बंगालमध्ये सत्ता आणण्यासाठी भाजप व आपली सत्ता कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जी प्रयत्नशील असणार आहेत. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मथुरापुर येथून परिवर्तन यात्रेला सुरुवात केली.
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल्याच्या मुख्य सचिवांना या अधिकाऱ्यांविरूद्ध विभागीय शिस्तभांगाची कारवाई कऱण्याचे आदेश दिले आहे. तसेच उशीर न करता या कारवाईची माहिती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
सध्या राजधानी दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटवरील चर्चेला उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी जीएसटी कराबाबत देखील भाष्य केले आहे.
राज्यात विशेष सघन सुधारणा (SIR) मुळे निर्माण झालेल्या भीती आणि चिंतेमुळे १०७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्य सरकारच्या या दाव्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
विमानाच्या कॅप्टनने कोलकाता विमानतळावर उजव्या इंजिनमध्ये आग लागल्याची शक्यता नोंदवली होती. हे विमान दुपारी २:४९ वाजता कोलकाता एनएससीबीआय विमानतळावर पोहोचले. विमान २३६ प्रवाशांसह विमानात होते.
या कारवाईच्या माध्यमातून हा बेकायदेशीर कोळसा खाण व्यवसाय केवळ पश्चिम बंगालपुरता मर्यादित नाही तर झारखंड कोळसा सिंडिकेटशी खोलवर जोडलेला असल्याचे निदर्शनास आले आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनी बीरभूममधील सभेत ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली. ममता सरकार बंगालचे रूपांतर 'पश्चिम बांगलादेशात' करत असल्याचा आरोप करत त्यांनी घुसखोरी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून दीदींना घेरले.
आज रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
उत्तर प्रदेशातील निठारी घटनेनंतर, पश्चिम बंगालमधील दिनहाटा येथे मानवी मांस खाण्याच्या संशयावरून हत्येचा एक प्रकार उघडकीस आला आहे. स्मशानभूमीत राहणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीचा गळा आणि मान कापून हत्या करण्यात आली.
पश्चिम बंगालमध्ये I-PACच्या कार्यालयांवर ईडीने छापे टाकले. यानंतर जोरदार वाद निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी यांच्या तक्रारीनंतर ईडीवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
वीन वर्ष सुरू झाले आहे. या वर्षात अनेक राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. वर्षाअखेरीस पश्चिम बंगालमध्ये देखील विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यात महत्वाची लढाई असणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये विकासाची लाट येईल. कारण गेली 15 वर्षे येथील नागरिक तृणमूल कॉँग्रेसच्या सत्तेत भीतीमध्ये जगत आहेत, असे अमित शहा म्हणाले.
राजकीय व्यंगचित्रात उत्तर प्रदेशच्या बदलत्या राजकीय परिस्थितीवर टीका केली आहे, ज्यामध्ये मायावती, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या कमकुवतपणा, मोदी युगाचा प्रभाव आणि मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्याचे अधोरेखित केले आहे.
पश्चिम बंगालमधील काशीपूर येथील कालीमातेचे मंदिर रहस्यमय मानले जाते. मान्यतेनुसार रात्री देवीची मूर्ती अदृश्य होते आणि माता भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी स्वतः बाहेर जाते.
Amit Shah on Congress: भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली. शाह यांनी काँग्रेसवर आपल्या व्होट बँकच्या राजकारणासाठी घुसखोरांना पाठिंबा दिल्याचा आणि त्यांना वाचवण्याचा आरोप केला.
पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध युट्यूबर अरबिंदा मंडल आणि त्याच्या मुलाने 15 वर्षीय मुलीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ शूट करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस…
मेडिकल कॉलेजमधील MBBS विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी दोन आणखी आरोपींना अटक केली असून, या प्रकरणात तक्रारीनुसार आता पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.