भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून विजेतेपद पटकावले. हे त्यांचे पहिलेच विजेतेपद होते. त्यानंतर, आयसीसीने आता २०२९ च्या महिला विश्वचषकाबाबत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
संघातील सर्व खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. या भेटीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.सर्वात जास्त चर्चेत असलेला फोटो म्हणजे रावल विजेत्याच्या पदकासह दिसत…
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून ऑक्टोबर महिन्यासाठी प्लेअर ऑफ द मंथ नामांकनाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधनाचा समावेश करण्यात आला आहे.
आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना वादग्रस्त ठरला आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. आता, आयसीसीने या प्रकरणावर आपला पहिला निर्णय जारी केला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईत दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवून पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तर, चला आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील संघावर एक नजर…
भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ आज एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. अंतिम सामन्यात विजयासाठी गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी महिला संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात जेतेपदासाठी भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ लढणार आहे. या सामन्याआधी बॉलीवूड गायिका सुनिधी चौहानचे सादरीकरण करणार आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सामना रद्द करण्यात आला तरी या फेरीसाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली…
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये आज गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने इंग्लंड महिला संघाला १२५ धावांनी पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली आहे.
सप्टेंबर महिन्यात आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून जेतेपद पटकावले. आशिया कपच्या ट्रॉफीबाबत आता बीसीसीआयने पीसीबी अध्यक्षांना इशारा दिला आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये आज दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेने आधीच उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित झाले आहे, तर पाकिस्तानला हा सामना महत्वाचा असणार…
पर्थ वनडेमध्ये भारताचा डाव चार वेळा उशिरा संपला, परंतु ऑस्ट्रेलियाचा डाव एकदाही व्यत्यय आणला गेला नाही. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि ती…
पाकिस्तानने अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तान क्रिकेट संघातील तीन खेळाडूंसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी आयसीसीने एक विधान केले. यावर पाकिस्तानकडून टीका करण्यात आली.
देशात दिवाळीचा सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत आहे. या दिवाळीच्या वेळी मिथुन मनहास, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांच्या आयुष्यात दिवाळीने आनंदाची बातमी आली आहे.
अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांना सप्टेंबर महिन्यात शानदार कामगिरीचे मोठे फळ मिळाले आहे. या दोघांना आयसीसीकडून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्ये आर्थिक सोयीसाठी भारत-पाकिस्तान सामन्याचे आयोजन हे पद्धतशीरपणे करण्यात येते. यावर आता इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल आथर्टन यांनी भाष्य केले आहे.
नुकताच भारताचा संघ आशिया कप स्पर्धा खेळला. आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर मात केली. पाकिस्तानला पराभूत करून भारताने आशिया कप स्पर्धेवर नाव कोरले आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ ९ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेशी आणि १२ ऑक्टोबर रोजी विशाखापट्टणम येथील एसीए-व्हीडीसीए स्टेडियमवर गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी सामना करेल.
आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मध्ये २ ऑक्टोबर रोजी, कोलंबोमध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात बांगलादेश महिला संघाने पाकिस्तानचा पराभव केला.
आयसीसी सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आल्यानंतर यूएसए क्रिकेटकडून आता एक मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. यूएसए क्रिकेटकडून आता प्रकरण ११ दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.