जिल्हा परिषद निवडणुकीनंतर महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यातील वाढत्या वितुष्टामुळे महायुतीतील एकोप्याला तडा गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
धाराशिवच्या राजकीय पटावर नुकताच उमटलेला विजय हा याच जिद्दीचा सुवर्णअध्याय ठरला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही भावना व्यक्त केली आहे.
Dharashiv Panchayat Samiti Election 2026: धाराशिव पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने १३ जागांसह ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ठाकरे गटाला ७ तर शिंदे गटाला केवळ २ जागा मिळाल्या आहेत.
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीने ४० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. भाजप १९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिंदे गटाने १५ जागा जिंकल्या आहेत.
Dharashiv ZP election result 2026 : राजकीय हाडवैराचा दिखावा करताना प्रत्यक्षात ‘गावकीपेक्षा भावकीला प्राधान्य देत’ भाजपाच्या अर्चना पाटील यांना विजयी करण्यासाठी नियोजनबद्ध राजकारण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर गटातून अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी ७५९७ मते मिळवत प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेतली. या गटात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
धारशिव तालुक्यातील करजखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी २०१७ ते २०२२ या कालावधीत तब्बल ७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या काळात उपसरपंचासह तीन ग्रामसेवकांचे हात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचा १० कलमी 'वचननामा' आमदार पाटील यांनी मंगळवारी प्रकाशित केला.
करजखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी तब्बल सात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या काळात सरपंचपद रिक्त असल्याने उपसरपंचासह तीन ग्रामसेवकांचे हात बरबटलेले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
बालाजी अमाईन्स या रासायनिक कारखान्यामुळे परिसरात गंभीर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ZP Election 2026 News: अपक्ष उमेदवारांच्या आक्रमक प्रचारामुळे प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र धुरगुडे हे मातब्बर उमेदवार रिंगणात आहेत.
Dharashiv News : धाराशिव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२ गटांमध्ये तसेच पंचायत समितीच्या २४ गणांमध्ये एकूण २२० टपाली मते नोंदली गेली असून त्याची टक्केवारी ३०.८१ इतकी आहे.
या बजेटमध्ये शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग तसेच तरुणांसाठी कोणतीही ठोस व दिलासा देणारी तरतूद करण्यात आलेली नाही, अशी तीव्र टीका खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केली.