीप सैनी हे देखील या स्पर्धेसाठी उपलब्ध…
बीसीसीआयने रोहित शर्मा आणि विराट कोहली या सर्व खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल असे निर्देश दिले आहेत. यामुळे आता रोहित विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनने संघाची घोषणा…
रोहित शर्माने आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आपली उपस्थिती दर्शवली आहे. परंतु विराट कोहलीनकडून स्थानिक एकदिवसीय स्पर्धेत भाग घेण्यास नकार दर्शवण्यात आला आहे.
बीसीसीआयकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळायचे असेल तर देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळावे लागणार असा इशारा अल आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे.
विजय हजारे ट्रॉफी २५ डिसेंबर ते १८ जानेवारी बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळवले जातील. भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागाची स्थिती अद्याप…
रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत, विदर्भाच्या यश राठोडने तामिळनाडूविरुद्ध शानदार शतक ठोकले. ही कामगिरी करून त्याने भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये एक नवीनच विक्रम प्रस्थापित केला आहे.
विश्वचषक विजेता कर्णधार पृथ्वी शॉ सध्या भारताच्या सर्वात प्रतिभावान तरुण खेळाडूंपैकी एक मानला जातो, परंतु तरीही त्याला भारतीय संघात संधी मिळत नाही. दरम्यान, बातम्यांनुसार, त्याने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला…
कालच्या सामन्यांमध्ये विदर्भासाठी सलामीवीर ध्रुव शौरेने उत्कृष्ट फॉर्म दाखवत वडोदरात शतक झळकावले. मात्र, त्याचे शतक संघाला मदत करू शकले नाही आणि ३६ धावांनी विजेतेपद गमावले.
Sanju Samson : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संजू सॅमसनकडे यष्टीरक्षक म्हणून पाहिले जात होते, पण आता या फलंदाजाच्या अडचणी वाढू शकतात. इंग्लंड मालिकेव्यतिरिक्त, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही वगळले जाऊ शकते.
अभिषेक शर्माच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करतोय. मोदी स्टेडियमवर हैदराबादविरुद्ध संघाने 400 धावांचा टप्पा पार करीत एकाच विजय हजारे ट्रॉफी हंगामात दोनदा ४०० धावांचा टप्पा पार…
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भाचा कर्णधार करुण नायरने अप्रतिम शतक झळकावून संघाला विजयाकडे नेले. 50 षटकांत 307 धावा करूनही यूपीचा संघ सामना जिंकू शकला नाही. या सामन्यातही करुण नायरने शतक झळकावून…
विजय हजारे ट्रॉफीमध्ये जम्मू काश्मीरकडून खेळताना अब्दुल समदने मिझोरामविरुद्ध धमाकेदार खेळी करीत 64 चेंडूत 112 धावांची मोठी खेळी करीत पुन्हा एकदा बीसीसीआयचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिषेक शर्माने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 96 चेंडूत 170 धावा केल्या. त्याने 22 चौकार आणि 8 षटकार मारून सौराष्ट्राविरुद्ध आश्चर्यकारक कामगिरी केली. या खेळीसह अभिषेक शर्माने वनडेत टीम इंडियासाठी जागा बनवण्याचे…
विजय हजारे ट्रॉफीत शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने शानदार प्रदर्शन करीत अरुणाचल प्रदेशवर एकतर्फी विजय मिळवला. अरुणाचलचा मुंबईने ७३ धावांमध्ये ऑलआऊट केला.