आज रामनवमी निमित्त संपूर्ण देशामध्ये उत्साहपूर्व वातावरण आहे. रघुकुलनाथ असलेल्या प्रभू श्री रामांची आज जयंती भक्तीभावाने साजरी केली जातीये. यानिमित्ताने राम मंदिरे सजली असून भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. एकवचनी…
लव-कुशांनी येथे पहिले मंदिर उभारले, परंतु कालांतराने अनेक आक्रमकांनी या मंदिरावर हल्ले करून त्याचे विध्वंस केले. अखेर २०२४ साली असंख्य अडचणी आणि संघर्षाचा शेवट झाला आणि भव्य राममंदिर उभारले गेले.
मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडला पाहिजे, असे विधान भाजप नेते विनय कटियार यांनी केले आहे. यावरुन आता अयोध्येमध्ये पुन्हा एकदा मशीदीवरुन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आपण देवा कडे खूप काही मागतो, विनंती देखील करतो, ध्यान करतो. महादेवाचे ध्यान करतो, श्री कृष्णाचे ध्यान करतो, श्री रामाचे ध्यान करतो. तुम्हाला माहिती आहे का श्री रामाचे पठण करून…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निवासस्थानी असलेल्या ‘शिवतीर्थ’ बंगल्यावर बाळा नांदगावकर यांनी बाबरी मशीदची एक भेट म्हणून दिली. याबाबत राज ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
जितेंद्र आव्हाड यांच्या श्री रामांवरील वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भुजबळांनी शरद पवार गटाला टोला लगावला आहे. ‘अती शहाणा त्याचा बैल रिकामा’ अशी उपमा छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाला दिली आहे.…
दिवाळी देशभरात साजरी होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दिवाळी साजरी केली आहे. आज अयोध्यातील शरयू घाटावर विक्रमी १५ लाख दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. यामुळं शरयू घाट दिव्यांनी…