टी-२० विश्वचषक २०२६ च्या ४० व्या सामन्यात आज पल्लेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ओमानविरुद्ध ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज ३२ व्या सामन्यात झिम्बाब्वे आणि आयर्लंड आमनेसामने येणार होते. परंतु, पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आल्याने झिम्बाब्वेची सुपर ८ मध्ये एंट्री केली आहे.
आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या महिला टी-२० क्रमवारीमध्ये भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माला मोठा धक्का बसला आहे. दीप्ती शर्मा पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाऊन घसरली आहे.
अफगाणिस्तानचा कर्णधार रशीद खानने यूएईविरुद्धच्या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. अफगाणिस्तानच्या या दिग्गज लेग-स्पिनरने टी-२० फॉरमॅटमध्ये ७०० विकेट्सचा टप्पा गाठून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १५ वा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जात आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर १९७…
फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धे दरम्यान आयसीसीने ताजी टी२० क्रमवारी जाहीर केली आहे. या टी२० क्रमवारीमध्ये पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज साहिबजादा फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी पोहचला आहे.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज मुंबई येथील वानखेडे स्टेडियम खेळवण्यात येत असलेल्या सामन्यात इंग्लंड संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ भारतीय संघ आणि यूएसए संघ या स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत मिळत आली आहे.
आजपासून सुरू झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिज आमनेसामने आहेत. कोलकाता येथे खेळल्या जात असलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने स्कॉटलंडसमोर १८३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
बहुप्रत्यक्षित आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत आज तिसऱ्या सामन्यात मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि यूएसए आमनेसामने येणार आहेत. या सामन्यात भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माला विक्रम रचण्याची संधी असणार आहे.
७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या T20 विश्वचषक २०२६ स्पर्धेपूर्वी सर्व संघ सराव सामने खेळवण्यात येणार आहेत. आज ४ फेब्रुवारी रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सराव सामन्यात आमनेसामने येणार आहेत.
पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या भारताविरुद्धच्या गट अ सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता वादाची ठिणगी पडली आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली गेली. या मालिकेतील पाचवा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 46 धावांनी पराभव केला.
Indian Cricket Team: सूर्यकुमार यादवने 30 चेंडूत 63 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादवने केलेल्या खेळीमुळे त्याला आपला सूर गवसला असल्याचे पाहायला मिळत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून तिरुवनंतपुरम येथे या मालिकेतील पाचवा आणि शेवटच्या सामन्यात भारताचा स्फोटक फलंदाज इशान किशनने २८ चेंडूत अर्धशतक ठोकले आहे.
रोहित शर्माचा सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा विश्वविक्रम आयर्लंडचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज पॉल स्टर्लिंगने रोहितचा विक्रम मागे टाकला आहे. पॉल स्टर्लिंगने १६० सामने खेळून हा विक्रम मोडला आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनर भारताविरुद्ध आपल्या चेंडूने नेहमी कहर करत असतो. त्याने आपल्या गोलंदाजीने भारताच्या वाट्याचे ५ विजय हिसकावून घेतले आहेत.
चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंड संघाने दिलेल्या २१६ धावांचा पाठलाग करताना भारताकडून शिवम दुबेने २३ चेंडूत ६५ धावा केल्या होत्या. यावर दुबेने सुधारित मानसिकतेनेच एक चांगला क्रिकेटपटू बनवण्यास मदत झाल्याचे सांगितले…
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका सुरू आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी आयसीसीकडून रँकिंग जाहीर करण्यात आली होती. भारताने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.
चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघ अडचणीत असताना शिवम दुबेने १५ चेंडूत शानदार अर्धशतक झळकवून संघाला सामन्यात…