गोव्यात Goa Staff Selection Commission कडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. फॉरेस्ट ऑफिसर, प्लाटून कमांडर, राउंड फॉरेस्टर यांसारख्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.
देशातील १२ राज्यांमध्ये पसरलेली तब्बल ३२ विद्यापीठे 'बनावट' (Fake Universities) असल्याचे आयोगाने स्पष्ट केले असून, विद्यार्थ्यांनी या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये, असा कडक इशारा दिला आहे.
मायक्रोसॉफ्टने भारतात मायक्रोसॉफ्ट एलिवेट फॉर एजुकेटर्स सुरू करण्याची घोषणा केली.या उपक्रमाचा फायदा २००,००० पेक्षा जास्त शाळांमधील शिक्षकांपर्यंत पोहोचतील आणि २५,००० पेक्षा जास्त संस्थांमध्ये एआयसाठी सज्जता निर्माण होईल.
सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट www.sci.gov.in वर नवीन भरती मोहीमची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सहाय्यक संपादक, सहाय्यक संचालक आणि वरिष्ठ न्यायालय सहाय्यक यासह विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
TET Exam : 9 वी ते 12 वी शिक्षकांच्या टीईटी परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून सविस्तर हलफनामा मागवला आहे. तसेच कंत्राटी शिक्षकांच्या वेतनाबाबत देखील प्रश्न उपस्थित केला आहे.
सीबीएसई बोर्डाने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 2026-27 पासून APAAR ID अनिवार्य केला जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक डेटा एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात राहील.
GATE 2026 परीक्षेचे निकाल 19 मार्च 2026 रोजी प्रकाशित होणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून उत्तर कागदपत्रे आणि आन्सर की पाहता येतील. परीक्षा सामान्यतः एका किंवा अधिक शिफ्ट्समध्ये घेतली जाते.
पात्र ठरलेल्या उमेदवारांची शारिरीक, मैदानी चाचणी दि. २० ते दि. २८ फेब्रुवारी कालावधीत टप्याटप्याने घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग सिडको भवनसमोरील जिल्हा होमगार्ड कार्यालयात ही प्रक्रिया होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेदरम्यान राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर आतापर्यंत तब्बल १८३ कॉपी प्रकरणे उघडकीस आली आहेत.
धाराशिव जिल्ह्यात भरारी पथकांची धडाकेबाज कारवाई करण्यात आली. या कारवाईत १२वीच्या परीक्षेतील १५ कॉपीप्रकरणी ६ शिक्षकांचे निलंबन तर दोन शिक्षकांवर गुन्हा नोंदविला आहे.
केवळ कॅमेरे लावणे पुरेसे नसून, प्रत्येक पेपरच्या दिवशी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० मिनिटे आधी आणि परीक्षा संपल्यानंतरही रेकॉर्डिंग सुरू ठेवणे बंधनकारक राहील.