'धुरंधर द रिव्हेंज' एकामागून एक विक्रम मोडतच आहे. नऊ वर्षांनंतर, एका चित्रपटाने अमेरिकेत अशी खळबळ माजवली आहे. हा विक्रम मोडण्यासाठी 'धुरंधर द रिव्हेंज'ला ३५ दिवस लागले.
‘धुरंधर’च्या यशामुळे रणवीर सिंहला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम आणि कौतुक मिळत असून ते सध्या भारतीय मनोरंजन क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांपैकी एक ठरत आहेत.
दीपिका पादुकोण दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गोड बातमी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत दिली आहे. या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.
थिएटर्समधील यशस्वी कामगिरीनंतर, 'धुरंधर २' आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. तोच उत्साह आणि थरार आता घरबसल्या उपलब्ध होणार असल्याने, चाहत्यांचा उत्साह आणखी वाढला आहे.
आशा भोसले यांचे लोकप्रिय गाणे "पिया तू अब तो आजा" आज प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. लोक सतत हे गाणे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे सादर करून शेअर करत आहेत.
आदित्य धरने कॉस्च्युम डिझायनर स्मृती चौहानसोबत सेटवरील काही पडद्यामागील फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये पात्रांच्या वेशभूषांची बारकाईने तपासणी केली जात असल्याचे दिसत आहे.
'धुरंधर: द रिव्हेंज' पाहिल्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांनी रणवीर सिंग आणि आदित्य धर यांना एक विशेष सल्ला दिला आहे. दिग्दर्शकाची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्क्रीन अवॉर्ड्स दरम्यान तो 'धुरंधर' या चित्रपटावर चर्चा करत होता. या चर्चेदरम्यान झाकीरने इंडस्ट्रीतील काहींच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अनेक सेलिब्रिटींनी धुरंधर चित्रपटाचे कौतुक केले असले तरी, काहींनी त्यावर टीकाही केली आहे. चित्रपटावर टीका करणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
'धुरंधर २' मध्ये पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांसोबतच, पडद्यामागील टीमनेही आपले सर्वोत्तम योगदान दिले आहे. सिनेमॅटोग्राफर विकास नौलखा यांनी चित्रपटाच्या यशात भर घातली आहे.
दिग्दर्शक आदित्य धर आपल्या पुढच्या मोठ्या प्रोजेक्टसाठी तीन पूर्णपणे वेगवेगळ्या जॉनरचा विचार करत आहे. दरम्यान, असेही म्हटले जात आहे की आदित्य धर पुन्हा एकदा रणवीर सिंगसोबत काम करू शकतो.
या चित्रपटाने नऊ वर्षांपूर्वी 'बाहुबली २' ने २०.८० दशलक्ष डॉलर्सची कमाई करून प्रस्थापित केलेला विक्रम मोडला आहे. या यशाचे राणा डग्गुबाटीने स्वागत केले आहे.
रणवीर सिंह केवळ यशस्वी चित्रपट देणारा अभिनेता नाही, तर तो बॉक्स ऑफिसवरील वर्चस्वाची नवी व्याख्या घडवत आहे. ‘धुरंधर’ मालिकेच्या यशामुळे हा सुपरस्टार आता एका ऐतिहासिक टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.