भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेत भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने या आव्हानासाठी त्याने कशी तयारी केली? याबाबत भाष्य केले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिका भारतीय संघाने २-१ अशी आपल्या खिशात टाकली आहे. या मालिकेत काही खेळाडू आपल्या फलंदाजीने तर काही गोलंदाजीने चमकले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात गिल आणि शर्माने भागीदारीचा विक्रम रचला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचा शेवटचा सामना ब्रिस्बेनमधील ऐतिहासिक गाबा स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात अभिषेक शर्माने एक इतिहास रचला आहे.
गोल्ड कोस्टमधील कॅरारा ओव्हलवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ४८ धावांनी विजय मिळवला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर १६८ धावांचे योगदान दिले आहे. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिसने ३ बळी घेतले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलिया संघाचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज टीम डेव्हिडने सर्वात लांब षटकार मारला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्याच्या टी२० मालिकेतील तिसरा सामना भारताने आपल्या नावे केला आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाकहा ५ विकेट्सने विजय मिळवला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसरा सामना बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट येथे खेळला जात आहे. नाणेफेक गामणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाने भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य दिले आहे.
पाकिस्ताचा स्टार फलंदाज बाबर आझमने टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. तो आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक डावांमध्ये ५०+ धावा करणारा जगातील पहिलाच फलंदाज बनला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड बाहेर पडला आहे. जोश हेझलवुड आगामी अॅशेस मालिकेसाठी तयारी करणार आहे.
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील दूसरा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. या पराभवानंतर भारतीय कर्णधार यादवने अभिषेक शर्माच्या खेळीबाबत भाष्य केले आहे.
महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक नाबाद शतक झळकावणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जचे कौतुक होत आहे. जेमिमाबद्दलचे सात वर्षांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेनचे एक ट्विट आता व्हायरल झाली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील दूसरा टी २० सामना मेलबर्न येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर ४ विकेट्सने विजय मिळवला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी २० मालिकेतील दूसरा सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियासमोर 12६ धावांचे लक्ष्य दिले आहे.
भारतीय संघाचा माजी मुख्य प्रशिक्षक आणि 'द वॉल' राहुल द्रविडने रोहित शर्माच्या कर्णधारपदाचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले आहे की रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने आपली फलंदाजीची शैली बदलली आहे.
२९ ऑक्टोबर रोजी कॅनबेरा येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. जो पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. या सामन्यात, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील कॅनबेरामध्ये खेळला जात असलेला पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघ या सामन्यात मजबूत दिसत होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची T20I मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात अर्शदीप सिंगला भारतीय अंतिम ११ मधून वगळण्यात आल्याने चाहत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.