कडक उन्हात, आईस्क्रीम निदान दिलासा देईल असं वाटत असताना आता त्यांच्याही किंमती वाढणार आहेत. खरं तर, सात समुद्रांपार पेटलेल्या युद्धाची आग तुमच्या रेफ्रिजरेटरपर्यंत पोहोचली आहे.
डिलिव्हरी करणारे कर्मचारी ३० ते ५० रुपयांची अतिरिक्त रक्कम मागतात. बऱ्याचदा लोक कटकट टाळण्यासाठी किंवा माहितीच्या अभावामुळे ही रक्कम मुकाट्याने देऊन टाकतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की, ही…
संपूर्ण भारतात ₹१२,५०० कोटी खर्च करून २,५०० किलोमीटर लांबीचे एलपीजी पाईपलाईन नेटवर्क टाकण्यात येणार आहे. याचा अर्थ आता स्वयंपाकाचा गॅस टँकरऐवजी पाईपलाईनद्वारे पोहोचवला जाईल
सध्याच्या इस्राएल आणि इराण युद्धामुळे इंधन आणि LPG गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. अशावेळी अनेक जण Induction Stove खरेदी करत आहे. मात्र, Induction Stove जवळ काही इलेक्ट्रिक उपकरणं आणणे टाळले…
मध्यपूर्वेत इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईकरांना मिळणार आता LPG. पेटणार गॅस, जाणून घ्या
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच सध्या देशावर झालेल्या आखाती युद्धांच्या परिणामांवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला.
गॅस पाइपलाइन टाकणे, देखभाल, विस्तार आणि संबंधित सुविधा उभारणीसाठी एक सुसंगत नियमावली लागू करण्यात आली आहे. अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशन कोअर कमिटी सदस्य अली दारूवाला यांनी दिली.
ट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी आपल्या विभागाच्या सज्जतेबाबतच्या प्रश्नांची, तसेच एलपीजी (LPG) आणि पीएनजी (PNG) पुरवठ्याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या शंकांची उत्तरे दिली.
ऐन उन्हाळ्याच्या दिवसात वीजपुरवठा खंडित होत असल्याने उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने अनेक नागरिकांनी विजेवर चालणाऱ्या इंडक्शन शेगड्यांचा वापर वाढवला आहे.
भारताचे 'पाइन गॅस' आणि 'जग वसंत' ही दोन एलपीजी टँकर्स सोमवारी पहाटे पर्शियन आखातातून यशस्वीरित्या बाहेर पडली आहेत. ही जहाजे पुढील दोन दिवसांत भारतीय बंदरांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
एलपीजीचा पुरवठा ही अजूनही चिंतेची बाब असली, तरी एलपीजी वितरक स्तरावर मात्र कोणत्याही प्रकारची टंचाई नाही. एलपीजीसाठी भीतीपोटी केल्या जाणाऱ्या (पॅनिक-ड्रिव्हन) बुकिंगमध्ये आता घट झाली आहे.
स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून १४.२ किलोच्या सिलेंडरमध्ये आता फक्त १० किलो गॅस मिळणार आहे. दरांमध्येही एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर करण्यात आला आहे.
तालुक्यातील अनेक गावात गॅसधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गॅस सिलिंडरच्या बुकिंगसाठी ३० दिवसांची मर्यादा वाढवून आता ४५ दिवस केली असल्याचे एजन्सीकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
देशात एलपीजी आणि सीएनजी पुरवठा सुरळीत असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच आखाती देशांत अडकलेल्या २.८ लाख भारतीयांना मायदेशी आणण्यात यश आले आहे.
नांदेड शहरात गॅस टंचाईचे संकट अद्याप कायम असून नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. मंगळवारी सकाळी महावीर गॅस एजन्सीवर ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळल्याचे दिसून आले
नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. या छाप्यात एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर सिलिंडरची वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले.
घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा फक्त OTP प्रणालीद्वारेच करावा, असे आदेश देण्यात आले. तसेच गोदाम, गॅस एजन्सी किंवा इतर कोणत्याही ठिकाणाहून थेट सिलेंडरचे वितरण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
गॅस तुटवडा निर्माण झाला असून याविरोधात वाईतील मुख्य किसनवीर चौकात काँग्रेसच्या महिला पदाधीकाऱ्यांनी चुली पेटवून त्यावर भाकरी आणि चहा बनवून अनोखे आंदोलन केले.