कोरेगाव तालुक्यातील जिहे-कटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या विविध कामांचे भूमिपूजन करताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचा निधी देऊन रखडलेली योजना गतिमान…
महाराष्ट्रातील नाशिक आणि पालघर जिल्ह्यात शनिवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नाशिकमध्ये रिश्टर स्केलवर 3.6 तर पालघरमध्ये 3.1 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची…
धाराशिव जिल्ह्यातील दलित वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयांच्या ६८ विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १.५० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात…
उन्हाळा व पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात गाय, बैल, शेळ्या यासह इतर पशुधनाला संसर्गजन्य आजारांचा धोका आहे. त्यामध्ये मोठ्या जनावरांना घटसर्प व फऱ्या, तर लहान जनावरांना आंत्रविकाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या तळेघर-निगडाळे या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या मार्गावर पहिल्याच पावसात खड्डे पडले आहेत.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) वतीने आयोजित 'अजितदादा पवार कृषी समृद्धी कर्ज योजना' शुभारंभ आणि 'आदर्श शेतकरी सन्मान सोहळा' प्रसंगी सुनेत्रा पवार बोलत होत्या.
फ्लॅटचा ताबा मिळून तब्बल ६ वर्षे उलटूनही आश्वासन दिलेले क्लबहाऊस न बांधल्याबद्दल महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने मुंबईतील बिल्डरला चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणात महारेराने फ्लॅटधारकाकडून क्लबहाऊस सदस्यत्वाच्या नावाखाली…
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील ७५ कोटींच्या चिचोली ते देव्हाडी सिमेंट रस्त्याची दुरवस्था झाली असून, कंत्राटदाराने केलेल्या डांबराच्या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त शनिवार, २५ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यभरातील दारूची दुकाने, बार आणि पब दिवसभर बंद राहणार असून नागरिकांनी विकेंडचे नियोजन करताना याची…
नेरळ परिसरात सलग तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार महेंद्र थोरवे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वीजपुरवठा सुरळीत होईपर्यंत नेरळ सोडणार नसल्याचा इशारा देत संबंधित…
गंगापूर धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असून गोदावरी नदीला वर्षातील पहिला मोठा पूर आला आहे. पंचवटीतील अनेक मंदिरे आणि रामसेतू पूल जलमय झाले असून प्रशासनाने नागरिकांना…
दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ धाराशिव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. आरपीआय (खरात), रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. शहरातील अनेक भागांत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद…
कर्जमाफी योजनेपासून अन्यायकारकपणे वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्याच्या बाजूने ग्राहक आयोगाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. संबंधित सहकारी सोसायटी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला शेतकऱ्याला तातडीने बेबाकी प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले, मानसिक…
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे एकत्रीकरण कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नसल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायतींना सोळाव्या वित्त आयोगाचा निधी मिळणार…
गोंदियात सलग तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे देवरी, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यांत अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ९७% पाऊस झाला आहे. यामुळे करपणाऱ्या धान पिकांना नवसंजीवनी मिळून दुबार पेरणीचे…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कौशल्य विकास व रोजगाराचा संकल्प दृढ केला. चालू वर्षात ७.५ लाख तरुण रोजगारक्षम झाल्याची माहिती त्यांनी दिली.
बसस्थानक परिसरातील अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रशासनाने मोठी कारवाई करत गेल्या २० दिवसांत ८,८३९ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान तब्बल ₹१.६५ कोटींचा दंड वसूल करण्यात आला असून नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर…
सदाभाऊ खोत हे आता ‘सदाभाऊ’ नसून ‘गुंडाभाऊ’ झाले आहेत. विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या सदाभाऊ खोत यांनी तातडीने जाहीर माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील घरपोच पोषण आहार योजनेत महत्त्वाचे बदल केले असून, नोव्हेंबर व डिसेंबर २०२६ पासून सुधारित पाककृतींचा पुरवठा केला जाणार आहे.
राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीला वेग आला असून 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्राथमिक यादी लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगितले असून…