आयसीसीकडून बांगलादेशला २०२६ चा टी२० विश्वचषक सुरळीत पार पडेल असे आश्वासन देण्यात आले आहे. बीसीबीने सुरक्षेच्या समस्या सोडवण्यासाठी आयसीसीसोबत काम करत असल्याचे सांगितले आहे.
बांगलादेशने आयसीसीला त्यांचे सामने श्रीलंकेत हलवण्याची विनंती केली होती. या प्रकरणाबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे बांगलादेश संघ त्यांचे सर्व सामने भारतात खेळू शकतो.
आयसीसीने महिला क्रिकेटसाठी नवीनतम क्रमवारी जाहीर केली असून या ताज्या क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्माला नुकसान सहन करावे लागले आहे. ती एका स्थानाने घसरून दिसऱ्या स्थानी पोहचली…
Bangladesh Cricket News: टी-२० वर्ल्ड कप २०२६ पूर्वी भारत-बांगलादेशमध्ये मोठा वाद! मुस्तफिजुर रहमान प्रकरणावरून बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतात येण्यास नकार दिला आहे.
पुढील वर्षी झिम्बाब्वेमध्ये येथे आयोजित करण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय ज्युनियर संघ जाहीर करण्यात आला आहे. १५ सदस्यीय संघाचे आयुष म्हात्रे नेतृत्व करणार आहे.
७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या संघात बदल करायचे असतील तर भारताला ७ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत असणार आहे.
ICC T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयसीसी टी-२० विश्वचषक आयोजित करत आहेत, ज्याचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, ज्यामध्ये सामन्यांच्या तिकिटांची विक्री देखील सुरू झाली आहे.
Asia Cup Controversy: भारताला अद्याप आशिया कप २०२५ ट्रॉफी मिळालेली नाही. बीसीसीआय आणि एसीसीमधील वाद सुरूच आहे आणि मोहसिन नक्वी यांच्याकडे ट्रॉफी असल्याची माहिती समोर आली आहे.
स्पर्धा सुरू होण्याच्या दोन महिने आधी, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) मोठा धक्का बसला आहे. जिओस्टार इंडिया मीडिया हक्कांपासून माघार घेऊ इच्छित आहे. जिओस्टारने आयसीसीला आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे.
ICC Fines Team India: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना ३ डिसेंबर २०२५ रोजी रायपूर येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाला आयसीसीकडून मोठा दंड ठोठवण्यात आला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने १७ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यादरम्यान आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल १ उल्लंघन केल्याबद्दल हर्षित राणाला फटकरण्यात आले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर आयसीसीने रँकिंग अपडेट केले आहे. टीम इंडियाने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे, तर दक्षिण आफ्रिका लक्षणीयरीत्या खाली आली आहे.
T20 World Cup 2026: भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदात होणाऱ्या या विश्वचषकाची सुरुवात पुढील वर्षी ७ फेब्रुवारी रोजी होणार असून, ८ मार्च रोजी अंतिम सामना खेळला जाईल.
भारताच्या पहिल्या जागतिक हवामान कृती आणि सोल्युशन प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या मुंबई क्लायमेट वीक (MCW) ने फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमापूर्वी आज क्लायमेट इनोव्हेशन चॅलेंजच्या शुभारंभाची घोषणा केली.
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाद झाल्यानंतर बाबर आझमने रागामध्ये त्याच्या बॅट स्टंपवर आदळली होती. त्याच्या या कृतीमुळे आयसीसीकडून आझमवर कडक कारवाई करण्यात आली आहे.
महिला विश्वचषकाच्या शानदार यशानंतर, आयसीसीने शनिवारी जगभरात महिला क्रिकेटचा प्रचार आणि विस्तार करण्यासाठी आठ संघांची एक नवीन जागतिक स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेकया ट्रॉफीचे अनावरण देखील झाले आहे.
आयसीसी एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी बुधवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये विराट कोहलीने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकले आहे. ३७ वर्षीय फलंदाज ७२५ रैंकिंग गुणांसह पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना इशारा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असेल तर त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये देशांतर्गत क्रिकेट सामने खेळावे लागणार आहे.
2026 मध्ये होणाऱ्या विश्वचषक हा भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजित होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीसाठी आयसीसीने ठिकाणांची निवड केली…