भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना गुरुवार, 5 मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या खेळपट्टीची पहिली झलक समोर आली आहे, जी वादाचं खरं कारण ठरली.
टी-२० विश्वचषक २०२६ चा दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात रंगणार असून, या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने भारतीय संघाला कडक शब्दात इशारा दिला.
Ind vs Eng यांच्यातील ICC T20 वर्ल्डकप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना 5 मार्चला मुंबईत होणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी, इंग्लंडचा ऑलराउंडर खेळाडू सॅम करनने एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे…
मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. क्रिकेट सामन्यावर पावसाच्या सावटाबाबत साशंका व्यक्त केली जात होती पण क्रिकेट फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे की या मॅचदरम्यान वातावरण पूर्णपणे स्वच्छ…
T20 World Cup 2026 Semi Final News: विजेतेपदापासून अवघ्या दोन पाऊल दूर असलेल्या चार बलाढ्य संघांमधील रणसंग्रामापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एक अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी महान खेळाडू ग्लेन मॅकग्रा यांनी एक भाकित केले आहे. त्यांचा असा विश्वास आहे की भारत आणि दक्षिण आफ्रिका विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येतील. शिवाय, त्यांनी भारताला इशारा…
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी विश्वचषकाच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये संजूला प्लेइंग इलेव्हनमधून का वगळण्यात आले हे स्पष्ट केले आहे. संजू सॅमसनने दबावाखाली नाबाद ९७ धावांची खेळी केली.
भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत एकमेकांसमोर येऊ शकतात मॅकग्राथने उपांत्य फेरीपूर्वी एक धाडसी भाकित केले आहे. मॅकग्राथ यांनी इंग्लंडचे वर्णन केले की तो त्यांच्या दिवशी सामन्यांचे चित्र बदलू शकतात.
भारताविरुद्धच्या मोठ्या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघावर सर्वांचे लक्ष आहे. रेहान अहमद गेल्या सामन्यात खेळला होता, पण हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. त्यामुळे इंग्लंड प्लेइंग 11 मध्ये बदल करण्याची शक्यता आहे.
कर्णधार हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील हा संघ २०२४ च्या सेमीफायनलमधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज झाला आहे. जोस बटलर सध्या फॉर्मसाठी संघर्ष करत असला, तरी इंग्लंडचे इतर पाच खेळाडू भारतीय संघासाठी 'व्हिलन'…
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सलग तिसऱ्यांदा भारत आणि इंग्लंड हे संघ उपांत्य फेरीत आमनेसामने येणार आहेत. या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी मुंबईचे ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम सज्ज झाले आहे.
बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या बॉलिंगने मॅचचं चित्र पालटलं. मात्र, सामन्यानंतर बुमराह आणि त्याची पत्नी संजना गणेशन यांच्यातील एका मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.
मैदानातील लढतीसोबतच चाहत्यांच्या मनात एका गोष्टीची धास्ती आहे, ती म्हणजे 'पाऊस'. जर पाऊसच मैदानात खेळायला उतरला तर अंतिम फेरीचा निकाल कसा लागणार? याचे संपूर्ण गणित ICCने त्यांच्या नियमावलीत सांगितली आहेत.
सेमीफायनल २ मध्ये भारत ग्रुप २ मधील नंबर वन संघाशी सामना करेल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि इंग्लंड यांच्यातील आमनेसामने सेमीफायनलची ही हॅट्रिक…
भारताने स्पर्धेच्या इतिहासात सहा वेळा आणि सलग तीन वेळा उपांत्य फेरी गाठली आहे. भारत आता ५ मार्च रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडशी सामना करेल. सेमीफायनलची सविस्तर माहिती या लेखामध्ये वाचा.
काल अंडर-१९ विश्वचषक २०२६ चा अंतिम सामन्यात भारत १९ वर्षांखालील संघाने इंग्लंड १९ वर्षांखालील संघाचा १०० धावांनी पराभव करत जेतेपद जिंकले. या सामन्यात वैभव सूर्यवंशी स्फोटक खेळी केली. त्याला अटक करण्याची…
अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाचा १०० धावांनी पराभव करत जेतेपद जिंकले. या सामन्यात भारतीय संघाने ४११ धावांचा डोंगर उभा करून इतिहास रचला आहे.
२०२६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाच्या अंतिम सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा स्फोटक खेळाडू वैभव सूर्यवंशीने १७५ धावांची खेळी करत अनेक विक्रम…
हरारे येथील स्पोर्ट्स क्लबवर खेळवण्यात येत असलेल्या अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत १९ वर्षांखालील संघाने इंग्लंड १९ वर्षांखालील संघासमोर ४१२ धावांचे लक्ष्य उभे केले आहे.