२००७ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट 'साडे माडे तीन' ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. आता पुन्हा एकदा हा चित्रपट प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ लवकरच चित्रपटगृह
'सन मराठी' वरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यासाठी तुझ्यासंगं' मध्ये विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अखेर तेजा- वैदहीचा विवाह सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
आदेश आणि सुचित्रा बांदेकरांच्या कुटुंबात सोहम आणि पूजा बिरारीच्या लग्नाच्या चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावर शेअर झालेल्या गणपतीच्या व्हिडिओमुळे ही चर्चा आणखी गाजली आहे.
तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची महत्त्वाची भूमिका असलेली ‘वीण दोघातली तुटेना’ प्रेक्षकांच्या मनावर पकड घेताना दिसत आहे. नुकतेच स्वानंदी आणि समर एकमेकांसमोर आले असून आता अडचणी वाढणार आहेत
‘बिन लग्नाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटामधील पहिलं गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. जे अभिनेत्री प्रिया बापट आणि भारती आचरेकर या दोघीनी गायले आहे.
'साबर बोंडं' या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपट महोत्सवात आपली छाप सोडल्यानंतर, 'सबरबोंडा' आता थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर अंकिता लोखंडेची पोस्ट समोर आली आहे. अभिनेत्रीने तिच्या मैत्रिणीला गमावल्यानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. तसेच अंकिताने या पोस्टमध्ये काय लिहिले आहे हे जाणून घेऊयात.
मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये आपले वर्चस्व गाजवणारी अभिनेत्री प्रिया मराठेचं काल दुःखद निधन झाले. यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. तसेच अभिनेत्रीच्या जाण्याने अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर केली आहे.
कालपासून मराठी चित्रपटसृष्टीवर दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण ३१ ऑगस्ट रोजी मराठी अभिनेत्री प्रिया मराठे यांचे निधन झाले. अभिनेत्री दीर्घकाळापासून मोठ्या आजाराला झुंज देत होती.
गायक राहुल वैद्यने इंस्टाग्रामवर गणेशोत्सवातील दिखाव्याचा समाचार घेत "Only For Photo" असा टोला लगावला आहे. त्याच्या या पोस्टवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
मोहक हास्याची, करारी अभिनय अशी ओळख प्रिया मराठेची आजही आहे. प्रिया आणि शंतनूची लव्हस्टोरी देखील तितकीच सुंदर आहे, करियर आणि प्रेम यांचा ताळमेळ साधत दोघांनीही नातं निभावलं होतं.