सिकंदर रझा आता आयसीसी स्पर्धेत कर्णधार म्हणून सामनावीर पुरस्कार जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे, हा विक्रम यापूर्वी हिटमॅन रोहित शर्माच्या नावावर होता. आता त्याने रोहितचा रेकाॅर्ड मोडला आहे.
अपयशी कामगिरीनंतर ग्लेन मॅक्सवेलची कारकिर्द संपुष्टात येत आहे असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचे मत आहे. या अनुभवी खेळाडूच्या मते, या अष्टपैलू खेळाडूने खराब कामगिरी केली.
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मध्ये आज १५ वा सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जात आहे. मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडसमोर १९७…
आयसीसीने नुकतीच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डासोबत बैठक घेतली. त्यानंतर, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान खेळणार असल्याची घोषणा करण्यात आली.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड आयसीसीसमोर एका मागून एक मागण्या पुढे करत आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसमोर एक नवीन मागणी मंडळी आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यावरून अजूनही वादंग सुरू आहेत, दरम्यान पाकिस्तानने केलेल्य मागण्यांना आयसीसीने कठोर शब्दांत उत्तर दिले आहे.
आता, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताविरुद्धच्या सामन्याचे आयोजन करण्याच्या शक्यतेबद्दल ICC सोबत पुन्हा चर्चा सुरू केल्याचे वृत्त येत आहे. दरम्यान, त्यांनी ICC समोर काही अटी ठेवल्या आहेत.
ख्वाजा पीसीबी अधिकाऱ्यांशी चर्चेसाठी लाहोरमध्ये पोहोचले आहेत आणि १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावरील पेच सोडवला जाऊ शकतो, ज्यामुळे सामना होण्याची आशा निर्माण झाली आहे.
भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा पाकिस्तानचा निर्णय राजकीय आहे. खेळांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, अन्यथा त्याची विश्वासार्हता गमावली जाईल.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या संघाला टी-२० विश्वचषकात खेळण्याची परवानगी दिली आहे परंतु त्यांना भारताविरुद्ध खेळण्यास मनाई केली आहे. भारत-पाकिस्तान सामना होणर की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
T20 World Cup News : टी 20 वर्ल्ड कप 2026 सुरू होण्यापूर्वीच भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पाकिस्तानाने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.
बीसीबी आपल्या महिला क्रिकेटपटूंच्या सुरक्षेबाबत अडचणीत सापडला आहे. महिला क्रिकेटपटूंशी संबंधित लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये योग्य कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल बांगलादेश उच्च न्यायालयाने बीसीबीला कडक शब्दांत फटकारले.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी महान कर्णधार कपिल देव यांनी पाकिस्तानने भारताविरुद्धच्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर निराशा व्यक्त केली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या वाद सुरू आहेत, आयसीसीचे माजी अधिकारी समी उल हसन बर्नी यांनी बीसीसीआयच्या कार्यशैलीवर तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत.
पाकिस्तानने न येण्याची घोषणा केल्यानंतर, आयसीसीने स्पष्टीकरण मागितले. असे दिसते की पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सध्या उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नाही. भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याबाबत ते शांतपणे खेळत आहे.
माजी क्रिकेटपटूही पाकिस्तानवर टीका करत आहेत आणि त्यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काहींचे म्हणणे आहे की पीसीबीने भारताविरुद्ध पराभवाच्या भीतीने हा निर्णय घेतला.
भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकून, पीसीबीने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. जर PCB आपल्या निर्णयावर ठाम राहिला तर आयसीसी मोठी कारवाई करू शकते. पीसीबीला कोट्यवधी रुपयांचा दंडही सहन करावा लागू शकतो.
पाकिस्तानच्या निर्णयानंतर, आयसीसीने रविवारी एक निवेदन जारी केले की, टी-२० विश्वचषकात निवडकपणे सहभागी होण्याचे निर्देश देणाऱ्या पाकिस्तान सरकारच्या विधानाची आम्ही दखल घेतली आहे.
भारतासोबत टी-२० विश्वचषक सह-यजमानपद भूषवत असूनही, श्रीलंका या वादात पूर्णपणे गप्प आहे. बांगलादेश क्रिकेट सचिव बंदुला दिसानायके यांनी अखेर या वादाबद्दल एएफपीशी संवाद साधला.