आतापर्यंत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात 14 टी इंटरनॅशनल सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये भारताने 11 तर झिम्बाब्वेच्या संघाने 3 सामने जिंकले आहेत. झिम्बाब्वेने 2015 मध्ये भारतीय संघाला प्रथम पराभूत केले…
काही कालावधी आधी बांग्लादेश क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला होता. यामध्ये तीन टी 20 सामने खेळवण्यात आले होते. या तीनही सामन्यांत 200 पर्यन्त स्कोअर जाऊ शकला नव्हता.
भारताच्या डावाची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्माने केली. कर्णधार शुभमन गिल 31 रन्सची खेळून आउट झाला. त्यापाठोपाठ रोहित शर्मा 26 रन्सवर आउट झाला.
वैभव सूर्यवंशी देखील या सिरिजमध्ये चांगली खेळी करू शकलेला नाहीये. तीनही सामन्यात 15 ते 20 रन्सच्या मध्येच आउट झाल्याचे दिसून येत आहे. अभिषेक शर्मा चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जोस बाटलर विकेटकिपर म्हणून सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत महेंद्रसिंह धोनीबरोबर संयुक्त आहे. म्हणजे दोघांनी मारलेल्या सिक्सची संख्या समान आहे.
यावर्षी झालेल्या ती 20 वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनने शानदार कामगिरी केली होती. मात्र आयर्लंड दौरा आणि इंग्लंड दौरा संजू सॅमसनसाठी अपयशी ठरला आहे. तो केवळ 6 रन्स करू शकला नाही.
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने या पराभवावर स्पष्टीकरण दिले आहे. सामना सुरू होण्याआधी आम्ही योग्य रणनीती आखली होती.
team india t20i rankings affecting olympics-2028 qualification: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या टी- २० मालिकेतील टीम इंडियाने सलग ३ सामने गमावले आणि मालिकाही गमावली. यामुळे संघ ऑलिम्पिक २०२८ साठी…
भारतीय संघाचा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात पराभव झाला आहे. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भारतीय संघाची खराब कामगिरी पाहता बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही…
हॅरी ब्रूकने तोंडभरून आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले. आमच्या खेळाडूंमध्ये, गोलंदाजांमध्ये चांगला संवाद सुरू असतो. त्यामुळे यांचे प्रदर्शन अधिक चांगले होते, असे हॅरी ब्रूकने म्हटले.
काल भारताने प्रथम फलंदाजी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने 80 रन्सची शानदार खेळी केली. अन्य फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून आले. प्रथम फलंदाजी करून भारताने इंग्लंडला 159 रन्सचे टार्गेट दिले होते.…
Shreyas iyer unwanted record as captain after losing 5 matches: श्रेयस अय्यरने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून संघाच्या कामगिरीत सुधारणा होण्याऐवजी सातत्याने घसरण होत आहे. सलग पाच टी-२०…
आज ब्रिस्टल येथे मालिकेतील चौथा टी-२० सामना खेळवला जाणार आहे. भारतासाठी हा सामना 'करो या मरो' स्थितीसारखा आहे. आजच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास इंग्लंड मालिका जिंकणार आहे.
भारतीय संघाला आज विजय हवा असेल तर काही चुका टाळण्याची गरज असणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी असणार आहे. भारतीय संघाने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबाबत जाणून घेऊयात.
IND vs Eng 4th t20 Shreyas iyer unwanted captaincy record: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. सलग पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर अय्यरच्या नावार लाजिरवाण्या विक्रमांची नोंद…
IND vs ENG 4th T20I, County Ground Bristol pitch report: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा टी- २० सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यात कशी असेल संभाव्य प्लेइंग ११ आणि…
कालच्या सामन्यात इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीदने शानदार गोलंदाजी केली. ज्याने कालच्या सामन्यात 2.4 ओव्हर्सची गोलंदाजी केली. यामध्ये त्याने 14 रन्स देत महत्वाच्या 2 विकेट्स घेतल्या.
Eng Beat Ind 3rd t 20 India biggest defeat under shreyas iyer captaincy: तिसऱ्या टी- २० सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाला १२५ धावांनी धूळ चारली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पु्नहा…
आयपीएलसह गेल्या सहा महिन्यांपासून आपले बहुतेक सामने सपाट खेळपट्ट्यांवर खेळणाऱ्या भारतीय फलंदाजीला इंग्लंडच्या अतिरिक्त बाउन्स, चेंडूची स्विंग आणि सॅम करनसारख्या गोलंदाजांच्या विविधतेसमोर संघर्ष करावा लागत आहे.