भारतीय संघासाठी स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६३ चेंडूंमध्ये ९१ धावांची भागीदारी केली. महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध कोणत्याही विकेटसाठी भारतीय संघाची ही सर्वोच्च भागीदारी ठरली आहे.
आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच कर्णधार हरमनप्रीत कौरने इतिहास रचला आहे. हरमनप्रीत १० टी२० वर्ल्ड कप खेळणारी पहिली भारतीय खेळाडू बनली असून तिने रोहित शर्माचा…
Harmanpreet kaur On Ind vs pak Handshake Row Question: आज महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होटेज सामना रंगणार आहे. त्याआधी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार का या प्रश्नावर…
Harmanpreet Kaur Reacted On Reporters Retirement Question: एका पत्रकार परिषेदत भारताची कर्णधार हरमनप्रीतला तिच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारले असता तिने रोखठोक उत्तर दिले. यानंतरस हरमनप्रीतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात…
भारतीय संघ यंदा वर्ल्ड जिंकण्याच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारत टी 20 वर्ल्ड कप जिंकेल अशी सर्वांना विश्वास आहे.
Harmanpreet Beats Suzie Bates Most International Matches Records: हरमनप्रीत कौर आता महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू बनली आहे. तिने न्यूझीलंडच्या सुझी बेट्सला मागे टाकत सर्वाधिक सामने खेळण्याचा मान…
England Beat India Won T-20 Series: महिला टी-२० विश्वचषकाच्या आधी भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला. तिसऱ्या आणि निर्णायक टी-२० सामन्यात इंग्लंडने भारताला सहा गडी राखून पराभूत करत तीन सामन्यांची…
भारतीय महिला संघाने 2025 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवला आहे. आता आगामी आयसीसी टी२० विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य भारतीय संघाने ठेवले आहे.
पाकिस्तानविरुद्ध आणि संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषण करण्यात आली आहे. संघाची धुरा अनुभवी हरमनप्रीत कौर हिच्याकडे सोपवण्यात आली असून, उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मानधना सांभाळणार आहे.
टॉस जिंकून पहिल्यांदा प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 ओव्हर्समध्ये 155 रन्सचा डोंगर उभा केला आहे. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉल्व्हार्डने आजच्या सामन्यात 56 बॉलमध्ये 92 रन्सची दमदार खेळी केली.
साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात 47 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनेही क्रमवारीत प्रगती केली असून, ती लवकरच टॉप-१० मध्ये पुन्हा झेप घेईल असे चित्र पाहायला मिळत आहे.
एकदिवसीय मालिकेत दारुण पराभवानंतर, भारतीय महिला संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारपासून कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ आज या मालिकेला सुरूवात करणार आहे.
आजच्या सामन्याचे नाणेफेक पार पडले, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे, यावर नजर टाका.
पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर निराश झालेल्या गतविजेत्या भारताला रविवारी होबार्ट येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या महिला एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला अभिमान जपावा लागेल.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे, यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघाची प्लेइंग 11 कशी आहे यासंदर्भात सविस्तर…
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे, या सामन्यात हरमनप्रीतने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिका रावल या मालिकेमध्ये संघासाठी पुनरागमन करताना दिसणार आहे.
एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाची नजर असणार आहे. पहिला एकदिवसीय मालिकेचा सामना चाहत्यांना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
तिसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने या तिसऱ्या सामन्यामध्ये महत्वाचा बदल केला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मालिकेचा तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. अॅडलेडची खेळपट्टी कॅनबेराच्या खेळपट्टीपेक्षा वेगळी आहे आणि भारतीय फलंदाजांना त्यांच्या पिक-अप शॉट्सवर अवलंबून राहावे लागेल.
भारताच्या संघाला मालिका नावावर करण्यासाठी एक विजय टीम इंडिया दूर आहे. या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यामध्ये हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकले आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.