256 धावांचा डोंगर उभारून झिम्बाब्वेला भारताने तगडे आव्हान दिले होते. मात्र या आव्हानासमोर बॅनेट वगळता झिम्बाब्वेची टीम तग धरू शकली नाही आणि २० ओव्हरमध्ये ६ विकेट्स गमावत सामनाही हरला
भारताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करून इतिहास रचला आणि टी-२० विश्वचषक सामन्यात प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक धावसंख्या उभारणारा जगातील दुसरा संघ बनला. झिम्बाब्वेसमोर २५७ धावांचे ठेवले आव्हान
IND vs ZIM: टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने झिम्बाब्वेविरुद्ध फक्त १३ चेंडूत ३३ धावा काढल्या, त्यात तीन चौकार आणि दोन षटकार मारले. या सामन्यात दुहेरी आकडा ओलांडून नवीन रेकाॅर्ड नावावर…
ZIM vs IND: झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने संघात दोन बदल केले. प्रथम फलंदाजी करताना भारताने झिम्बाब्वे २५७ धावांचे लक्ष्य दिले.
टीम इंडियाचा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार अक्षर पटेल यांनी २६ फेब्रुवारी रोजी पहाटे चेन्नईजवळील तिरुवन्मियुर येथील प्रसिद्ध मारुंडेश्वर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी आणि भगवान शिवाचे आशीर्वाद घेण्यासाठी भेट दिली.
टी-२० विश्वचषक 2026 मध्ये सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी भारताला झिम्बाब्वेविरुद्धचा सामना जिंकणे अत्यावश्यक आहे. आतापर्यंत 13 वेळा आमनेसामने आले आहेत.
टी-२० विश्वचषक 2026 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर भारतावर सेमीफायनलसाठी मोठं दडपण आलं आहे. दरम्यान, Rinku Singh यांच्या वडिलांची तब्येत बिघडल्याने तो तातडीने घरी गेला होता. पुढील सामन्यांसाठी परतणार का? याबाबत प्रश्न
भारतीय टीम सध्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पोहचणार की नाही याबाबतही आशंका निर्माण झाली आहे. दरम्यान आता अजून एक संकट उद्भवले आहे. भारतीय संघाचा स्टार वडील आजारी असल्याने घरी परतला…
भारतीय संघाला झिम्बाब्वेविरूद्ध सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. त्यामुळे सर्वांचे लक्ष चेन्नईच्या खेळपट्टीवर आहे. तर चला जाणून घेऊया की चेन्नईची नवीन खेळपट्टी टीम इंडियाला किती फायदा देईल.
सोमवारी मुंबईत झालेल्या सुपर 8 सामन्यात वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेचा १०७ धावांनी पराभव केला. भारतालाही दक्षिण आफ्रिकेकडून ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला, सॅमन्सला अपेक्षा आहे की संघ सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवेल.
गावस्कर यांनी जिओ स्टारला सांगितले की भारताने दक्षिण आफ्रिकेकडून कोणताही धडा घेतला नाही. आता दुसरा भारताचा सामना होण्याआधी सुनील गावस्कर यांनी भारताला सल्ला दिला आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतील सुपर ८ सामने आजपासून सुरू होणार आहेत. या दरम्यान भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी झिम्बाब्वेचे साहाय्यक प्रशिक्षक डॉयन इब्राहिम यांनी एक विधान मोठे विधान केले आहे.
ICC अंडर-१९ विश्वचषकातील पहिल्या सुपर सिक्स सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा २०४ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने उपांत्य फेरीच्या दिशेने एक मजबूत पाऊल पुढे टाकले आहे.
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ मध्ये आज भारत १९ वर्षांखालील संघाने विहान मल्होत्राच्या नाबाद शतकाच्या जोरावर झिम्बाब्वे १९ वर्षांखालील संघासमोर ३५३ धावांचे लक्ष्य दिले आहे.
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक २०२६ चा 30 वा सामना भारत १९ वर्षांखालील आणि झिम्बाब्वे १९ वर्षांखालील संघ यांच्यात सुरू आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने जलद अर्धशतक ठोकून…
भारतीय चाहते वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे यांच्याकडे पाहत असतील. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
हरारे येथे रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने झिम्बाब्वेविरुद्ध पाच सामन्यांच्या T20 मालिकेत ४-१ ने दणदणीत विजय मिळवला आहे. यामुळे सध्या भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाच सामान्यांची मालिका आयोजित करण्यात आली होती. या मधील आज शेवटचा सामना रंगणार आहे. आजचा हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.३० वाजता सुरु होणार आहे. सामान्याच्या अर्ध्या तासाआधी नाणेफेक होईल.…
ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत आज भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) या संघात सुपर १२ फेरीतील सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक पारपडली आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने…