सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मुंडेंचे राजकारण संपले असल्याचे देखील दमानिया म्हणाल्या आहेत.
Dhananjay Munde Shayari : बीडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक पार पडली. यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शायरीमधून अखेर मनातील खदखद व्यक्त केली.
धनंजय मुंडे यांनी वांद्रे कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध वरच्या कोर्टात धाव घेतली होती. त्यावर तीन ते चआर सुनावणी पार पडल्या. दरम्यान अखेरच्या सुनावणीमध्ये कोर्टाने मुंडे यांची आव्हान याचिका फेटाळली आहे.
धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची आमदारकी देखील जाणार असल्याची राजकीय भविष्यवाणी करुणा मुंडे यांनी केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले.
बीड हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांना मंत्रिपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र त्यांना प्रकरणामध्ये सहआरोपी करण्याची मागणी अंजली दमानिया करत आहेत.
बीड हत्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला असला तरी देखील सहआरोपी करण्याची मागणी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
बीड हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र याची माहिती सभागृहामध्ये न दिल्यामुळे जयंत पाटील आक्रमक झाले आहेत.
विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांनी राजीनामा दिला नाही तर कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा करून एक महत्त्वाचा संदेश दिला.
अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे मात्र त्यांना प्रकरणामध्ये सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे.
बीड हत्या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. यामुळे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना राजीनामा देखील द्यावा लागला आहे. यावर आता संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. त्यांनी राजीनामा दिला असून यावर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर प्रतिक्रिया दिली असून महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या जोरावर राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत संशय व्यक्त केला आहे.
अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. यावर आता भाजप आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस यांनी उशीरा का होईना न्याय मिळतो असे मत…
अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला देखील आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बीड हत्या प्रकरणामध्ये अडचणी वाढल्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. यावर आता आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Dhananjay Munde Resignation : बीड हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. याबाबत करुणा मुंडे यांनी वक्तव्य केल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे सांगितले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये वाल्मिक कराडचे नाव आले असले तरी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेण्यात आलेले नाही यावरुन मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले…