बद्धकोष्ठता ही एक गंभीर समस्या आहे जी पोट आणि पचनासाठी धोकादायक ठरू शकते. पण तुम्हाला बद्धकोष्ठता आहे हे कसे कळेल? दोन दिवसांत आतड्याची हालचाल झाल्यास बद्धकोष्ठता होते का? जाणून घ्या
तुम्हाला माहीत आहे का? दारूचा परिणाम पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त लवकर होतो? हो, हे एक संपूर्ण विज्ञान आहे, जे तुम्ही सहज समजू शकता. पुरुषांपेक्षा महिलांवर दारूचा जास्त परिणाम का होतो ते जाणून घेऊया.
आता थायरॉईड ही केवळ महिलांची समस्या राहिलेली नाही. पूर्वी महिलांनाच थायरॉईड आजाराचा जास्त त्रास असे. मात्र आता बदललेल्या जीवनशैलीमुळे पुरूषही थायरॉईच्या आजाराला बळी पडत आहेत, कसे जाणून घ्या
हिवाळ्यात न्यूमोनिया आणि ताप येणे हे अत्यंत सामान्य आहे. मात्र न्यूमोनियाकडे दुर्लक्ष करणे त्रासदायक ठरू शकते आणि अगदी जीवावरही बेतू शकते. यासाठी काही सोप्या टिप्स तज्ज्ञांनी दिल्या आहेत
जास्त थंडी वाटणे हे केवळ हवामानामुळेच नाही तर कमकुवत प्रतिकारशक्ती, रक्ताभिसरण कमी होणे, कमी लोह, थायरॉईड विकार आणि कमी शरीरातील चरबी यासारख्या कारणांमुळे देखील होऊ शकते, जाणून घ्या
अमरोहाची विद्यार्थिनी इल्मा नदीमच्या मृत्यूमुळे कोबी आणि फास्ट फूडशी संबंधित परजीवी संसर्गाबद्दल चिंता निर्माण झाली आहे. टेपवर्मची अंडी शरीरात प्रवेश करून न्यूरोसिस्टिसकोसिस नावाचा गंभीर आजार होऊ शकतो
जर तुम्हालाही गर्भपात केल्यानंतर गर्भधारणा होत नसेल, तर डॉ. महिमा यांचे म्हणणे लक्षपूर्वक वाचा, कारण त्यांनी या विषयावर काही महत्त्वाची माहिती दिली आहे, जी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
बाबा रामदेव यांचा असा विश्वास आहे की दररोज आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थांचे सेवन केल्याने किडनीचे आजार कधीच होणार नाहीत. आता यासाठी नक्की कोणते देशी उपाय करावे जाणून घ्या
मुंबईमध्ये सर्वात पहिली आंतरराष्ट्रीय रिमोट रोबोटिक सर्जरी यशस्वीरित्या पार पडली आहे. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये हे ऐतिहासिक यश संपादन करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती घेऊया
पाणीपुरी म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. पण हीच पाणीपुरी तुम्हाला आजारीदेखील बनवू शकते. पाणीपुरी आणि इतर रस्त्यावरील पदार्थ खाल्ल्याने संसर्ग होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, जाणून घ्या
शरीराचे कार्य व्यवस्थित होण्यासाठी चांगले पचन आवश्यक आहे. खराब पचनामुळे गॅस, बद्धकोष्ठता, पोटदुखी, थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. मात्र यासाठी नक्की काय करावे याबाबत अधिक माहिती घेऊया
हिवाळ्यात अनेक आजारांना आमंत्रण मिळते. पण किडनीचा आजार हा असा की, पटकन बरा होऊ शकत नाही. मात्र तुम्ही तुमच्या दैनंदिन आयुष्यात ५ सवयी लावल्या तर नक्कीच तुमच्या किडनीची काळजी घेता येऊ शकते
सोशल मीडियावर शेअर केले जाणारे हर्बल टी प्रत्येकासाठी योग्य नाहीत. आधीच लिव्हरच्या समस्या असणाऱ्यांसाठी इशारा डॉक्टरांनी दिला आहे. Liver च्या आजाराने ग्रस्त असलेल्यांना गंभीर नुकसान होऊ शकते