उमेदवारी नाकारल्यामुळे काही तुल्यबळ उमेदवारांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून उमेदवारी मिळवित आपले आव्हान कायम ठेवले आहे. त्यांचे आव्हान भाजप कसे माेडीत काढणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लातूर महानगरपालिकेसाठी भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत असलेल्या राट्रवादीवर (अजित पवार) युती फिसकटल्याने स्वतंत्र निवडणूक लढविण्याची वेळ आली असून, ६० जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती म्हणून सामोरे जाण्याची घोषणा केली होती. पण राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत भाजपची चर्चा जागा वाटपाच्या टप्प्यावर थांबली.
आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकून ठेवायचे असेल तर पक्षश्रेष्ठींनी लोकमतातील कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत संधी देणे गरजेचे आहे
सोलापूरच्या राजकारणात बुधवारी मध्यरात्री घडलेल्या एका मोठ्या घडामोडीने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला भारतीय जनता पार्टीने मोठा राजकीय दणका दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महाविकास आघाडीरोबर जाणार की राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची याबाबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावे- प्रतिदावे करण्यात येत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना भाजपच्या १०७ नगरसेवकांनी विजय मिळवला. यातून बोध घ्यावा असा चिमटा उदय सामंत यांनी महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाला काढला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रविवारी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशिद शेख यांच्यासह चार माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे.
Manikrao Kokate Latest Update : नाशिक जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध माणिकराव कोकाटे यांनी प्रथम नाशिक सत्र न्यायालयात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सव्वादोन वर्षांपूर्वी अजित पवार यांनी स्वतंत्र चूल मांडली आणि आता परत घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा प्रयोग सुरू केला आहे. यातून त्यांना साधायचे काय आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थान परिसरात भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेषात आंदोलनस्थळी उपस्थित होते.
अशातच तीन आठवड्यापूर्वी या पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी वडाळा येथे येऊन काका साठे यांची भेट घेऊन अजितदादांच्या पक्षात येणे कसे योग्य राहील, यावर एक तास चर्चा केली.