नागपूर शहर आणि जिल्ह्यात एमआरपीपेक्षा जास्त दर आकारणाऱ्या दुकानदारांविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली आहे. ग्राहकांच्या तक्रारींना प्रतिसाद देत वजन व मापन विभागाने अनेक दुकानांवर धाडी टाकल्या असून नियमांचे उल्लंघन…
महसूल विभागाने वारस नोंदीच्या प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप होत आहे. ही प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच सोपी आणि जलद करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक…
चंद्रपूर जिल्ह्यातील जानाळा-पोंभूर्णा मार्गाच्या कामावर निकृष्ट दर्जा आणि निष्काळजीपणाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काँग्रेसने प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, सुधारणा न…
चंद्रपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेला यंदा अत्यंत कमी प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे. 31 जुलै ही अंतिम मुदत जवळ आली असतानाही लाखो हेक्टर लागवडीपैकी अत्यल्प क्षेत्राचाच विमा उतरवण्यात आल्याने…
कर्जत तालुक्यातील सुमारे 2 हजार हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या राजनाला कालव्याचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. डिसेंबरमध्ये दुबार शेतीसाठी पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाकडे केली…
माथेरान हेरिटेज मिनी ट्रेनला लवकरच हायड्रोजन इंजिनाची जोड मिळण्याची शक्यता आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात असला, तरी हे तंत्रज्ञान ब्रिटिशकालीन वाफेच्या इंजिनाच्या संकल्पनेशी साधर्म्य असल्याची चर्चाही रंगू…
बोरिवली तहसील कार्यालयात उत्पन्न दाखल्यांच्या पडताळणीदरम्यान बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.
दुधाचे दर घसरल्यानंतर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी श्रीरामपूर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. शासनाने खटला मागे घेण्यास मंजुरी दिल्यानंतर न्यायालयाने सर्व आरोपींची मुक्तता करत शेतकरी संघटनेला मोठा…
मुंबईतील जोगेश्वरी येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत १०.९४ लाख रुपये किमतीचा विनालेबल टॉयलेट साबण जप्त केला आहे. या प्रकरणात संबंधित विक्रेत्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली…
मीरा रोडमधील विनय नगर परिसरात टॉवर क्रेन कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या अपघातात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला…
भारतातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पाशी संबंधित कथित गोपनीय माहिती डार्क वेबवर लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर सायबर सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात असून संबंधित कंपनीने सायबर…
महाराष्ट्रातील लाखो आदिवासी मुलांनी ३ ते १८ वर्षांपर्यंत मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाच्या हक्कासाठी पोस्टकार्ड मोहिमेद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भावनिक साद घातली आहे. या अभियानात तब्बल दोन लाखांहून अधिक पोस्टकार्ड…
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली. घटनास्थळी पोलीस, महसूल विभाग आणि महामार्ग प्रशासनाने तत्काळ धाव घेत पर्यायी मार्गाने एकेरी वाहतूक सुरू केली.
चंद्रपूर जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. बियाण्यांची उगवण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून कृषी विभागाने तपासणी सुरू केली आहे.
मुंबई महापालिका शाळांतील बीएलओ म्हणून नियुक्त शिक्षकांना एसआयआर कामासाठी पूर्णवेळ कार्यमुक्त करावे, तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित एफआयआरच्या धमक्या आणि अयोग्य वर्तनावर कारवाई करावी, अशी मागणी महापालिका
महाड तालुक्यात जुलैच्या सुरुवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. मात्र अवघ्या काही दिवसांतच पावसाने अचानक माघार घेतल्याने शेतकरी आणि प्रशासनाचे लक्ष आता पुढील पावसाकडे लागले आहे.
Devkund Waterfall: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यावर प्रवेशबंदी असतानाही चोरवाटेने गेलेल्या पर्यटकांवर मोठे संकट ओढवले आहे. दोन तरुण पाण्यात बुडाल्यानंतर बचाव पथकाकडून शोधमोहीम सुरू असून प्रशासनाने पर्यटकांना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन…
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. गंभीर अवस्थेतील एका चिमुकल्याच्या उपचारांदरम्यानचा कथित निष्काळजीपणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली असून आरोग्य सुविधांबाबत गंभीर…
वाई येथील किंवरा ओढा पुलाबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवर प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे. पर्यायी पूल वाहून गेला नसून वाढत्या पाण्याचा धोका टाळण्यासाठी तो नियोजनपूर्वक हटविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.
वाई तालुक्यातील दत्तनगर (पिराचीवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ मुसळधार पावसामुळे दरड कोसळली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर संरक्षण भिंत उभारण्यासाठी आणि नुकसानग्रस्त भागाच्या दुरुस्तीसाठी तातडीने 15 लाख रुपयांचा निधी मंजूर…