बीसीसीआयकडून टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा होऊ काही दिवस उलटले आहेत. आता या मोठ्या स्पर्धेसाठी भारतीय संघात अंतिम बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना भारताने १५ धावांनी जिंकला.भारताने या मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेपुढे १७५ धावांचे लक्ष्य दिले होते.
भारत आणि श्रीलंका महिला संघ यांच्यात आज पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा सामना खेळला जात आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेसमोर १७६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
२०२५ हे वर्ष संपणार आहे, म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी या वर्षी सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या संघांची यादी घेऊन आलो आहोत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात येथे चुरशीची लढत झाली. दोन्ही…
भारताची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा ७३७ रेटिंग गुण मिळवून आयसीसी महिला टी-२० आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचली आहे. शर्मा तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अव्वल स्थान मिळवले मिळवले आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ जाहीर केला आहे. यावेळी भारतीय संघात बरेच बदल करण्यात आले असून गेल्या दीड वर्षात संघात मोठे बदल झालेले दिसत आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे मुख्य प्रशिक्षक शुक्री कॉनराड यांनी त्यांच्या संघाच्या भारत दौऱ्याचे वर्णन 'अत्यंत यशस्वी' असे करताना पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दोन्ही संघ पुन्हा एकदा येणार असे म्हटले…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी२० सामन्यात भारताने ३० धावांनी विजय मिळवला.या सामन्यात हार्दिक मारलेला एक षटकार थेट कॅमेरामनच्या हाताला लागला. तेव्हा गौतम गंभीरचे हावभाव बदलून गेले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान, संजू सॅमसनचा एक शॉट पंचाच्या उजव्या गुडघ्यावर जाऊन लागला, ज्यामुळे ते जमिनीवर कोसळले.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचव्या टी२० सामन्यात भारताने पाहुण्या संघाचा ३० धावांनी पराभव केला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इतिहास घडवला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचव्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात तिलक वर्माने रोहित शर्माचा विक्रम मोडला.
भारतीय क्रिकेट संघाने पाचव्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ३० धावांनी पराभव करून मालिका ३-१ अशी जिंकली. भारतीय फलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर गोलंदाजांनीही अपवादात्मक कामगिरी केली.
भारताविरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात शुभमन गिल दुखापतीमुळे प्लेइंग ११ मधून बाहेर पडला आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळाली आणि या संधीचं त्याने सोनं करून दाखवलं आहे
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील पाचवा सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 232 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील T20I मालिकेतील पाचवा सामना आणि शेवटचा T20I सामना अहमदाबाद येथे जाणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज पाचवा टी-२० सामना खेळवण्यात येणार आहे. सामन्यापूर्वी सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमची बॉम्ब स्क्वॉडकडून तपासणी करण्यात येत आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी 20 सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. आता त्यावरून राजकारण तापले आहे. याविषयी संसदेतील परिसरात शशी थरुर आणि रंजीव शुक्ला यांच्यात चर्चा…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आज १९ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथे खेळला जाईल. या सामन्यात संजू सॅमसन जर खेळला तर त्याला खास…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाचवा आणि शेवटचा T20I सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यातदरम्यान हवामान चांगले राहणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बुधवारी लखनौ येथे चौथा टी२० सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे चाहते निराश झाले. आता या प्रकरणावर बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे.