बारामती तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व सहा व पंचायत समितीच्या दहा जागा विक्रमी मताधिक्याने जिंकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामती हा राष्ट्रवादीचा अभेद्य गड असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी ज्यांना ज्यांना शब्द देण्यात आला, त्या उमेदवारांचाच पराभव झाल्याची नोंद गेल्या दोन निवडणुकांत झाली आहे.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणातही सुनेत्रा पवार यांनी जबाबदारीची धुरा समर्थपणे सांभाळण्यास सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुकानिहाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची आणि नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची बैठक घेतली आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे व कोऱ्हाळे बुद्रुक गावाचे भावनिक ऋणानुबंध होते, त्यामुळे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत कोऱ्हाळेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना उच्चांकी मताधिक्य दिले आहे.
विविध विभागांकडून सुमारे ३,१२८ कोटींच्या मागण्या आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यासाठी आणखी ७०० कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मिळावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे.
अजित पवाराच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक संवेदनशील झाले असले, तरी कामाच्या राजकारणातून भावनिक आवाहनांकडे झालेला हा कल मतदारांना कितपत पटतो, याचा फैसला अखेर निकालाच्या दिवशीच होणार आहे.
जितदादा पवार यांच्या निधनानंतर शोकसागरात बुडालेले कार्यकर्ते आणि राज्यातील जनता अजूनही दुःखात आहे. अजितदादा यांच्या अस्थी असलेला कलश कर्जत तालुक्यात आल्यानंतर शेकडो नागरिक तसेच कार्यकर्त्यांनी अस्थी कलशाचे दर्शन घेतले.
वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमजवळील वेणूताई चव्हाण स्मारकास राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी भेट देऊन अभिवादन केले.
अजित पवारांची अंतिम इच्छा लवकर पूर्ण होईल आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील. पुढचे १०-११ दिवस पवार कुटुंब या विषयावर बोलणार नाही पण लवकरच दोन्ही पक्ष विलीन होऊ शकतात
अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या निमित्तानेच जाणुन घेऊया सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास कसा आहे? त्यांचे प्रारंभिक जीवन कसे होते?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आशा दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण करणार होते, याबाबत आमदार रोहित पाटील यांनी माहिती दिली आहे.