बीसीसीआयकडून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळायचे असेल तर देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळावे लागणार असा इशारा अल आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणार आहे.
विजय हजारे ट्रॉफी २५ डिसेंबर ते १८ जानेवारी बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळवले जातील. भारताचे माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सहभागाची स्थिती अद्याप…
रणजी ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत, विदर्भाच्या यश राठोडने तामिळनाडूविरुद्ध शानदार शतक ठोकले. ही कामगिरी करून त्याने भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये एक नवीनच विक्रम प्रस्थापित केला आहे.
विश्वचषक विजेता कर्णधार पृथ्वी शॉ सध्या भारताच्या सर्वात प्रतिभावान तरुण खेळाडूंपैकी एक मानला जातो, परंतु तरीही त्याला भारतीय संघात संधी मिळत नाही. दरम्यान, बातम्यांनुसार, त्याने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला…
कालच्या सामन्यांमध्ये विदर्भासाठी सलामीवीर ध्रुव शौरेने उत्कृष्ट फॉर्म दाखवत वडोदरात शतक झळकावले. मात्र, त्याचे शतक संघाला मदत करू शकले नाही आणि ३६ धावांनी विजेतेपद गमावले.
Sanju Samson : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संजू सॅमसनकडे यष्टीरक्षक म्हणून पाहिले जात होते, पण आता या फलंदाजाच्या अडचणी वाढू शकतात. इंग्लंड मालिकेव्यतिरिक्त, त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही वगळले जाऊ शकते.
अभिषेक शर्माच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी करतोय. मोदी स्टेडियमवर हैदराबादविरुद्ध संघाने 400 धावांचा टप्पा पार करीत एकाच विजय हजारे ट्रॉफी हंगामात दोनदा ४०० धावांचा टप्पा पार…
विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भाचा कर्णधार करुण नायरने अप्रतिम शतक झळकावून संघाला विजयाकडे नेले. 50 षटकांत 307 धावा करूनही यूपीचा संघ सामना जिंकू शकला नाही. या सामन्यातही करुण नायरने शतक झळकावून…
विजय हजारे ट्रॉफीमध्ये जम्मू काश्मीरकडून खेळताना अब्दुल समदने मिझोरामविरुद्ध धमाकेदार खेळी करीत 64 चेंडूत 112 धावांची मोठी खेळी करीत पुन्हा एकदा बीसीसीआयचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिषेक शर्माने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 96 चेंडूत 170 धावा केल्या. त्याने 22 चौकार आणि 8 षटकार मारून सौराष्ट्राविरुद्ध आश्चर्यकारक कामगिरी केली. या खेळीसह अभिषेक शर्माने वनडेत टीम इंडियासाठी जागा बनवण्याचे…
विजय हजारे ट्रॉफीत शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वात मुंबईने शानदार प्रदर्शन करीत अरुणाचल प्रदेशवर एकतर्फी विजय मिळवला. अरुणाचलचा मुंबईने ७३ धावांमध्ये ऑलआऊट केला.
IPL 2025 पूर्वी, अर्जुन तेंडुलकरने आपल्या तुफानी कामगिरीने खळबळ माजवली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने विशेष स्थान मिळवले आहे. अर्जुन तेंडुलकरने आतापर्यंत 41 व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये 51 विकेट्स घेतल्या आहेत.
Aakash Chopra on Prithvi Shaw : पृथ्वी शॉचे क्रिकेट करिअर अडचणीत आले आहे. सतत खराब कामगिरी आणि अनुशासनहीनतेमुळे त्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले आहे.
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून दूर गेला आहे. थेट BCCI ने त्याला अनफीट ठरवल्याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पुढील सामन्याकरिता वगळण्यात आले आहे.
Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनच्या अचानक निवृत्तीनंतर भारताला त्याची रिप्लेसमेंट भरून काढणे गरजेचे होते. अशातच रोहितने तनुष कोटियानला तातडीने ऑस्ट्रेलियाला बोलावून अश्विनची जागा भरण्यासाठी प्रयत्न केला.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यरने आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. अय्यरने कर्नाटकविरुद्ध दमदार फलंदाजी करत अवघ्या ५१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले.
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीच्या फिटनेसवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनने शामी विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याची पुष्टी केली आहे.