भारताविरुद्धच्या ६१ धावांच्या पराभवानंतर पाकिस्तान संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात खराब कामगिरीमुळे बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीला डच्चू दिला जाऊ शकतो
आशिया कप २०२५ प्रमाणे, पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान संघांच्या कर्णधारांनी मैदानावर हस्तांदोलन केले नाही. सूर्यकुमार यादवने नो हँडशेक पॉलिसी तशीच सुरू ठेवली असून केवळ मैदानात खेळाला प्राधान्य दिलंय
जेव्हा भारत-पाकिस्तान सामन्याची घोषणा झाली, तेव्हा विमान आणि हॉटेलचे भाडे गगनाला भिडले! पण त्याशिवाय, तुम्ही सामन्याबद्दल आणि या मेगा-स्पर्धेतून किती उत्पन्न मिळते याबद्दल अधिक जाणून घ्या
टीम इंडियाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. प्रथम पाकिस्तानी महिला अ संघाला १८.५ षटकांत ९३ धावांवर रोखले आणि नंतर १०.१ षटकांत फक्त २ विकेट्स गमावून लक्ष्य गाठले.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी कोलंबोमध्ये हलका पाऊस सुरू झाला आहे. खेळपट्टी झाकण्यात आली आहे. रविवारी आर. प्रेमदासा स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात भारतीय संघ पाकिस्तानशी खेळणार आहे.
IND vs PAK: भारतीय संघासाठी आनंदाची बातमी अशी आहे की अभिषेक शर्माची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. वृत्तानुसार, अभिषेक टीम इंडियासोबत कोलंबोला गेला आहे आणि तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकतो.
IND vs PAK सामन्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. श्रीलंकेच्या हवामान खात्याने या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा दिला असून, सामन्याच्या निकालावर पावसाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
रोहित शर्मा, ज्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२४ चा टी-२० विश्वचषक आणि त्यानंतर २०२५ च्या सुरुवातीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, तो आता आपल्या देशासाठी एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहतो.
श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) यांचे एक विधान चर्चेचा विषय बनला आहे, ज्यामध्ये त्यांनी भारतीय खेळाडूंच्या बॅटबद्दल एक महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. त्यांचे विधान सोशल मीडियावर लवकरच व्हायरल झाले.
T20 World Cup 2026: भारतीय संघासमोर आता नामीबियाचे (IND vs NAM) आव्हान असणार आहे. हा सामना गुरुवारी, १२ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी ७.०० वाजात खेळला जाईल.
कर्णधार एडेन मार्करमच्या शानदार अर्धशतकामुळे आणि त्याच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने कॅनडाचा ५७ धावांनी पराभव केला असून स्पर्धेची सुरुवात विजयाने केली
२०२६ टी-२० वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्याबाबत ICC ने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला आपली भूमिका बदलावी लागणार असून काय आहे हे नेमके अपडेट?
T20 World Cup 2026: टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये सूर्याने कर्णधार म्हणून पदार्पणातच ८४ धावांची शानदार खेळी केली. यामुळे त्याने विराट कोहली आणि बाबर आझमचे विक्रम मोडले आहेत. वाचा सविस्तर…
टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या पहिल्याच सामन्यात अभिषेक शर्मा शून्यावर बाद झाला. वानखेडे स्टेडियमवर अमेरिकेविरुद्ध खेळताना त्याने एक नकोसा विक्रम नोंदवला असून असा नशिबात 'भोपळा' येणारा तो पाचवा भारतीय ठरला…
Fastest century In T20 World Cup: T20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वात वेगवान शतक कोणी ठोकले आहे? केवळ काही चेंडूत सेंच्युरी पूर्ण करून इतिहास रचणाऱ्या त्या धडाकेबाज फलंदाजाबद्दल आणि त्याच्या विक्रमाबद्दल…
Indian Cricket Team: सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत 63 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने केलेल्या खेळीमुळे त्याला आपला सूर गवसला असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाणार आहे. भारतीय संघ कोणत्याही परिस्थितीत ही मालिका जिंकण्याचे लक्ष्य ठेवेल. एकदिवसीय मालिका न्यूझीलंडने आपल्या नावे केली आहे.
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला २१ जानेवारीपासून नागपुरात सुरुवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया वर्चस्व राखणार का? पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि आकडेवारी.
Sports News: मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली असून, कमलिनीच्या जागी युवा फिरकीपटू वैष्णवी शर्मा (Vaishnavi Sharma) हिचा संघात समावेश केला आहे.