उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुबईत अडकलेल्या महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी आज फुजैराह विमानतळावरून स्टार एअरच्या दोन विमाने रवाना होतील. आज संध्याकाळी एकूण १६४ प्रवासी मुंबईत सुरक्षित पोहोचतील.
९० वर्षांपासून, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील विडा गावात एक अनोखी होळी परंपरा पाळली जात आहे. येथे जावईंना गाढवांवर बसवून मिरवणूक काढली जाते. ही खेळकर परंपरा द्वेष पसरवणाऱ्यांना प्रतिसाद मानली जाते.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत पाचही समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.
US-Israel Iran War News : अमेरिका आणि इस्रायल संयुक्तपणे इराणवर सतत हल्ले करत आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचाही मृत्यू झाला आहे. परिणामी विमानतळ देखील उड्डाणासाठी…
पुणे शहराची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी ठरलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या भुयारी मार्ग (टनेल) म्हणजेच ‘पाताळलोक’ प्रकल्पाच्या आराखड्यात मोठे फेरबदल होणार आहेत.
भारतातील आघाडीची नैसर्गिक वायू कंपनी, गेल (इंडिया) लिमिटेडने अक्षय ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने महाराष्ट्रात एक मोठा पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी १,७३६.२५ कोटींच्या मोठ्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.
Devendra Fadnavis : महामार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित होण्यासाठी ज्वलनशील व तत्सम धोकादायक पदार्थांच्या वाहतूकीची आदर्श कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत
विकासाचा वेग कायम ठेवत नागरिकांवर कोणताही करभार न टाकता राजगुरुनगर नगरपरिषदेचा सन २०२६–२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल १२२ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग असून ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद आणि दिल्ली रोड शोचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
३ मार्च रोजी भारतातून यंदाचे एकमेव चंद्रग्रहण दिसणार असून महाराष्ट्रात खंडग्रास तर अरुणाचल प्रदेशातून खग्रास चंद्रग्रहणाचे दर्शन होणार आहे. स्काय वॉच ग्रुप, महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी याबाबत सविस्तर…
१५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर झाल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आता करजखेडा ग्रामपंचायत निधी अपहार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
केंद्र व राज्य शासनाने प्रत्येकी ९६.५० लाख रुपये असा एकूण १.९३ कोटींचा निधी मंजूर करून खर्चही दर्शविण्यात आला. मात्र, नवीन पाईपलाईन टाकल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
Walmik Karad News: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून आरोपी वाल्मिक कराडचा तुरुंगातला मुक्काम वाढणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानं जामीन अर्ज फेटाळला आहे.