भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या मुंबई सोडून कायमस्वरूपी बंगळूरला स्थायिक झाला आहे. त्याने बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्सजवळ एक घर भाड्याने घेतले आहे. नक्की काय आहे कारण?
चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने श्रीलंकेचा पराभव करत गोल्ड मेडल जिंकले होते. आता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आपले जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरताना दिसणार आहे.
आयसीसीच्या नियमानुसार, 16 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या खेळाडूला मोठ्या खेळाडूंसाठी असलेली चेजिंग रूम वापरता येत नाही. यामुळे वैभव सूर्यवंशीला सर्व ठिकाणी ही सुविधा मिळणार आहे.
Hardik Pandya out virat Kohli Fitness Update on Ind vs Eng ODI Series: टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. परंतु, त्याआधी हार्दिक पांड्या बाहेर पडल्याने संघाला मोठा…
Remove Gautam Gambhir bring MS dhoni s sreesanth Big Statement: टिम इंडियाला गौतम गंभीरची गरज नाही त्याऐवजी एस एस धोनी ला संघात आणा असं वक्तव्य माजी खेळाडू श्रीसंत याने केले…
ही सिरिज 2025 मध्ये होणार होती. मात्र बांग्लादेशमधील राजकीय परिस्थिती पाहून सिरिज रद्द करण्यात आली होती. मात्र आता सप्टेंबर महिन्यात भारत बांग्लादेश दौऱ्यावर जाणार का हे पहावे लागणार आहे.
Virat Kohli Rohit Sharma Will play 2027 World cup: विराट कोहली आणि रोहित शर्मा २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळणार की नाही, हा प्रश्न कायम आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी…
IND vs AFG Second ODI Toss Live: भारत आण अफगाणिस्तान यांच्यात दुसरा एकदिवसीय सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. त्याआधी दोन्ही संघाचे करणधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरले आहेत.
नंदनी शर्माचा प्रवास थक्क करणारा आहे. तिची भारतीय संघात निवड झाल्याने संपूर्ण चंदीगडसह देशभरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 'डब्ल्यूपीएल २०२६' मुळे नंदिनी शर्मा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली.
भारतीय संघात बीसीसीआयने अहसओक वर्माची घोषणा केली आहे. युद्धवीर सिंह हा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. शारीरिक दुखापतीमुळे युद्धवीर सिंह खेळू शकणार नाहीये.
ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व देखील करतो. त्यामुळे त्याचा विचार का करण्यात आला नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. ऋतुराज गायकवाडने 2022 मध्ये वनडे संघात पदार्पण केले होते.
पहिला कसोटी सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान खेळवला जाण्याची शक्यता आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्ड किंवा बीसीसीआयने या दौऱ्याची अधिकृत घोषणा केली नाहीये.
भारतीय संघ लवकरच इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी बीसीसीआयने आणि निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे श्रेयस अय्यरला भारतीय टी 20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
बीसीसीआयने पत्रकार परिषद घेत भारताच्या इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यरला टी 20 संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे. आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरने पंजाब किंग्जचे नेतृत्व केले…
ग्वाल्हेर चित्ता संघाची सुरुवात चांगली झाली नव्हती. या संघाने 41 रन्सवर आपल्या 3 विकेट गमावल्या होत्या. अशा वेळी रजत पाटीदारने संघाचा डाव सांभाळला. त्याने अन्य फलंदाजांसोबत महत्वाच्या भागीदाऱ्या केल्या.
BCCI Allow Vaibhav Sooryavanshi Parents On tour: १५ व्या वर्षीय वैभव सूर्यवंशीला भारतीय वरिष्ठ संघात निवडले गेले असून, BCCIने त्याच्यासाठी खास निर्णय घेतला आहे. त्यामुळे इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यावर त्याच्यासोबत…
सूर्यकुमारची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या ठिकाणी आता आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.
Virat Kohli To Miss Multiple Series Due To Injury: अफगाणिस्तानविरुद्ध वनडे सीरीजमधून बाहेर पडल्यानंतर विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या मालिकेला देखील मुकण्याची शक्यता आहे.