अमेरिका आणि ईराण या दोन्ही देशातील वाढत्या ताणावामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढल्याचे पाहायला मिळत आहते. तसेच कच्च्या तेलाच्या किंमतीनी नवीन उच्चांक गाठला आहे. परिणामी भारतात महागाई वाढत आहे.
मध्य आशियातील संघर्ष रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी एक संधीच्या रूपाने समोर आला आहे. त्यांना युद्धस्थितीमुळे आर्थिक लाभ मिळतो आहे. होर्मुझमधील नाकेबंदीमुळे त्यांना फायदा होत आहे.
केवळ एका महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. पश्चिम आशियातील सध्याच्या संकटामुळे ही वाढ झाली आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणे भाग पडले आहे
इराणच्या दक्षिण पार्स गॅस क्षेत्रावरील इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, तेहरानने कतारमधील रास लाफान-सौदी अरेबियातील यान्बू येथील सुविधांना लक्ष्य केल्यामुळे तेल आणि वायू पुरवठ्यात गंभीर व्यत्यय
मध्य पूर्वेतील तणावामुळे ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ११० डॉलरच्या वर गेले आहे, तर यूएस क्रूड (डब्ल्यूटीआय) १०० डॉलरच्या आसपास स्थिरावले आहे. तेल २०० डॉलरपर्यंत पोहोचू शकेल का, हा सर्वात मोठा…
काहीशी परिस्थिती सुरुवातीला अलीकडेच होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणच्या निर्बंधांमुळे घडली आहे. पण या सगळ्यात हे देखील तितकंच खरं आहे की भारताने कालांतराने ऊर्जा क्षेत्रात मोठी ताकद मिळवली आहे.
जर इराणशी संबंधित तणाव दीर्घकाळ कायम राहिला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक विस्कळीत झाली किंवा कच्च्या तेलाच्या किमती उच्च पातळीवर राहिल्या, तर भारतातील सरकारी तेल विपणन कंपन्या या घटत जातील.
पश्चिम आशियातील संघर्ष सुरू झाल्यापासून पूर्णपणे प्रवेश योग्य मार्ग (एफएआर) अंतर्गत जारी केलेल्या सरकारी सिक्युरिटीज (जी-सेक) मध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआयएस) सुमारे ४,६३४ कोटींनी कमी झालेत.
इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता जागतिक तेल पुरवठ्यावर स्पष्टपणे होत आहे. होर्मुझ सामुद्रधुनी मार्गावर परिणाम झाल्यानंतर परिस्थिती गंभीर झाली आहे.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक सागरी वाहतुकीवर परिणाम होत असून भारतातील कंपन्यांनाही त्याचा फटका बसत आहे. नागपूरस्थित कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडची LPG जहाजं होर्मुझ सामुद्रधुनीत अडकली आहेत.
Texas Oil Refinery Deal : मध्यपूर्वेतील युद्धादरम्यान, ट्रम्प यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. अमेरिकेतील टेक्सासमध्ये एक नवीन तेल शुद्धीकरण कारखाना बांधला जाईल, ज्यामध्ये भारतीय कंपनी रिलायन्स मोठी गुंतवणूक…
पश्चिम आशियातील सध्याच्या भू-राजकीय तणावामुळे भारतासाठी आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या किमतींमध्ये झालेल्या तीव्र वाढीचा थेट परिणाम देशाच्या महागाईवर होणार आहे.
पश्चिम आशियातील संकटामुळे सागरी मार्गांमध्ये व्यत्यय आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे सीमाशुल्क विभागाने भारतीय बंदरांवर परत येणाऱ्या निर्यात मालाच्या व्यवस्थापनासाठी नियम जारी केले आहेत.
जगभरातील ऊर्जा बाजारपेठांमध्ये पुन्हा एकदा २००८ च्या महामंदीच्या काळात झालेल्या अशांततेचा अनुभव येत आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे, विशेषतः होर्मुझच्या सामुद्रधुनीतील संकटामुळे जागतिक तेल बाजारात खळबळ उडाली आहे.
जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने महागाईवर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही, कारण देशातील महागाई आधीच त्याच्या निचांकी पातळीजवळ आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
पश्चिम आशियातील संकटादरम्यान गेल्या चार व्यापार सत्रांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय समभागांमधून २१,००० कोटी काढून घेतले आहेत. त्यामुळे शेअर बाजारावर मोठ्या प्रमाणात ताण आल्याचे दिसून येत आहे.
Oil Crisis : इस्रायल-इराण युद्धामुळे जागतिक तेल संकट आणखी बिकट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल घ्यायला का सूट दिली हे जाणून…
US-Iran War: इराण संकटादरम्यान, जागतिक बाजारात तेल पुरवठा राखण्यासाठी अमेरिकेने भारताला समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाच्या मालवाहू वस्तू खरेदी करण्यासाठी तात्पुरती ३० दिवसांची सूट दिली आहे.
भारत तेल आणि नैसर्गिक वायूसाठी मध्य पूर्वेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. भारताचा सुमारे ५५% इंधन पुरवठा आखातातून होतो. इस्त्रायल-इराण युद्धामुळे भारताच्या इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.