नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता प्राप्त करीत जिल्हा काँग्रेसमय केला. असं असलं तरी देखील चंद्रपूर महानगर पालिकेत स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचं बोललं जात आहे.
व्याघ्न संघर्षांवर उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारतर्फे गठीत ११ सदस्यीय तांत्रिक समितीच्या अहवालाची त्वरित अंमलबजावणी व्हावी आणि इतर मागण्या पूर्ण करण्यासाठी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे अन्नत्याग सत्याग्रह करणार आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेच्या ६६ नगरसेवकांसाठी १५ जानेवारीला निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाला. भाजपकडून महापौरपदासाठी संगीता खांडेकर यांना मतदान करण्यासाठी व्हिप जाहीर करण्यात आला आहे.
प्रवाशांचा प्रवास होणार सोपा! चंद्रपूर-हावडा रेल्वेला मंजूरी दिली आहे. छत्तीसगड बंगाली मित्र समाज संस्थेच्या राज्याध्यक्षा सुमन शील यांनी सांगितले की, चंद्रपूरचे समाजसेवक हरिदास बिस्वास यांचे प्रयत्न लवकरच यशस्वी होतील.
चंद्रपूर महानगर पालिकेसाठी काँग्रेसचे विधिमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवार व खा. धानोरकर यांच्यातील वर्चस्वाची लढाई आहे. प्रचाराची धुरा दोन्ही पक्षातील नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळली.
म्हसळा तालुक्यात यापूर्वी पंचायत समिती ही राष्ट्रीय काँग्रेसची एका हाती सत्ता होती. मात्र आता पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये म्हसळा तालुक्यात तिरंगी लढत चुरशीची पाहण्यास मिळत आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १३०० कामांची निवड करण्यात आली. अनेक ठिकाणची कामे कंत्राटदारांनी अर्धवट सोडली. निधी आला नसल्याने कंत्राटदारांनी कामे थांबवून ठेवली.
पनवेल महापालिकेच्या फडके नाट्यगृहात सकाळी ११ वाजता १० फेब्रुवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे.
ओडिशामध्ये चेटकीण प्रथेच्या घटनांमध्ये घट होत नसल्याने मानवाधिकार आयोगाने कठोर भूमिका घेतली आहे. विद्यमान कायदा अपुरा ठरत असल्याचे नमूद करत, ‘चेटकीण’ हा शब्द वापरणेच फौजदारी गुन्हा ठरवावा, अशी महत्त्वाची शिफारस…
रोहा तालुक्यातील दुर्गम भागात येणाऱ्या रस्त्याची अवस्था इतकी बिकट आहे की दैनंदिन प्रवास नाहक त्रासदायक ठरत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून तो खड्डेमुक्त व सुरक्षित करण्यात यावा, अशी जोरदार…
ओव्हरलोड तांदळाची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी यापूर्वी देखील अनेकदा समोर आल्या होत्या. अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ तसेच सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) नियमांनुसार शासकीय धान्याचा अपहार हा गंभीर गुन्हा मानला जातो.
मसाळा तुकूमला अजूनही पुनर्वसनाची प्रतीक्षा आहे. गावातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होत चाललेली आहे.
अलिबाग तालुक्यात रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम लढती स्पष्ट झाल्या आहेत. पंचायत समितीच्या १४ जागांसाठी एकूण ४३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
काही प्लास्टिक पिशव्या अत्यंत पातळ असतात, ज्यामुळे त्यांचा पुन्हा वापर करताना अनेक अडचणी येतात. आज आपण खरेदी, वेष्टन, कचरा फेकणे अशा अनेक कारणांकरता प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत असतो.
डिजिटल आणि ऑनलाइन युगात प्रवेश करूनही आजही सामान्य ग्राहकांना बँकिंग कामांसाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. सामान्य ग्राहक रांगेत अडकलेले असताना दुसरीकडे श्रीमंत व व्यावसायिकांचे व्यवहार मागील दाराने होत…
म्हळसा तालुक्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यंदाच्या निवडणूकीत गुणवत्तेला संधी दिली जाणार की पैशांचा जोर पाहायला मिळणार, अशी चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे. म्हळसा तालुका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले…
फार्मर आयडी अनिवार्य केल्यामुळे आयडी नसलेल्या शेकडो शेतकऱ्यांना शासनाच्या कृषी योजनांचा लाभ मिळत नाही. सातबारा संगणकीकरण अपूर्ण आणि आधार लिंक नसल्याने महाडीबीटीवर नोंदणीच अडत आहे.
बसस्थानकांवरील अस्वच्छतेचा प्रश्न अतिशय गंभीर असून याबाबत आता स्वतः परिवहन विभागाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. दर १५ दिवसांनी बसस्थानक स्वच्छता परिसरात राबविण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.
२०२५ मधील दररोजचे सरासरी तापमान पूर्वीच्या सामान्य मर्यादेपेक्षा जास्तच राहिले. २०२५ मध्ये एकही दिवस २ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानवाढीचा नव्हता. २०२५ मध्ये जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या अत्यंत जवळ पोहोचली.
कझागिस्तानध्ये नवभारत नवराष्ट्रचे खास इंटरनॅशनल बिझनेस एक्सलन्स समिट भरले होते आणि यावेळी अमृता फडणवीस यांचीही उपस्थिती लाभली. भारत कसा प्रगती करत आहे याबाबत यावेळी चर्चा झाली