आशिया कप ट्रॉफीवरून सुरू असलेला वाद दिवसेंदिवस अधिकच तापत चालला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांचा अहंकार कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.
आशिया कपचे विजेतेपद गामावल्यायानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून मोठा निर्णय घेण्यातआला. पीसीबीकडून परदेशी टी२० लीगमध्ये भाग घेण्यास पाकिस्तानी खेळाडूंचे एनओसी निलंबित करण्यात आले.
आशिया कप २०२५ च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यामुळे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे.
आशिया कपच्या सुपर ४ फेरीच्या सामन्यात २१ सप्टेंबर रोजी भारतीय संघाने पाकिस्तानचा ६ विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला.या सामन्यात पाकिस्तानच्या कामगिरिवर शोयब अख्तरने भाष्य केले आहे.
आज रविवारी, २१ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीकडून समनाधिकारी म्हणून वादग्रस्त ठरलेले अँडी पायक्रॉफ्ट यांचीच नियुक्ती करण्यात आली आहे.
आयसीसीचे सीईओ संजय गुप्ता यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला एक पत्र लिहिले आहे ज्यामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की संघ आणि बोर्ड दोघांनीही वारंवार स्पर्धेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.
आता आयसीसीच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे की आयसीसीने पीसीबीची ही मागणी फेटाळून लावली आहे. आता पाकिस्तान क्रिकेट संघ काय करेल हे पाहणे बाकी आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेआधी ९ सप्टेंबर रोजी सर्व संघांच्या कर्णधारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या दरम्यान भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वीसोबत हस्तांदोलन केले.
पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा केली आहे यामध्ये मोहम्मद रिजवान आणि बाबर आझम या दोघांनाही वगळण्यात आले आहे. यांना संघामध्ये स्थान न मिळाल्यानंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी…
वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांनी फारच निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे आता खेळाडूंवर मोठी कारवाई होऊ शकते. बाबर, रिझवानसह पाकिस्तानी खेळाडूंना लाखोंचे नुकसान सहन करावे लागणार.
आशिया क्रिकेट परिषदेची बैठक २४ जुलै २०२५ रोजी बांगलादेशातील ढाका येथे होणार आहे. तथापि, बीसीसीआयने या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे आणि जर ठिकाण बदलले नाही तर ते आशिया…
पाकिस्तान क्रिकेट संघ ऑगस्टमध्ये अमेरिका आणि कॅरिबियन बेटांचा दौरा करणार आहे. मात्र, त्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड यांच्यात युद्ध सुरू असल्याचे दिसून येत आहे.
भारत या वर्षी आशिया कप २०२५ स्पर्धेचे आयोजन करणार असून या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ आमनेसामने येणार आहे. ही स्पर्धा या वर्षी सप्टेंबर महिन्यात खेळवली जाणार आहे.
अझहर हा बऱ्याच काळापासून पाकिस्तान पुरुष संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि सहाय्यक मुख्य प्रशिक्षक आहे. बोर्डाने आता त्याला एक नवीन जबाबदारी दिली आहे. त्याचा सध्याचा करार संपेपर्यंत तो या पदावर राहील.
आशिया कपचा थरार २०२५ या वर्षात पाहायला मिळणार आहे. सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान आमनेसामने येण्याबाबत बीसीसीआय भारत सरकारसोबत चर्चा करणारआहे.
पाकिस्तान क्रिकेटचा वाद चव्हाट्यावर आयाला आहे. पाकिस्तानचे माजी फलंदाज मोहम्मद युसूफ यांनी फलंदाजी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. या बातमीNE खळबळ उडाली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हळहळू कमी होत असला तरी पाकिस्तानमधील क्रिकेटपटूंचे भारताविरुद्ध गरळ ओकणे थांबत नाही आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय स्टेडियमने एक मोठे पाऊल उचलले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असून या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल 2025 एक आठवडा पुढे ढकलली आहे. त्याच पाठोपाठ पीसीबीने देखील पीएसएल 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याने भारताला हादरा बसला आहे. अशातच पाकिस्तानी फिरकीपटू साजिद खान् याने आपल्या एक्स हँडलवर एक पोस्ट करत सर्वांना धक्का दिला आहे.