पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) मोठी फूट पडली असून बंडखोर नेते ऋतब्रत बॅनर्जी यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे.
ममता बॅनर्जी यांनी, त्यांचे पुतणे अभिषेक यांच्यावरील हल्ला आणि पक्ष फोडण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात, भाजप सरकारला कडक इशारा दिला आहे. त्यांनी बंगाल पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत.
West Bengal Cabinet Expansion : पश्चिम बंगालमध्ये शुभेंदू यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून लोकभवनात 35 मंत्र्यांनी शपथ घेतली. या विस्तारामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून…
West Bengal politics : तृणमूलचे ज्येष्ठ खासदार सौगत रॉय यांनी ते पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले. रॉय म्हणाले, भाजप आणि सौमित्र खान पत्रकारांना जे काही सांगत आहेत ते उघड खोटे आहे.…
Bengal Government Illegal Immigrants Policy : बंगालमध्ये सत्तापालटानंतर नव्या सरकारने अवैध घुसखोऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. घुसखोरमुक्त बंगाल करण्यासाठी त्रिसूत्री मोहिम सुरु केली आहे. यामुळे अवैध प्रवासी आणि बांगलादेशी घुसखोऱ्यांमध्ये…
पश्चिम बंगालमध्ये महिलांच्या खात्यात दरमहा ₹3000 जमा करण्यासह फक्त 5 रुपयांत मासे-भाताचे जेवण उपलब्ध करून देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची मोठी चर्चा सुरू असून,…
Bangladesh Protest : बांगलदेशात सध्या भारतविरोधी आंदोलनला सुरुवात झाली आहे. पश्चिन बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद बांगदेशात दिसून येत आहे. भाजपच्या विजयाने बांगलादेशी कट्टरपंथी अस्वस्थ झाले आहेत.
सीएए आणि एनआरसीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सरकारमध्ये बराच काळ संघर्ष सुरू होता. त्यावेळेस देखील केंद्र सरकारने अवैध स्थलांतरित ओळखण्याचे निर्देश दिले होते.
West Bengal Schools: पश्चिम बंगाल सरकारने शाळांमध्ये 'वंदे मातरम्' अनिवार्य केले आहे. यामुळे राष्ट्रगीत आणि जुन्या राज्यगीतावरून शाळा व्यवस्थापनात संभ्रम निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर रिपोर्ट.
vMango City Of India : तुम्ही कधी भारतातील आंब्याचे शहर मानल्या जाणाऱ्या या ठिकाणाला भेट दिली आहे का? इथे वेगवेगळ्या जातीचे, ताजे आणि भलेमोठे आंबे पाहायला मिळतात.
पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवले आहे. 2026 जागा मिळवून भाजप पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले सरकार स्थापन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतीय जनता पक्ष विधिमंडळ पक्षाची बैठक लवकरच होणार असून मुख्यमंत्रीपदासाठी नेत्याची निवड केली जाणार आहे.
West Bengal Violence- भाजपच्या मीडिया सेलने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये रोहित राय यांनी दावा केला की, ते परिसरात भाजपचे झेंडे लावत असताना तृणमूल समर्थक समाजकंटकांनी त्यांच्यावर गोळीबार केला.
परगणा जिल्ह्यातील मध्यग्राम येथे बुधवारी रात्री भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंद्रनाथ रथ यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग केला.
पंतप्रधान Narendra Modi यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ‘Vande Mataram’ला ‘Jana Gana Mana’प्रमाणे समान दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.नियमांचे उल्लंघन केल्यास तो गुन्हा संज्ञेय मानला जाईल.
निवडणूक जिंकल्यानंतर आमदारांना लगेच पगार सुरू होतो का, हा अनेकांचा प्रश्न असतो. प्रत्यक्षात शपथविधीनंतरच वेतन लागू होते. भारतातील 5 प्रमुख राज्यांतील आमदारांचे वेतन, भत्ते आणि इतर सुविधांचा सविस्तर आढावा...
ममता बॅनर्जी यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, विजयानंतर त्या राष्ट्रीय राजकारणात मोठी पावले उचलतील. या निकालांमुळे देशातील उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष अधिक चिघळू शकतो.
ज्येष्ठ बंगाली अभिनेते बिप्लब दासगुप्ता यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. दीर्घ आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली असून बंगाली सिनेसृष्टीने एक दिग्गज कलाकार गमावला आहे.
राज्यात सत्ताविरोधी भावना असली तरी ती संपूर्ण बंगालमध्ये एकसारखी नाही. बेरोजगारी, आर्थिक अडचणी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत नाराजी असली तरी हा असंतोष वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि सामाजिक गटांनुसार बदलतो.