या निवडणुकीवर राज्यातील राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रक्रियेवर विशेष लक्ष ठेवले होते.
खुलताबाद पंचायत समितीच्या रिक्त पदांसाठी झालेल्या निवडणुकीत मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपच्या सुनीता खंडागळे यांनी सभापती पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला.
राष्ट्रवादीच्या प्रदीप दिवेकर आणि मनिषा ताकवणे यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली.निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली.
पुणे जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुका ९ मार्च रोजी पार पडल्या असून, १३ पैकी तब्बल १० पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला झेंडा फडकावला आहे.
उदगीर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवड ९ मार्च रोजी होणार आहे. सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणासाठी राखीव असल्याने या पदासाठी तिरंगी चुरस निर्माण झाली आहे.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष श्रीहरि गोळे यांच्या हातगेघर गावात २८९ मते विरोधात गेली, 'सबका साथ, सबका विकास'ची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांच्या गावातव २५१ मते विरोधात गेल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ च्या निकालाने श्रीवर्धन तालुक्यातील स्थानिक राजकारणाची दिशा आणि दशा दोन्ही बदलून टाकली आहे. मतदारांनी स्पष्टपणे छेद दिला असून नव्या राजकीय गणितांना जन्म दिला…
Dharashiv Panchayat Samiti Election 2026: धाराशिव पंचायत समिती निवडणुकीत भाजपाने १३ जागांसह ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ठाकरे गटाला ७ तर शिंदे गटाला केवळ २ जागा मिळाल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी मतदान झाले. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला. ही निवडणूक त्यांच्यासाठी खूप महत्वाची…
जिल्हा परिषदेच्या ७३१ तर आणि पंचायत समित्यांच्या १ हजार ४६२ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण ७ हजार ४३८ इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून, सर्व मिळून एकूण २ कोटी ८…
रायगड जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी पूर्ण…
राज्यभर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच रायगडमध्ये राजकीय उलथापालथ झाली आहे. मनसे पक्षाने महाविकास आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. यासंबधित सविस्तर बातमी…
गेल्या 20 दिवसांपासून सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आता या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा गुरुवारी (दि.५) रोजी संपणार आहे तर ७ फेब्रुवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
सातारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २१ लाख ९४ हजार ११० मतदार मतदान करणार आहेत. यासाठी 20 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लातूर जिल्हा परिषद निवडणूक विकास, मूलभूत प्रश्न आणि योजनांच्या चौकटीबाहेर जाऊन सत्तेसाठीच्या थेट रणसंग्रामात रूपांतरित झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांविरोधात पूर्ण ताकद पणाला लावली आहे.