भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी रवी रवी बिश्नोईला संघात स्थान देण्यात आले आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना राजकोट येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला विक्रमाची संधी आहे.
भारताचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर एका चाहत्याच्या पाळीव कुत्र्याने अचानक चावण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो थोडक्यात बचावला. श्रेयसचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झेल घेताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतूनही बाहेर पडला होता. मालिका सुरू होण्यापूर्वी श्रेयस अय्यरच्या तंदुरुस्तीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भारताचा उपकर्णधार श्रेयस अय्यरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अर्धशतक झळकावून यशस्वी पुनरागमन केले. जयपूरमध्ये हिमाचल प्रदेशविरुद्ध मुंबईचे नेतृत्व करताना ८२ धावांची दमदार खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
२०२६ च्या पहिल्या तिमाहीसाठी राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेच्या नोंदणीकृत चाचणी गटात भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचा समावेश आहे, ११८ नावांपैकी बहुतेक नावांमध्ये अॅथलेटिक्सचा समावेश होता.
टीम इंडियाने दोनदा कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा सामना केला आहे. संघाची कामगिरी सुधारण्यासाठी, भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) एक सूचना दिली आहे.
३ जानेवारी रोजी बीसीसीआयने भारताच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. परंतु बीसीसीआयने स्पष्ट केले की तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच त्याच्या सहभागाचा विचार केला जाईल. आता, यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली…
ऋतुराज गायकवाडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूर एकदिवसीय सामन्यातील त्याच्या १०५ धावांच्या खेळीचा उल्लेख करत आहेत. बीसीसीआयने वगळल्यावर या निर्णयावर त्याचे चाहते संतापले आहेत आणि सोशल मीडियावर टीका होत आहे.
२४ आणि २६ डिसेंबर रोजी बेंगळुरूमध्ये दिल्लीसाठी विजय हजारे ट्रॉफीचे पहिले दोन सामने खेळणारा कोहली ६ जानेवारी रोजी अलूर येथील केएससीए मैदानावर रेल्वेविरुद्धच्या साखळी सामन्यासाठी परतेल.
२०२५ या वर्षात भारतीय संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारताकडून विराट कोहली आणि रोहित शर्माश संघातील खेळाडूंनी भारतीय संघासाठी २०२५ या वर्षात सर्वाधिक धावा काढल्या आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ही भारतातील सर्वोच्च प्रशासकीय संस्था आहे. या देशातील प्रत्येक क्रिकेटपटू बीसीसीआयच्या बरोबरीचा आहे, परंतु शनिवारी भारतीय बोर्डाने जे केले त्यामुळे गोंधळ उडाला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये मालिका सुरु आहेत. आज भारताच्या संघामधील रविंद्र जडेजा त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याआधी तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेचा शेवटचा सामना खेळत आहे. आजच्या…
श्रेयस अय्यरने भारतासाठी एकदिवसीय सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी केली आहे, परंतु दुखापतीमुळे संघ व्यवस्थापनाने गायकवाडला ही भूमिका सोपवली. अश्विनने गायकवाडबद्दल आपले विचार स्पष्टपणे व्यक्त केले.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ODI मालिका सुरु होण्याआधी भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांच्या दुखापतीतून पुनरागमनाबद्दल सकारात्मक अपडेट्स दिले.
टीम इंडिया तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सामना जिंकणारा खेळाडू श्रेयस अय्यर मालिकेतून बाहेर पडू शकतो.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यरबाबत मोठी बातमी समोर आली आहे. शनिवार, १ नोव्हेंबर रोजी बीसीसीआयने अय्यरच्या दुखापतीबद्दल तिसरी अपडेट जारी केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यरच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट आता समोर आली आहे. श्रेयस अय्यरने स्वतः च आता त्याच्या तब्बेतीबाबत माहिती दिली आहे.